एक्स्प्लोर

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यातील अखेरच्या पाच टी-20 सामन्यांच्या निकालावर एक नजर

India vs Australia: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia tour of India) दौऱ्यावर आहे.

India vs Australia: तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ भारत (Australia tour of India) दौऱ्यावर आहे. या मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या (Mohali) पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर (Punjab Cricket Association IS Bindra Stadium) खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रत्येक सामन्यात थरार पाहायला मिळतो. आजपासून सुरु होणाऱ्या टी-20 मालिकेतही प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन होणार आहे. दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेल्या अखेरच्या पाच टी-20 सामन्यांचे निकाल पाहुयात. 

हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापंर्यंत 23 टी-20 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 13 सामन्यात भारतानं विजय मिळवलाय. तर, ऑस्ट्रेलियाच्या संघाला 9 सामने जिंकता आले आहेत. यातील एक सामना अनिर्णित ठरलाय. 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेचं निकाल (फेब्रुवारी, 2019)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी 2019 मध्ये दोन सामन्यांची टी-20 मालिके खेळण्यात आली. या मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताचा 2-0 असा पराभव केला होता. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (24 फेब्रुवारी 2019) ऑस्ट्रेलियाच्या संघानं भारताला तीन विकेट्सनं पराभूत केलंय. त्यानंतर या मालिकेतील अखेरच्या सामन्यात (27 फेब्रुवारी 2019) मालिका वाचवण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला अपयश आलं. या सामन्यातही भारताला सात विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता. 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा निकाल (डिसेंबर, 2020)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डिसेंबर 2020 मध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली गेली आहे. ही मालिका भारतानं 2-1 अशी जिंकली होती. या मालिकेतील पहिल्या सामन्यात (4 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी  पराभव करून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर या मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यातही (6 डिसेंबर 2020) भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव केला. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत मालिका खिशात घातली. या मालिकेतील तिसऱ्या आणि औपचारिक सामन्यात (8 डिसेंबर 2020) ऑस्ट्रेलियाच्या संघानं 12 धावांनी भारताचा पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळलेला हा अखेरचा सामना आहे. त्यानंतर दोन्ही संघात आज प्रथमच टी-20 सामना खेळला जाणार आहे. 

हे देखील वाचा-

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka Cricket IPL 2026 : पास नाही, तर IPL नाही...; श्रीलंकेचा धडाकेबाज निर्णय, फिटनेस टेस्ट फेल तर जगातील सर्वात श्रीमंत लीगमधून OUT
पास नाही, तर IPL नाही...; श्रीलंकेचा धडाकेबाज निर्णय, फिटनेस टेस्ट फेल तर जगातील सर्वात श्रीमंत लीगमधून OUT
IPL 2026 : नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
नक्की चाललंय काय? एकामागून एक ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी सोडली IPL ची साथ अन् CSK टेन्शनमध्ये... 'तो' मोठा खेळाडूही आता बाहेर
IPL 2026 : आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
आला अन् पहिल्याच चेंडूवर ठोकला गगनचुंबी षटकार, जैस्वालने जडेजाला धु धु धूतला, व्हिडिओ तुफान व्हायरल
IND vs IRE Series 2026 : क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?
क्रिकेट चाहत्यांसाठी डबल धमाका! IPLनंतर टीम इंडियाच्या नव्या मालिकेची घोषणा; कधी अन् कोणासोबत सामने?

व्हिडीओ

Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत...; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Sushma Andhare : चाकणकर रात्री दोन वाजता फोन करून पीडितांना धमक्या द्यायच्या; खरात अन् चाकणकरांमध्ये कोणत्या वेळी काय बोलणं झालं
Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashok Kharat : अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
अशोक खरात ओशनो जल बनवून त्यात कुटून-कुटून व्हायग्रा टाकायचा, गाड्या पाठवून राजकारणी हे जल मागवून घ्यायचे, दमानियांचा नवा गौप्यस्फोट
Satara : साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
साताऱ्यात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण झालं नव्हतं, फुटलेल्यांवर अपात्रतेची कारवाई करणार: मकरंद पाटील
Rupali Chakankar : अरविंद शिंदे म्हणतात, रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, गरज पडल्यास काँग्रेसमध्ये घेण्यासाठी शिफारस करु, यावर अतुल लोंढे म्हणाले...
रुपाली चाकणकरांची बदनामी करु नका, पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची भूमिका; अतुल लोंढे म्हणतात ती शिंदेंची वैयक्तिक भूमिका
Mahesh Shinde : जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाच्या निवडणुकीनंतर साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
साताऱ्याच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न,आमदार महेश शिंदे नेमके कोणाचे?”
Shambhuraj Desai : सुरुवात भाजपनं केलीय, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शेवट करु, शंभूराज देसाईंचा जिल्हा परिषदेतील घडामोडींनंतर थेट इशारा
कामेश कांबळेंना शिवेंद्रराजे भोसले यांनी दम दिला, जिल्हा परिषदेत काय घडलं? शंभूराज देसाईंनी सगळं सांगितलं
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'आगीशी खेळ खेळू नका, तुम्हाला जर खुमखुमी असेल, तर..' जयंत पाटलांनी झेडपी विजयाची 'छुपी मदत' जाहीरपणे सांगताच संजयकाका संतापले! सांगलीत वादाचा नवा अध्याय सुरु
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
'जर तुम्ही आमच्या रस्त्यांची नासधूस केली तर...' लंडनमध्ये सार्वजनिक ठिकाणी पान खाऊन थुंकून उकिरडा करणाऱ्या दोन भारतीयांना जबरी दणका
Satara ZP Election : सातारा जिल्हा परिषदेत भाजप सत्तेत, राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना पोलिसांनी उचललं तर शंभूराज देसाईंना दुखापत, साताऱ्यात कोण कोण फुटलं?  
सातारा जिल्हा परिषदेत हाय व्होल्टेज ड्रामा, भाजपची सत्ता तर राष्ट्रवादीच्या दोघांना पोलिसांनी उचललं, देसाईंना दुखापत, कोण फुटलं?
Embed widget