एक्स्प्लोर

IND W vs BAN W : बांगलादेशचा निर्णय चुकला, भारताच्या लेकींनी फायदा उठवला, उपांत्य फेरीत दमदार कामगिरी

IND W vs BAN W : महिला आशिया कपच्या उपांत्य फेरीच्या लढतीत बांगलादेशनं भारताविरोधात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

दाम्बुला : महिला आशिया कप  (Womens Asia Cup ) स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत  भारत आणि बांगलादेश (IND W vs BAN W) आमने सामने आले आहेत. भारत विरुद्ध बांगलादेश आणि पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात उपांत्य फेरीच्या लढती होत आहेत.  उपांत्य फेरीची पहिली लढत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात सुरु आहे. बांगलादेशनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारताच्या गोलंदाजीपुढं बांगलादेशच्या फलंदाजांचा टिकाव लागला नाही. भारताच्या रेणुका सिंग, पूजा वस्त्राकर , डीबी शर्मा आणि राधा यादव यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना बाद केलं. भारताकडून सर्वाधिक विकेट रेणुका सिंग आणि राधा यादवनं घेतल्या.  दोघींनी तीन-तीन विकेट घेतल्या. बांगलादेशनं 20 ओव्हरमध्ये 8 विकेटवर 80 धावा केल्या. भारताला विजयासाठी 81 धावांची गरज आहे.  

भारतानं महिला आशिया कपमध्ये आतापर्यंत 7  वेळा विजेतेपद मिळवलं आहे. आजच्या मॅचमध्ये विजय मिळवत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा प्रयत्न आहे. बांगलादेशनं पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यासाठी चांगली सुरुवात आवश्यक होती ती मात्र करता आली नाही. बांगलादेशला रेणुका सिंगनं धक्के दिले. रेणुका सिंगनं 3 विकेट घेतल्या. पूजा वस्त्राकरनं एक,  डीबी शर्मा हिनं एक विकेट घेतली. तर, राधा यादवनं 3 विकेट घेतल्या.

बांगलादेशच्या कॅप्टननं डाव सावरला

भारताच्या गोलंदाजांनी आक्रमक मारा केल्यानं बांगलादेश बॅकफूटवर असल्याचं पाहायला मिळालं. बागंलादेशची कॅप्टन निगर सुल्ताना आणि  शोर्ना अख्तर यांनी डाव सावरला. कॅप्टन निगर सुल्ताना 32 धावा करुन बाद झाली. अखेरच्या ओव्हरमध्ये मोठा फटका मरण्याच्या निगर सुल्ताना बाद झाली. 

भारताला विजयासाठी किती धावा कराव्या लागणार? 

भारतीय महिला संघाचा आशिया कप स्पर्धेत दबदबा राहिला आहे.  राधा यादवनं 20 व्या ओव्हरमध्ये एकही रन दिली नाही. तिनं शेवटच्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेतल्या. बांगलादेशचा संघ 20 ओव्हरमध्ये 8  बाद 80 धावा करु शकला. भारतापुढं विजयासाठी 81  धावांची गरज आहे. आतापर्यंत भारतानं सातवेळा महिला आशिया कप जिंकला असून यंदा आठव्यांदा जिंकण्याची संधी आहे. 

हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या नेतृत्त्वात भारतीय संघ आठव्यांदा महिला आशिया कप स्पर्धा जिंकू शकतो. भारतानं बांगलादेशला पराभूत केल्यास ते अंतिम फेरीत त्यांची लढत श्रीलंका आणि  पाकिस्तान यांच्यातील विजेत्या संघासोबत खेळावं लागणार आहे. 

महिला आशिया कपच्या अ गटातून भारतानं आणि पाकिस्ताननं उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तर बांगलादेश आणि श्रीलंका यांनी गट ब मधून प्रवेश केला होता. 

संबंधित बातम्या :

आता फ्रान्समध्येही अंबानींचा बोलबाला, नीता अंबानींच्या खांद्यावर ऑलिम्पिकची मोठी जबाबदारी!

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?

व्हिडीओ

Rana vs Owaisi : जास्त मुलं जन्माला घालण्याचा नेत्यांचा सल्ला, राणा Vs ओवैसी भिडले Special Report
CM Devendra Fadnavis Parbhani : लाडक्या बहणींना लखपती बनवणार, देवाभाऊची मोठी घोषणा
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut VIDEO : यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
यांच्या हातात पोलीस पॉवर आहे म्हणून, नाहीतर ठाण्यातल्या रस्त्यावर यांना ठोकून काढू; संजय राऊत एकनाथ शिंदेंवर भडकले
JD Vance : अमेरिकेनं व्हेनेझुएलात एअर स्ट्राईक केला अन् इकडं उपराष्ट्रपतींच्या घरावर हल्ला झाला, जेडी व्हॅन्स यांच्या घराच्या खिडक्या फुटल्या 
अमेरिकेत जेडी व्हॅन्स यांच्या घरावर हल्ला, घराच्या खिडक्या फुटल्या, हल्ल्याचं टायमिंगची चर्चेत
Santosh Dhuri : ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, शांत असलेले संतोष धुरी प्रकटले, देवेंद्र फडवणीसांची भेट घेतली, भाजप प्रवेश ठरला
ठाकरेंनी उमेदवारी नाकारली, नाराज संतोष धुरी भाजपमध्ये दाखल होणार, नितेश राणेंसोबत देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली
Multibagger Stocks : सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
सरकारी कंपनीच्या स्टॉकनं सहा महिन्यात पैसे केले दुप्पट, सध्या स्टॉक किती रुपयांवर?
VIDEO : कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
कोण म्हणतंय चार तर कोण म्हणतंय 20 मुलं जन्माला घाला; मतांच्या नियोजनासाठी धर्माचं राजकारण सुरू
Latur : लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा संताप
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
मुंबईत 2 कोटी 33 लाखांची रोकड जप्त; निवडणूक भरारी पथकाची कारवाई, IT विभागाकडून तपास सुरू
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
अजित दादा जनता खुळी नाही, चंद्रकांत पाटलांची पालकमंत्र्यांवर पुन्हा टीका; 2001 पासूनचं सगळंच काढलं
Embed widget