एक्स्प्लोर

Team India's FTP 2023-27: पुढील पाच वर्षात भारत पाकिस्तानशी एकही मालिका खेळणार नाही; चाहत्यांमध्ये निराशा

Team India's  FTP 2023-27 Cycle Announced: आस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

Team India's  FTP 2023-27 Cycle Announced: आस्ट्रेलियात (Australia) रंगणाऱ्या आगामी टी-20 विश्वचषकाला (T20 World Cup 2022) येत्या 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ या स्पर्धेतील त्यांचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) खेळणार आहे. हा सामना 23 ऑक्टोबर 2022 रोजी ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळला जाणार आहे. या सामन्यातील थरार पाहण्यासाठी दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये मोठी उस्तुकता पाहायला मिळतेय. अलीकडं पार पडलेल्या आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान दोन वेळा आमने- सामने आले होते. त्यानंतर दोन्ही देशांत द्विपक्षीय मालिका आयोजित केली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भारत आणि पाकिस्तानमधील चाहत्यांच्या जखमेवीर मीठ चोळणारी माहिती समोर आलीय. टीम इंडियाच्या फ्युचर ऑफ टूर्स प्रोग्रामानुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुढील पाच वर्षात एकही मालिका खेळली जाणार नाही.

बीसीसीआयनं आयसीसीला पाठवलेल्या फ्युचर टूर्स प्रोग्राममध्ये पाकिस्तानसमोरील कॉलम कोरा ठेवलाय. या एफटीपीनुसार भारत पुढील पाच वर्षांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक मालिका खेळणार आहे. भारत दरवर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यासोबत कसोटी आणि मर्यादीत षटकांची मालिका खेळणार आहे. ज्यामुळं पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळणं भारतासाठी अशक्य आहे.

ट्वीट-

 

फोटो-


Team India's FTP 2023-27: पुढील पाच वर्षात भारत पाकिस्तानशी एकही मालिका खेळणार नाही; चाहत्यांमध्ये निराशा

फोटो-


Team India's FTP 2023-27: पुढील पाच वर्षात भारत पाकिस्तानशी एकही मालिका खेळणार नाही; चाहत्यांमध्ये निराशा

फोटो-


Team India's FTP 2023-27: पुढील पाच वर्षात भारत पाकिस्तानशी एकही मालिका खेळणार नाही; चाहत्यांमध्ये निराशा

जवळपास 10 वर्षांपासून भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका नाही
भारतीय क्रिकेट संघ पुढील पाच वर्षांत 38 कसोटी (20 मायदेशात आणि 18 दूर्स), 42 एकदिवसीय (21 मायदेशात आणि टूर्स) आणि 61 टी-20 आंतरराष्ट्रीय (31 मायदेशात आणि 30 टूर्स) खेळेल. भारत मागील 10 वर्षांपासून पाकिस्तानशी कोणतीही द्विपक्षीय मालिका खेळला नाही. पाकिस्ताननं 2012-13 मध्ये भारत दौरा केला होता. त्यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांची मालिका खेळली गेली. या एकदिवसीय मालिकेत भारताला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. तर, टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. मात्र. त्यानंतर दोन्ही संघ आयसीसी टूर्नामेंटमध्येच एकमेकांसमोर आले.

टीम इंडियाचं बिझी शेड्युल
दरवर्षी एक आयसीसी स्पर्धा आणि इंडियन प्रीमियर लीगची विंडो वाढत असल्यानं भारत यावर्षी कमी सामने खेळेल. भारतानं शेवटच्या एफटीपीमध्ये द्विपक्षीय मालिकेअंतर्गत 163 सामने खेळले. तर, पुढील एफटीपीमध्ये भारताला 141 सामने खेळायचे आहेत. आयपीएलची विंडो 75 दिवसांवरून 80 दिवसांपर्यंत वाढवण्यात आलीय.

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hardik Pandya News : हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
हार्दिक पांड्या चेन्नईमध्ये जाण्याची गावभर चर्चा, पण ऋषभ पंतनं लखनऊचे कर्णधारपद सोडताच नवा ट्विस्ट, संजीव गोयंका करणार मोठा गेम?
GT vs RR Qualifier 2 LIVE Update : राजस्थान रॉयल्सने जिंकली टॉस; गुजरात टायटन्सविरुद्ध घेतला फलंदाजीचा निर्णय, फायनलचं तिकीट कोणाचं?
GT vs RR Qualifier 2 LIVE : राजस्थान रॉयल्सने जिंकली टॉस; गुजरात टायटन्सविरुद्ध घेतला फलंदाजीचा निर्णय, फायनलचं तिकीट कोणाचं?
IPL 2026 News : ऋषभ पंतची पहिली विकेट, हार्दिक पांड्याही कंटाळला; अजून 'या' 3 कर्णधारांची खुर्ची धोक्यात, लिस्ट वाचून सगळेच हैराण
ऋषभ पंतची पहिली विकेट, हार्दिक पांड्याही कंटाळला; अजून 'या' 3 कर्णधारांची खुर्ची धोक्यात, लिस्ट वाचून सगळेच हैराण
Rishabh Pant LSG IPL 2026 : 27 कोटींचा फ्लॉप शो! खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं; फ्रँचायझीचा मोठा निर्णय, संजीव गोयंकाकडे आता पर्याय कोण?
27 कोटींचा फ्लॉप शो! खराब कामगिरीनंतर ऋषभ पंतने तडकाफडकी कर्णधारपद सोडलं; फ्रँचायझीचा मोठा निर्णय, संजीव गोयंकाकडे आता पर्याय कोण?

व्हिडीओ

Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?
Thane Vidhan Parishad : शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच भाजपची नवी खेळी? बविआची किंमत वाढली! | ABP Majha
Buldhan Case Special Report : जिवंत मुलीला मृत मानलं; निर्दोष वडील-भाऊ जेलमध्ये, पोलिसांचा भांडाफोड
Special Report Milk Adultration : दुधात फॅट वाढवण्यासाठी पाम तेलाचा वापर? धक्कादायक प्रकार उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Cockroach Janata Party: कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
कॉकरोच जनता पार्टीचे X खाते बंदच राहणार; दिल्ली हायकोर्टाची सरकार आणि X ला नोटीस, 4 आठवड्यात उत्तर मागितलं
Loan vs Investment : कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
कर्ज परतफेड करावी की गुंतवणुकीला प्राधान्य द्यावं? पगारादारांनी प्रथम कोणती गोष्ट करावी?
Share Market : ट्रम्प यांच्या वेटिंगमुळं भारतीय शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये 1100 अंकांची घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी स्वाहा
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
हायकोर्टांनी निकाल तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ राखून ठेवू नयेत, जामीन आदेश त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पारित करून तत्काळ अपलोड करावेत; सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाना 12 निर्देश
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
बिहारमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, तब्बल 20 जिल्ह्यात दिवसाची रात्र, 7 जणांचा वीज पडून जीव गेला; यूपीमध्ये ताशी 100 किमी वादळाचा कहर, निर्माणाधीण पूल कोसळून 6 जण चिरडले
Pimpri-Pune Liquor Poisoning: योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
योगेशने जास्त फायद्यासाठी दारुत मिथेनॉल मिसळून विकली, तिथेच विष बनलं, आतापर्यंत 13 जणांना गिळलं, पुण्याच्या दारुकांडाची हादरवणारी कहाणी
Embed widget