एक्स्प्लोर

भारतात या नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक पगार मिळतो!

1/9
ऑईल अँड नॅच्युरल गॅस सेक्टर प्रोफेशनल्स : या क्षेत्रात सर्वाधिक फायदा आहे. यामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आणि मरिन इंजिनीअर्स यांचा यामध्ये समावेश आहे. अनुभव असल्यास वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. शिवाय इतर फायदेही मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
ऑईल अँड नॅच्युरल गॅस सेक्टर प्रोफेशनल्स : या क्षेत्रात सर्वाधिक फायदा आहे. यामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ आणि मरिन इंजिनीअर्स यांचा यामध्ये समावेश आहे. अनुभव असल्यास वार्षिक 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. शिवाय इतर फायदेही मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
2/9
मार्केटिंग : हे एक कलेचं क्षेत्र आहे. तुम्ही तुमची वस्तू किती चांगल्या पद्धतीने विकू शकता, त्यावर तुमचा पगार ठरतो. सुरुवातीला वार्षिक पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो, मात्र अनुभवानुसार हा आकडा 20 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
मार्केटिंग : हे एक कलेचं क्षेत्र आहे. तुम्ही तुमची वस्तू किती चांगल्या पद्धतीने विकू शकता, त्यावर तुमचा पगार ठरतो. सुरुवातीला वार्षिक पगार दोन लाख रुपयांपासून सुरु होतो, मात्र अनुभवानुसार हा आकडा 20 लाख रुपयांच्याही पुढे जाऊ शकतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
3/9
मॅनेजमेंट प्रोफेशनल्स : कंपनीतील टास्कचं मॅनेजमेंट करणं हे यांचं काम असतं. मॅनेजमेंट प्रोफेशनल्स कंपनीतील मुख्य घटक असतात. चांगला अनुभव असेल, तर लाखांमध्ये पगार मिळतो. यामध्ये सुरुवातीला वार्षिक वेतन तीन लाख रुपये, मध्यम स्तरावर 25 लाख रुपये आणि चांगला अनुभव असेल तर 80 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
मॅनेजमेंट प्रोफेशनल्स : कंपनीतील टास्कचं मॅनेजमेंट करणं हे यांचं काम असतं. मॅनेजमेंट प्रोफेशनल्स कंपनीतील मुख्य घटक असतात. चांगला अनुभव असेल, तर लाखांमध्ये पगार मिळतो. यामध्ये सुरुवातीला वार्षिक वेतन तीन लाख रुपये, मध्यम स्तरावर 25 लाख रुपये आणि चांगला अनुभव असेल तर 80 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
4/9
चांगलं वेतन मिळणारी नोकरी कुणाला नको असते? प्रत्येक जण चांगल्या नोकरीच्या शोधातच असतो. अशा काही नोकऱ्या आहेत, जिथे लाखांमध्ये पगार मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
चांगलं वेतन मिळणारी नोकरी कुणाला नको असते? प्रत्येक जण चांगल्या नोकरीच्या शोधातच असतो. अशा काही नोकऱ्या आहेत, जिथे लाखांमध्ये पगार मिळतात. (फोटो : गुगल फ्री इमेज)
5/9
हे सर्व संशोधनातील दावे आहेत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. तुम्ही कोणत्याही सल्ल्यावर अंमलबजावणी करण्याअगोदर तुमच्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. (फोटो : गुगल फ्री इमेज)
हे सर्व संशोधनातील दावे आहेत. एबीपी माझा याची पुष्टी करत नाही. तुम्ही कोणत्याही सल्ल्यावर अंमलबजावणी करण्याअगोदर तुमच्या तज्ञाचा सल्ला नक्की घ्या. (फोटो : गुगल फ्री इमेज)
6/9
