एक्स्प्लोर

IND W vs BAN W : बांगलादेशचा निर्णय चुकला, भारताच्या लेकींनी फायदा उठवला, उपांत्य फेरीत दमदार कामगिरी

IND W vs BAN W : महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशनं भारताविरोधात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दाम्बुला : महिला आशिया कप  (Womens Asia Cup ) स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत  भारत आणि बांगलादेश (IND W vs BAN W) आमने सामने आले आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीच्या लढती होत आहेत.  उपांत्य फेरीची पहिली लढत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारताच्या रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर , डीबी शर्मा आणि राधा यादव यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना बाद केलं. भारताकडून सर्वाधिक विकेट रेणुका सिंग आणि राधा यादवनं घेतल्या.  दोघींनी तीन-तीन विकेट घेतल्या. बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 80 धावा केल्या. भारताला विजयासाठी 81 धावांची गरज आहे.  

भारतानं महिला आशिया कपमध्ये आतापर्यंत 7  वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी चांगली सुरुवात आवश्यक होती ती मात्र करता आली नाही. बांगलादेशला रेणुका सिंगनं धक्के दिले. रेणुका सिंगनं 3 विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकरनं एक,  डीबी शर्मा हिनं एक विकेट घेतली. तर, राधा यादवनं 3 विकेट घेतल्या.

बांगलादेशच्या कॅप्टननं डाव सावरला

भारताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केल्यानं बांगलादेश बॅकफूटवर असल्याचं पाहायला मिळालं. बागंलादेशची कॅप्टन निगर सुल्ताना आणि  शोर्ना अख्तर यांनी डाव सावरला. कॅप्टन निगर सुल्ताना 32 धावा करुन बाद झाली. अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा फटका मरण्याच्या निगर सुल्ताना बाद झाली. 

भारताला विजयासाठी किती धावा कराव्या लागणार? 

भारतीय महिला संघाचा आशिया कप स्पर्धेत दबदबा राहिला आहे.  राधा यादवनं 20 व्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही. तिनं शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. बांगलादेशचा संघ 20 ओव्हरमध्ये 8  बाद 80 धावा करु शकला. भारतापुढं विजयासाठी 81  धावांची गरज आहे. आतापर्यंत भारतानं सातवेळा महिला आशिया कप जिंकला असून यंदा आठव्यांदा जिंकण्याची संधी आहे. 

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आठव्यांदा महिला आशिया कप स्पर्धा जिंकू शकतो. भारतानं बांगलादेशला पराभूत केल्यास ते अंतिम फेरीत त्यांची लढत श्रीलंका आणि  पाकिस्तान यांच्यातील विजेत्या संघासोबत खेळावं लागणार आहे. 

महिला आशिया कपच्या अ गटातून भारतानं आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर बांगलादेश आणि श्रीलंका यांनी गट ब मधून प्रवेश केला होता. 

संबंधित बातम्या :

आता फ्रान्समध्येही अंबानींचा बोलबाला, नीता अंबानींच्या खांद्यावर ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पाली भाषेचं ज्ञान आवश्यक, पाली भाषा जिवंत ठेवणं सर्वांची जबाबदारी : नरेंद्र मोदी
भाषा संवादाचं माध्यम केवळ नसते, संस्कृती अन् परंपरेचा आत्मा असते, पाली भाषा जिवंत ठेवण्याची गरज :नरेंद्र मोदी
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : 'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Teli Shiv Sena :नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक होती,आता सेनेत परततोय,केसरकरांना हरवणार!Raj Thackeray On Accused Bail : विनयभंगाची केस असताना जामीन कसा? राज ठाकरेंचा सवालRaj Thackeray at Mamledar Misal Thane : राज ठाकरेंनी घेतला मामलेदार मिसळचा स्वादRaj Thackeray satkar : फुलांचा वर्षाव, ढोल-ताशा,  टोलमुक्तीसाठी राज ठाकरेंचा ठाणेकरांकडून सत्कार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : बुद्ध धम्माचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी पाली भाषेचं ज्ञान आवश्यक, पाली भाषा जिवंत ठेवणं सर्वांची जबाबदारी : नरेंद्र मोदी
भाषा संवादाचं माध्यम केवळ नसते, संस्कृती अन् परंपरेचा आत्मा असते, पाली भाषा जिवंत ठेवण्याची गरज :नरेंद्र मोदी
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींना फेरीवाल्यांकडून धक्काबुक्की अन् शिवीगाळ; CCTV फुटेज आलं समोर
Maharashtra Assembly Elections 2024 : 'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
'काँग्रेसमधून उमेदवार आयात करू नका', भाजपचा शिवसेनेला इशारा, श्रीरामपूरातील उमेदवारीवरून महायुतीत फूट?
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
मतदारयादीतून अनेक गावे वगळण्याचा भाजपचा आदेश, हिंमत असेल तर समोरुन लढा; महाविकास आघाडीचा गंभीर आरोप
Rajan Teli: नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
नारायण राणेंसोबत जाणं सर्वात मोठी चूक, आता केसरकरांच्या पराभवासाठी ठाकरेंच्या शिवसेनेत परततोय, राजन तेलींची गर्जना!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : महाविकास आघाडीमधील कोल्हापूर उत्तरचा तिढा कधी सुटणार? मधुरिमाराजे छत्रपती यांच्या समर्थकांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी!
महाविकास आघाडीमधील कोल्हापूर उत्तरचा तिढा कधी सुटणार? मधुरिमाराजे छत्रपती यांच्या समर्थकांची सोशल मीडियावर पोस्टरबाजी!
Maharashtra Assembly Elections 2024 : शरद पवारांचं आता 'मिशन नाशिक', गिरीश महाजनांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीच्या वाटेवर, भाजपमधून गळतीला सुरुवात
शरद पवारांचं आता 'मिशन नाशिक', गिरीश महाजनांचे निकटवर्तीय राष्ट्रवादीच्या वाटेवर, भाजपमधून गळतीला सुरुवात
Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
अजितदादांच्या राष्ट्रवादीला निवडणुकीच्या तोंडावर मोठा फटका? आधी 600 आता 250, पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्याचे सत्र सुरूच
Embed widget