एक्स्प्लोर
Chanakya Niti : 'अशा' स्वभावाच्या लोकांकडून अपेक्षा करणं चुकीचं! विश्वासघात कधीही होईल, चाणक्यनीतीत म्हटलंय..
Chanakya Niti: चाणक्यनीतीत म्हटल्याप्रमाणे, काही लोक असे असतात, ज्यांच्याकडून काही अपेक्षा करणे म्हणजे विनाशाकडे नेणारे आहे. चाणक्यांचा इशारा जाणून घ्या...
Chanakya Niti marathi news Expecting anything from people with this kind of nature is certainly a path to ruin
1/8

प्रत्येक व्यक्तीचे स्वभाव आणि गुण वेगवेगळे असतात. त्यांच्या स्वभाव आणि गुणांमुळेच व्यक्तीला प्रतिष्ठा, आणि आदर मिळतो. आचार्य चाणक्य म्हणतात की विशिष्ट स्वभावाच्या लोकांकडून काहीही अपेक्षा करू नये. अशा लोकांबद्दल चाणक्य नीती काय म्हणते ते जाणून घेऊया.
2/8

आजच्या बदलत्या काळात, जिथे नातेसंबंध आणि निष्ठेची व्याख्या प्रत्येक क्षणी बदलत आहे, तिथे चाणक्याच्या या शिकवणी आपल्याला भविष्यातील विश्वासघातापासून वाचवू शकतात. जाणून घेऊया की ते लोक कोण आहेत, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देणे आहे.
Published at : 17 Dec 2025 10:33 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
बातम्या
करमणूक























