एक्स्प्लोर

टीम इंडियाची निवड करणाऱ्यांनी स्वत: किती क्रिकेट खेळलंय... वाचा

बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये एमएसके प्रसाद, देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही.

मुंबई : वर्ल्ड कप 2019 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय टीमची घोषणा होण्याआधी अनेकांनी संभाव्य टीमबाबत अंदाज बांधले होते. मात्र वर्ल्ड कपसाठी कोणते खेळाडू पाठवायचे याची जबाबदारी बीसीसीआयने निवड समितीच्या सदस्यावर सोपवलेली असते. मात्र ज्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली, त्यांनी किती क्रिकेट खेळलं आहे आणि त्यांची कारकिर्द कशी होती, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीची मुख्य जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्यावर आहे. प्रसाद यांच्या व्यतिरिक्त या समितीत देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही. या पाचही सदस्यांचा मिळून केवळ 31 वन डे सामन्यांचा अनुभव आहे.

VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर

एमएसके प्रसाद 43 वर्षीय मन्नवा श्रीकांत प्रसाद विकेटकीपर, फलंदाज यांनी प्रथम श्रेणी सामन्यात सहा शतक ठोकले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द प्रभावशाली नव्हती. प्रसाद यांनी एकूण 6 टेस्ट आणि 17 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वन डे सामन्यात त्यांनी 14.55 च्या सरासरीने 131 धावा केल्या असून 63 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

देवांग गांधी 47 वर्षीय देवांग गांधी यांना एकूण 4 टेस्ट आणि 3 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. तीन वन डे सामन्यात देवांग यांनी 16.33 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.

शरणदीप सिंह शरणदीप सिंह यांना एकूण 3 टेस्ट आणि 5 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी पाच वनडे सामन्यात 15.66 च्या सरासरीने 47 धावा केल्या आहेत. शरणदीप यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे.

जतिन परांजपे जतिन परांजपे यांनी प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र त्यांनी भारताकडून केवळ चार वन डे सामने खेळले आहेत.

गगन खोडा गगन खोडा 1991-92 मध्ये रणजी सामन्यात शतक ठोकल्याने चर्चेत आले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 300 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. मात्र त्यांची वन डे आतंरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या दोन सामन्यांची आहे.

संबंधित बातम्या

विश्वचषकाची टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget