एक्स्प्लोर

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या पाच टी-20 सामन्यांच्या निकालावर एक नजर

India vs Australia: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia tour of India) दौऱ्यावर आहे.

India vs Australia: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia tour of India) दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Punjab Cricket Association IS Bindra Stadium) खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येक सामन्यात थरार पाहायला मिळतो. आजपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेतही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या अखेरच्या पाच टी-20 सामन्यांचे निकाल पाहुयात. 

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेचं निकाल (फेब्रुवारी, 2019)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी 2019 मध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताचा 2-0 असा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (24 फेब्रुवारी 2019) ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताला तीन विकेट्सनं पराभूत केलंय. त्यानंतर या मालिकेतील अखेरच्या सामन्यात (27 फेब्रुवारी 2019) मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला अपयश आलं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा निकाल (डिसेंबर, 2020)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबर 2020 मध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली आहे. ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (4 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी  पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यातही (6 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसऱ्या आणि औपचारिक सामन्यात (8 डिसेंबर 2020) ऑस्ट्रेलियाच्या संघानं 12 धावांनी भारताचा पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला हा अखेरचा सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघात आज प्रथमच टी-20 सामना खेळला जाणार आहे. 

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
IND vs ENG 2nd ODI: कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
कुलदीप यादव IN, गुरनूर ब्रार OUT...; इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी अशी असेल टीम इंडियाची Playing XI
ICC :  वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदताच क्रिकेटप्रेमींनी संभाव्य समीकरण शोधून काढलं
वनडे वर्ल्ड कप 2027 मध्ये भारत- पाकिस्तान तीन वेळा आमने सामने? आयसीसीनं फॉरमॅट बदलताच क्रिकेटप्रेमींनी अंदाज बांधला
ICC : वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश
वनडे वर्ल्ड कप आणि टी 20 वर्ल्ड कपचा फॉरमॅट बदलला, आयसीसीचा मोठा निर्णय, सुपर-7,  सुपर -10 सह एलिमिनेटरचा समावेश

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget