एक्स्प्लोर
धक्कादायक! अक्कलकोटमध्ये कोणत्याही सुरक्षेविना दहावीचा गणिताच्या उत्तरपत्रिका चक्क रिक्षातून आणल्या, प्रशासनाचा ढिसाळपणा, पहा Photos
अक्कलकोटमध्ये दहावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या गणिताच्या पेपर लिहून तब्बल ८ तासांनी स्ट्राँगरुममध्ये कोणत्याही सुरक्षेविना रिक्षातून आणण्यात आला. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
10th board
Published at : 11 Mar 2025 11:44 AM (IST)
ट्रेंडिंग न्यूज
































