भारतात स्वस्त आयफोन मिळणं कठीणच, अॅपलच्या योजनांना धक्का!
Written By : एबीपी माझा वेब टीम | Updated at : 31 May 2016 11:20 AM (IST)
1/8
2/8
भारत सरकारच्या मते, अशा बिजनेसमुळे देशात ई-कचरा वाढेल. जे नष्ट करणं फारच कठीण असतं. देशात ई-कचरा वाढत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी काही योजना सरकार येऊ देण्याचा विचारात नाही.