एक्स्प्लोर

मैच

Yash Dhull: यश धुलची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी; क्रिकेटसाठी वडिलांनी सोडली नोकरी, पेन्शनवर उदरनिर्वाह चालायचा, आता गाजवतोय मैदान

Yash Dhull: आयसीसी अंडर-19 विश्वचषकात कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चांगली कामगिरी केलीय.

Yash Dhull: आयसीसी अंडर-19 विश्वचषकात कर्णधार यश धुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं चांगली कामगिरी केलीय. भारतानं काल (2 फेब्रुवारी) उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 96 धावांनी विजय मिळवून अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक दिलीय. येत्या 5 फेब्रुवारीला भारतीय संघ इंग्लडशी या स्पर्धेतील अंतिम सामना खेळणार आहे. परंतु, भारतीय संघाची कमान संभाळणाऱ्या यश धुल नेमका कोण आहे? भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधारापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागलाय? त्याच्या यशामागं कोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात. 

आयसीसी अंडर-19 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी धुलनं एका वेबसाईटशी संवाद साधला होता. त्यावेळी् त्यानं अनेक विषयांवर भाष्य केलं होतं. याचबरोबर यशनं आपल्या कुटुंबियाच्या योगदानाचाही उल्लेख केला होता. "मला फार काही आठवत नाही. पण मी खूप लहान असताना माझ्यासाठी कुटुंबाला कठीण काळातून जावं लागलं होतं. असं यशनं म्हटलं होतं."

यशचे वडील विजय धूल यांनी आपल्या मुलाचे क्रिकेट करिअर घडवण्यासाठी नोकरी सोडली. सैन्यात असलेल्या विजय यांच्या वडिलांच्या पेन्शनमुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या मुलाला उत्कृष्ट क्रिकेटपटू बनण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना विजय यांनी टाईम्स ऑफ इंडियानं सांगितलं होतं की, "यशला लहानपणापासूनच खेळण्यासाठी सर्वोत्तम किट आणि गियर मिळतील, याची आम्ही काळजी घेतली. मी त्याला सर्वोत्तम इंग्रजी विलो बॅट्स दिल्या. त्याच्याकडे फक्त एकच बॅट नव्हती. मी बॅट अपग्रेड करत राहिलो आणि आम्ही आमच्या खर्चात कपात केली", असं यशच्या वडिलांनी म्हटलं होतं.

हे देखील वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 April 2024 : ABP MajhaMumbai University : मुंबई विद्यापीठाची गुणपत्रिका घरबसल्या मिळेल,बनावट जाहिरातीची तक्रार करणारVaibhav Khedekar : रत्नागिरी मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना चर्चेसाठी बोलावलंABP Majha Headlines : 11 PM : 17 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
जगातील सर्वात प्रभावशाली 100 जणांची यादी जाहीर, आलिया भट्टसह साक्षी मलिकला मिळालं स्थान
Sangli Accident: सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
सांगलीत भीषण अपघात, आप्तेष्टांची कलेवरं पाहताच वऱ्हाडावर सुतकी कळा पसरली, लग्नाचा फराळ-रुखवत रस्त्यावर विखुरलं
Mumbai University : मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
मुंबई विद्यापीठाची बनावट गुणपत्रिका दहा ते बारा हजार रुपयांत? प्रशासनाचा कारवाई करण्याचा इशारा
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
जीटीबी नगरच्या क्लस्टरला हायकोर्टाकडून स्थगिती, सोसायटीनं मागणी केलेली नसताना म्हाडातर्फे पुनर्विकास कसा?
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का, हार्दिकचं टेन्शन वाढलं
गुजरातला होम ग्राऊंडवर लोळवलं, रिषभ पंतच्या दिल्लीनं एका दगडात दोन पक्षी मारले, मुंबईला धक्का
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
मोठी बातमी! टी20 विश्वचषकासाठी भारताच्या 20 खेळाडूंची नावं आली समोर, IPL मधील फ्लॉप खेळाडूंचाही समावेश 
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
आपल्याच जाळ्यात गुजरात अडकला, दिल्लीचा 6 विकेटनं मोठा विजय
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
टी 20 विश्वचषकात टीम इंडियाचा विकेटकीपर कोण? 6 जणांमध्ये स्पर्धा
Embed widget