एक्स्प्लोर

भारतात स्वस्त आयफोन मिळणं कठीणच, अॅपलच्या योजनांना धक्का!

1/8
2/8
भारत सरकारच्या मते, अशा बिजनेसमुळे देशात ई-कचरा वाढेल. जे नष्ट करणं फारच कठीण असतं. देशात ई-कचरा वाढत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी काही योजना सरकार येऊ देण्याचा विचारात नाही.
भारत सरकारच्या मते, अशा बिजनेसमुळे देशात ई-कचरा वाढेल. जे नष्ट करणं फारच कठीण असतं. देशात ई-कचरा वाढत आहे. त्यामुळे सध्या तरी अशी काही योजना सरकार येऊ देण्याचा विचारात नाही.
3/8
अॅपल आपले जुने आयफोन रीफर्बिश (वापरलेले मोबाइल नव्याने बनवून) अमेरिकेसह अनेक देशात विक्री करते. हे नव्या आयफोनपेक्षा बरेच स्वस्त असतात. जास्त किंमत असल्यानं अनेक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे असे स्वस्त स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणण्याचा अॅपलचा विचार होता. पण तूर्तास अॅपलला वाट पाहावी लागणार आहे.
अॅपल आपले जुने आयफोन रीफर्बिश (वापरलेले मोबाइल नव्याने बनवून) अमेरिकेसह अनेक देशात विक्री करते. हे नव्या आयफोनपेक्षा बरेच स्वस्त असतात. जास्त किंमत असल्यानं अनेक जण आयफोन घेऊ शकत नाही. त्यामुळे असे स्वस्त स्मार्टफोन त्यांच्यासाठी आणण्याचा अॅपलचा विचार होता. पण तूर्तास अॅपलला वाट पाहावी लागणार आहे.
4/8
अॅपलचे सीईओ टीम कूक यांना भारतात आयफोनच्या विक्रीचा खप वाढवायचा आहे. भारत दौऱ्यात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगबाबतही चर्चा केली होती. तसेच येथे रिटेल स्टोअर सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण की, भारतीय बाजारात अॅपलची अवघी 2 टक्के भागीदारी आहे.
अॅपलचे सीईओ टीम कूक यांना भारतात आयफोनच्या विक्रीचा खप वाढवायचा आहे. भारत दौऱ्यात त्यांनी मॅन्युफॅक्चरिंगबाबतही चर्चा केली होती. तसेच येथे रिटेल स्टोअर सुरु करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण की, भारतीय बाजारात अॅपलची अवघी 2 टक्के भागीदारी आहे.
5/8
एवढंच नव्हे तर अॅपलचं भारतात रिटेल स्टोअर सुरु करण्याची योजनाही धूसर होत चालली आहे. लोकल प्रोडक्ट खरेदी न करण्याला वाणिज्य मंत्रालय तयार असलं तरी अर्थ मंत्रालयाची याबाबत भूमिका वेगळी आहे.
एवढंच नव्हे तर अॅपलचं भारतात रिटेल स्टोअर सुरु करण्याची योजनाही धूसर होत चालली आहे. लोकल प्रोडक्ट खरेदी न करण्याला वाणिज्य मंत्रालय तयार असलं तरी अर्थ मंत्रालयाची याबाबत भूमिका वेगळी आहे.
6/8
टीम कूकनं मागील भारत दौऱ्याच्या दरम्यान फारच आशेनं म्हटलं होतं की, भारतात अॅपल हजारो वर्षापर्यंत राहिल. तसेच भारतात अॅपलचं भविष्य चांगलं आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोनला नव्या वॉरंटीसह ते विकणार होते. सध्या चीनसह अनेक देशात अॅपलच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे भारत ही मोठी बाजारपेठ असून तिथे ही अॅपलच्या विक्रीचा मानस टीम कूक यांचा होता.
टीम कूकनं मागील भारत दौऱ्याच्या दरम्यान फारच आशेनं म्हटलं होतं की, भारतात अॅपल हजारो वर्षापर्यंत राहिल. तसेच भारतात अॅपलचं भविष्य चांगलं आहे. त्यामुळे जुन्या स्मार्टफोनला नव्या वॉरंटीसह ते विकणार होते. सध्या चीनसह अनेक देशात अॅपलच्या विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे भारत ही मोठी बाजारपेठ असून तिथे ही अॅपलच्या विक्रीचा मानस टीम कूक यांचा होता.
7/8
काही दिवसांपूर्वीच अॅपलचे सीईओ टीम कूक हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जुने आयफोन बाजारात उपलब्ध होतील.
काही दिवसांपूर्वीच अॅपलचे सीईओ टीम कूक हे भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, जुने आयफोन बाजारात उपलब्ध होतील.
8/8
 भारतात जुने आयफोन विकण्याचं अॅपलचं स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही. कंपनीनं याआधी देखील भारत सरकारची परवानगी मागितली होती. पण याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपलसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे.
भारतात जुने आयफोन विकण्याचं अॅपलचं स्वप्न सध्यातरी पूर्ण होणार नाही. कंपनीनं याआधी देखील भारत सरकारची परवानगी मागितली होती. पण याला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे अॅपलसाठी हा मोठा धक्का मानण्यात येतो आहे.
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget