एक्स्प्लोर

Prisoner:तुरुंगातून पळून जाणाऱ्या कैद्याची शिक्षा वाढते का?

जर एखाद्या व्यक्तीने अपराध केला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाते पण एखादा कैदी त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच तुरुंगातून पळून गेला तर त्याला किती शिक्षा होते हे जाणून घेऊयात.

जर एखाद्या व्यक्तीने अपराध केला तर त्याला कायद्यानुसार शिक्षा केली जाते पण एखादा कैदी त्याची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच तुरुंगातून पळून गेला तर त्याला किती शिक्षा होते हे जाणून घेऊयात.

Prisoner(Pic credit:unplash)

1/10
जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला  किंवा त्याने  पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 226 नुसार शिक्षा केली जाते. 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा तो भोगत असलेली शीक्षा आणि तुरुंगातून पळून जाण्याची शिक्षा दोन्ही भोगावी लागतात.
जर एखादा कैदी तुरुंगातून पळून गेला किंवा त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला तर त्याला भारतीय दंड संहितेच्या कलम 226 नुसार शिक्षा केली जाते. 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा तो भोगत असलेली शीक्षा आणि तुरुंगातून पळून जाण्याची शिक्षा दोन्ही भोगावी लागतात.
2/10
तर, भारतीय दंड संहितेनुसार, सर्वात आधी कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याच्या गुन्ह्याखाली 224 कलामानुसार शिक्षा दिली जाते.
तर, भारतीय दंड संहितेनुसार, सर्वात आधी कैद्याला तुरुंगातून पळून जाण्याच्या गुन्ह्याखाली 224 कलामानुसार शिक्षा दिली जाते.
3/10
भारतीय दंड संहितेनुसार जर एखाद्या व्यक्तीने कैद्याला पळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कलम 222, 225 च्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. आता या कलमात बदल करण्यात आला आहे.
भारतीय दंड संहितेनुसार जर एखाद्या व्यक्तीने कैद्याला पळवण्याचा प्रयत्न केला तर त्यावर कलम 222, 225 च्या अंतर्गत कारवाई करण्यात येते. आता या कलमात बदल करण्यात आला आहे.
4/10
जर एखाद्या कैद्याला पळून गेल्यानंतर पकडलं  तर त्याला परत तुरुंगात पाठवलं जातं आणि पळून जाण्यासाठी घालवलेला वेळ त्याच्या शिक्षेत जोडला जात नाही;तुरुंगातून पळून जाण्याचा हा गुन्हा त्याच्या पहिल्या शिक्षेत जोडला जातो .
जर एखाद्या कैद्याला पळून गेल्यानंतर पकडलं तर त्याला परत तुरुंगात पाठवलं जातं आणि पळून जाण्यासाठी घालवलेला वेळ त्याच्या शिक्षेत जोडला जात नाही;तुरुंगातून पळून जाण्याचा हा गुन्हा त्याच्या पहिल्या शिक्षेत जोडला जातो .
5/10
कधीकधी अशा कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात पाठवलं जातं आणि , कैदी कसा पळून गेला, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे किंवा कोणाच्या मदतीने गेला , याचा तपास केला जातो.
कधीकधी अशा कैद्यांना दुसऱ्या तुरुंगात पाठवलं जातं आणि , कैदी कसा पळून गेला, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे किंवा कोणाच्या मदतीने गेला , याचा तपास केला जातो.
6/10
तुरुंगातून पळून गेल्यामुळे , कैद्याला जामीन मिळणं अशक्य असतं. कारण आधीच सुरू असलेल्या शिक्षेदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जात नाही.
तुरुंगातून पळून गेल्यामुळे , कैद्याला जामीन मिळणं अशक्य असतं. कारण आधीच सुरू असलेल्या शिक्षेदरम्यान पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवला जात नाही.
7/10
जर कैद्याने पळून जाताना हिंसाचार, चोरी किंवा हल्ला केला असेल तर त्यासाठीही त्याला वेगळी शिक्षा दिली जाते.
जर कैद्याने पळून जाताना हिंसाचार, चोरी किंवा हल्ला केला असेल तर त्यासाठीही त्याला वेगळी शिक्षा दिली जाते.
8/10
भारतीय न्यायिक संहितेनुसार, जर तुरुंगातील कोणत्याही कर्मचाऱ्याने कैद्याला पळून  जायला मदत केली तर त्यासाठीही कडक तरतुदी आहेत.
भारतीय न्यायिक संहितेनुसार, जर तुरुंगातील कोणत्याही कर्मचाऱ्याने कैद्याला पळून जायला मदत केली तर त्यासाठीही कडक तरतुदी आहेत.
9/10
कलम 156 अंतर्गत, जर एखाद्या तुरुंगाधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्याने जाणूनबुजून एखाद्या राज्यातील कैद्याला पळून जाण्यास मदत केली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
कलम 156 अंतर्गत, जर एखाद्या तुरुंगाधिकारी किंवा पोलिस अधिकाऱ्याने जाणूनबुजून एखाद्या राज्यातील कैद्याला पळून जाण्यास मदत केली तर त्याला जन्मठेपेची शिक्षा किंवा 10 वर्षांची शिक्षा आणि दंड होऊ शकतो.
10/10
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

ट्रेडिंग न्यूज फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Horoscope Today 23 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
सरकारनं अहंकार बाजूला ठेवावा, त्यांना निरपराध विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा अधिकार नाही, शेट्टींचा हल्लाबोल 
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा
अजितदादांच्या आयुष्यातही मुख्यमंत्री बनण्याची संधी आली होती पण... वळसे पाटलांनी दिला अजितदादांच्या आठवणींना उजाळा

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!';  उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget