एक्स्प्लोर

टीम इंडियाची निवड करणाऱ्यांनी स्वत: किती क्रिकेट खेळलंय... वाचा

बीसीसीआयच्या निवड समितीमध्ये एमएसके प्रसाद, देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही.

मुंबई : वर्ल्ड कप 2019 साठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय टीमची घोषणा होण्याआधी अनेकांनी संभाव्य टीमबाबत अंदाज बांधले होते. मात्र वर्ल्ड कपसाठी कोणते खेळाडू पाठवायचे याची जबाबदारी बीसीसीआयने निवड समितीच्या सदस्यावर सोपवलेली असते. मात्र ज्यांनी वर्ल्ड कपसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली, त्यांनी किती क्रिकेट खेळलं आहे आणि त्यांची कारकिर्द कशी होती, हे जाणून घ्यायची उत्सुकता सर्वांना आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीची मुख्य जबाबदारी एमएसके प्रसाद यांच्यावर आहे. प्रसाद यांच्या व्यतिरिक्त या समितीत देवांग गांधी, शरणदीप सिंह, जतिन परांजपे आणि गगन खोडा यांचा समावेश आहे. मात्र निवड समितीतील या पाच सदस्यांना वन डे क्रिकेटचा फार मोठा अनुभव नाही. या पाचही सदस्यांचा मिळून केवळ 31 वन डे सामन्यांचा अनुभव आहे.

VIDEO | पाकिस्तानला क्रिकेटच्याही मैदानात पराभूत करा : सचिन तेंडुलकर

एमएसके प्रसाद 43 वर्षीय मन्नवा श्रीकांत प्रसाद विकेटकीपर, फलंदाज यांनी प्रथम श्रेणी सामन्यात सहा शतक ठोकले आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची कारकिर्द प्रभावशाली नव्हती. प्रसाद यांनी एकूण 6 टेस्ट आणि 17 वन डे सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. वन डे सामन्यात त्यांनी 14.55 च्या सरासरीने 131 धावा केल्या असून 63 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या आहे.

देवांग गांधी 47 वर्षीय देवांग गांधी यांना एकूण 4 टेस्ट आणि 3 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. तीन वन डे सामन्यात देवांग यांनी 16.33 च्या सरासरीने 49 धावा केल्या आहेत.

शरणदीप सिंह शरणदीप सिंह यांना एकूण 3 टेस्ट आणि 5 वन डे सामन्यांचा अनुभव आहे. शरणदीप यांनी पाच वनडे सामन्यात 15.66 च्या सरासरीने 47 धावा केल्या आहेत. शरणदीप यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशचं प्रतिनिधित्व केलं आहे.

जतिन परांजपे जतिन परांजपे यांनी प्रथम श्रेणीत 46 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र त्यांनी भारताकडून केवळ चार वन डे सामने खेळले आहेत.

गगन खोडा गगन खोडा 1991-92 मध्ये रणजी सामन्यात शतक ठोकल्याने चर्चेत आले होते. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 300 धावांची सर्वोत्तम खेळी केली आहे. मात्र त्यांची वन डे आतंरराष्ट्रीय कारकिर्द अवघ्या दोन सामन्यांची आहे.

संबंधित बातम्या

विश्वचषकाची टीम इंडियाची घोषणा, पाहा कोणकोणत्या क्रिकेटपटूंची निवड

World Cup 2019 साठी टीम इंडिया जाहीर : भारताकडे काय आहे, काय नाही?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yuva Sena Beat ABVP in Senate Election : शिक्का सिनेटचा, आवाज ठाकरेंचा; युवासेनेचे 7 उमेदवार विजयीABP Majha Headlines : 06 PM: 27 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 05 PM : 27 September 2024 : ABP MajhaHasan Mushrif on Mahayuti Seat allocation : महायुतीत जागावाटपाचा वाद नाही : हसन मुश्रीफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Embed widget