एक्स्प्लोर

IND vs AUS : अभिषेक शर्मा नव्हे भारताचा 'हा' खेळाडू धोकादायक, ऑस्ट्रेलियानं सावध राहावं, ॲडम गिलख्रिस्टचा इशारा...

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका आज संपली. आता 5 सामन्यांची टी 20 मालिका 29 ऑक्टोबर पासून सुरु होणार आहे. 

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांची मालिका आज संपली. भारतानं तिसऱ्या वनडेत 9 विकेटनं विजय मिळवत मालिकेचा शेवट गोड केला. तर, ऑस्ट्रेलियानं मालिका 2-1 अशी जिंकली. आता भारत आणि ऑस्टेलिया यांच्यातील टी 20 मालिका 29 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. टी 20 मध्ये भारताचा कॅप्टन सूर्यकुमार यादव आहे. या मालिकेत भारताचा सर्वाधिक धोकादायक खेळाडू कोण या प्रश्नाचं उत्तर देताना ॲडम गिलख्रिस्ट यानं कोणत्याही फलंदाजाचं नाव घेतलेलं नाही तर भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग याचं नाव घेतलंय.

टी 20 मालिकेसाठी भारतीय संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. अभिषेक शर्मा आणि अर्शदीप सिंग हे स्टार खेळाडू टी 20 संघात असतील. ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू  ॲडम गिलख्रिस्ट यानं आस्ट्रेलियासाठी टी 20 मालिकेत अभिषेक शर्मापेक्षा अर्शदीप सिंग मोठं संकट असल्याचं म्हटलंय. अर्शदीप सिंग टी 20 मालिकेत सर्वाधिक विकेट मिळवेल, असं गिलख्रिस्टनं म्हटलंय. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 मालिकेपूर्वी गिलख्रिस्टला भारतीय खेळाडूंसंदर्भात विचारण्यात आलं.ऑस्ट्रेलियाच्या टीमला कोणत्या खेळाडूला घाबरायला हवं आणि मालिका कोण जिंकेल असं त्यांना विचारण्यात आलं. यावेळी गिलख्रिस्टनं अभिषेक शर्माऐवजी अर्शदीप सिंगची निवड केली.  गिलख्रिस्ट म्हणाला की मला वाटतं अर्शदीप सिंग डावाच्या सुरुवातीला आणि शेवटी जबरदस्त गोलंदाजी करतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. यासाठी मला वाटतं ऑस्ट्रेलियाच्या संघानं त्याच्यापासून सावध राहायला पाहिजे. 


अर्शदीप सिंगनं ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दोन वनडेमध्ये 24 च्या सरासरीनं 3 विकेट घेतल्या होत्या.अभिषेक शर्मानं आशिया कपमध्ये दमदार कामगिरी केल्यानं सप्टेंबरमध्ये दमदार कामगिरी केल्यानं आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार मिळाला होता. त्यानं 7 सामन्यात 44.85 च्या सरासरीनं 200 च्या स्ट्राईक रेटनं 314 धावा केल्या होत्या. तर, अर्शदीप सिंगनं भारताच्या विजयात मोठी भूमिका मिळवली होती त्याला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कार मिळाला होता. 

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेचा निकाल 3-2 अशी राहील

भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिका कोण जिंकणार असं विचारलं गेलं. तेव्हा गिलख्रिस्टनं मालिकेचा निकाल 3-2 असा राहील, असं  म्हटलं. मात्र, कोण जिंकणार हे त्यानं सांगितलं नाही. 
 

टी 20 साठी भारताचा संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, संजू सिंह, हर्षित सिंह, संजू सॅमसन, रिंकू सिंह आणि  वॉशिंग्टन सुंदर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी 20 सामन्यांचं वेळापत्रक

29 ऑक्टोबर - पहिली टी20 (कॅनबेरा)
31 ऑक्टोबर - दुसरी टी20 (मेलबर्न)
2 नोव्हेंबर - तिसरी टी20 (होबार्ट)
6 नोव्हेंबर - चौथी टी20 (गोल्ड कोस्ट)
8 नोव्हेंबर - पाचवी टी20 (ब्रिसबेन)

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog: मीरारोड पोलीस ठाण्यातील तरुणांचा सिगारेट पार्टीचा व्हिडिओ व्हायरल
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
Embed widget