इन्वेस्टमेंट बँकर्स : हे केवळ बँकांना आर्थिक सल्लाच देत नाहीत, तर कंपनीसाठीही खुप कमाई करतात. यांना मनी मॅन असं म्हटलं जातं. सुरुवातीला वार्षिक पॅकेज 12 लाख, मध्यम स्तरावर 30 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे. (फोटो : गुगल फ्री इमेज)
इन्वेस्टमेंट बँकर्स : हे केवळ बँकांना आर्थिक सल्लाच देत नाहीत, तर कंपनीसाठीही खुप कमाई करतात. यांना मनी मॅन असं म्हटलं जातं. सुरुवातीला वार्षिक पॅकेज 12 लाख, मध्यम स्तरावर 30 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेज आहे. (फोटो : गुगल फ्री इमेज)
7/9
मेडिकल प्रोफेशनल्स : हे असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये मंदी कधीही येत नाही. शिवाय पगार नेहमी वाढतच राहतो. सुरुवातीला वार्षिक पगार पाच लाख रुपये असतो. मात्र अनुभवानुसार हा पगार लाखांमध्येच वाढत राहतो. याव्यतिरिक्त स्वतःचं क्लिनिक असल्यास हा आकडा आणखी वाढतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
मेडिकल प्रोफेशनल्स : हे असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये मंदी कधीही येत नाही. शिवाय पगार नेहमी वाढतच राहतो. सुरुवातीला वार्षिक पगार पाच लाख रुपये असतो. मात्र अनुभवानुसार हा पगार लाखांमध्येच वाढत राहतो. याव्यतिरिक्त स्वतःचं क्लिनिक असल्यास हा आकडा आणखी वाढतो. (फोटो : गुगल फ्री इमेज)
8/9
चार्टर्ड अकाऊंटंट : सीए नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या लोकांच्या हातात कंपनीच्या सर्व आर्थिक नाड्या असतात. भारतातील हा एक महत्त्वाचा जॉब मानला जातो. यांचं वार्षिक पॅकेज 5 ते 6 लाख, मध्यम स्तरावर 12 ते 13 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 25 ते 26 लाख रुपये एवढं असतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
चार्टर्ड अकाऊंटंट : सीए नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या लोकांच्या हातात कंपनीच्या सर्व आर्थिक नाड्या असतात. भारतातील हा एक महत्त्वाचा जॉब मानला जातो. यांचं वार्षिक पॅकेज 5 ते 6 लाख, मध्यम स्तरावर 12 ते 13 लाख आणि चांगला अनुभव असल्यास 25 ते 26 लाख रुपये एवढं असतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
9/9
बिझनेस अॅनालिसिस्ट : भारतात इतर क्षेत्रांप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे कंपन्या अशा लोकांना हायर करतात, ज्यांचा आयक्यू हाय असेल आणि ते लॉजिकल माईंड असतील. या जॉबसाठी गणित चांगलं असणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षणाला अपडेट राहणं आणि नवीन तंत्रज्ञान समजून घेणं यांच्यासाठी मोठं आव्हान असतं. सुरुवातीला वार्षिक पगार पाच ते सहा लाख रुपये मिळतो, मात्र एकदा चांगला अनुभव आला, की 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
बिझनेस अॅनालिसिस्ट : भारतात इतर क्षेत्रांप्रमाणेच उद्योग क्षेत्रातही मोठी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे कंपन्या अशा लोकांना हायर करतात, ज्यांचा आयक्यू हाय असेल आणि ते लॉजिकल माईंड असतील. या जॉबसाठी गणित चांगलं असणं अत्यावश्यक आहे. प्रत्येक क्षणाला अपडेट राहणं आणि नवीन तंत्रज्ञान समजून घेणं यांच्यासाठी मोठं आव्हान असतं. सुरुवातीला वार्षिक पगार पाच ते सहा लाख रुपये मिळतो, मात्र एकदा चांगला अनुभव आला, की 50 लाख रुपयांपर्यंत वार्षिक वेतन मिळतं. (फोटो : गुगल फ्री इमेज)
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget