एक्स्प्लोर
Maharashtra Politics: 6 खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडणार?; महत्वाची 5 कारणं आली समोर
Maharashtra Politics: ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
Maharashtra Politics
1/7

Maharashtra Politics: राज्यात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होऊ घातला आहे.. शिवसेना ठाकरे पक्षाचे सहा खासदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जाऊन मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती एबीपी माझाच्या हाती आहे.
2/7

ठाकरेंचे 6 खासदार लवकरच शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेनं ऑपरेशन टायगरची तयारी जवळपास पूर्ण केलीय. सध्या ठाकरेंचे 9 खासदार लोकसभेत आहेत. त्यापैकी 6 खासदार शिंदे गटात दाखल होऊ शकतात असं समजतंय. खासदार उद्धव ठाकरेंची साथ का सोडू शकतात?, यामागचं कारण जाणून घ्या...
3/7

पुढील 5 वर्ष महायुतीचं मजबूत सरकार असल्याने अनेक खासदारांना आपल्या भविष्याची चिंता…
4/7

खासदारांना प्रामुख्याने निधी मिळवण्यासाठी अडचण…
5/7

केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे सरकार महायुतीचं असल्याने त्याचा फायदा
6/7

पक्ष आणि चिन्हासंदर्भातला मुद्दा गौण ठरलाय. प्रमुख कारण म्हणजे एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं निवडणूक लढली आणि लोकांनी त्यांना स्विकारलं.
7/7

केंद्रात भाजपची साथ असल्याने विकास कामांना गती मिळण्यास मदत…सोबतच, निधी मिळण्यास अडचणी नाहीत.
Published at : 07 Feb 2025 11:32 AM (IST)
आणखी पाहा























