एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Unseasonal Rain : हंगामाच्या प्रारंभी आंबा, काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/5ead954f6924c8a34ce38c24b5376681_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
unseasonal rain
1/9
![पालघर जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/d10e078e42684e16bcad28d2db049c280b470.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पालघर जिल्ह्यात गुरुवारी व शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या अवकाळी तुरळक पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी बागायतदार पुन्हा एकदा संकटांत सापडला आहे.
2/9
![लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/c8e186ee48fd6205b3e2efe2957886318bafd.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
लॉकडाऊन काळात या फळांची निर्यात खंडीत झाल्याने उत्पादकांचे मोठे नुकसान होऊन हंगाम वाया गेले होते.
3/9
![हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/17ee022bf13bca11fdcc52ece62b14ea39a8a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
4/9
![मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारात या फळांची मागणी रोडावल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/09b57f6f2d383a4f678a0f6968379f0262ca7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील दोन वर्षात मोठ्या प्रमाणात उत्पादन येऊनही लॉकडाऊनमुळे बाजारात या फळांची मागणी रोडावल्याने बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसला होता
5/9
![जव्हार मोखाडा विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जातात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/7ebe1bcc5f084bb2610ee3d709b54e275970e.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जव्हार मोखाडा विक्रमगड भागात मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन घेतले जातात
6/9
![नवीन लागवड झालेल्या बागायतीमध्ये पाणी साचल्याने आणि गारपीट झाल्याने शेडनेट तसेच रोपांचे ही मोठे नुकसान झाले आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/50edaf152399810061e8a20a63df0e5669470.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
नवीन लागवड झालेल्या बागायतीमध्ये पाणी साचल्याने आणि गारपीट झाल्याने शेडनेट तसेच रोपांचे ही मोठे नुकसान झाले आहे
7/9
![अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात झाली आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/f0a72fe39933a3a4a4a4123ffb58a3f4ea576.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा आणि काजू या झाडांना आलेला मोहर गळायला सुरुवात झाली आहे
8/9
![त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/26d515b7ad2c961c3f5b23d81128b979f1828.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा अस्मानी संकटात सापडला आहे
9/9
![हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/11/ed56c2f4944f38059e38cd891bc82fcbea265.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हंगामाच्या प्रारंभी आंबा काजू जांबु पिकाची फळगळती होऊन आर्थिक नुकसानीची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.
Published at : 11 Mar 2022 10:23 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion