एक्स्प्लोर

Photo: देशातल्या एक टक्के श्रीमंतांकडे 40 टक्के संपत्ती

देशातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती असून खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.

देशातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती असून खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.

Oxfam International

1/10
देशातील गरीब आणि श्रीमंतांच्या संपत्तीतील दरी अधिक वाढत असून एक टक्के श्रीमंतांकडे देशातील 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती एकवटली असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.
देशातील गरीब आणि श्रीमंतांच्या संपत्तीतील दरी अधिक वाढत असून एक टक्के श्रीमंतांकडे देशातील 40 टक्क्यांहून अधिक संपत्ती एकवटली असल्याचं ऑक्सफॅम इंटरनॅशनलच्या (Oxfam International) अहवालात म्हटलं आहे.
2/10
देशातील 21 अब्जाधीश उद्योगपतींकडे असणारी संपत्ती ही 70 कोटी लोकांकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. सन 2018 सालच्या अहवालात हे प्रमाण 73 टक्के इतकं होतं. आता त्यामध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे.
देशातील 21 अब्जाधीश उद्योगपतींकडे असणारी संपत्ती ही 70 कोटी लोकांकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा जास्त असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. सन 2018 सालच्या अहवालात हे प्रमाण 73 टक्के इतकं होतं. आता त्यामध्ये घट झाल्याचं स्पष्ट आहे.
3/10
देशातील 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यावरून देशातील संपत्तीच्या विभाजनाची विषमता किती आहे याचं चित्र स्पष्ट होतंय.
देशातील 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. यावरून देशातील संपत्तीच्या विभाजनाची विषमता किती आहे याचं चित्र स्पष्ट होतंय.
4/10
देशातील टॉप टेन श्रीमंतांवर केवळ पाच टक्के कर लावल्यास सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि कुपोषणाचा प्रश्न सुटेल असंही या अहवालात म्हटलं गेलं आहे.
देशातील टॉप टेन श्रीमंतांवर केवळ पाच टक्के कर लावल्यास सर्व मुलांच्या शिक्षणाचा आणि कुपोषणाचा प्रश्न सुटेल असंही या अहवालात म्हटलं गेलं आहे.
5/10
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे या काळात अनेकांनी सेव्हिंग करण्यावर भर दिला असं या अहवालात म्हटलं आहे.
कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर अनेक भारतीयांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या, अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. त्यामुळे या काळात अनेकांनी सेव्हिंग करण्यावर भर दिला असं या अहवालात म्हटलं आहे.
6/10
याच काळात गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं हा अहवाल सांगतोय. म्हणजे कोरोना काळात भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत दररोज 3 हजार 608 कोटी रुपये वाढ झाली.
याच काळात गेल्या वर्षी नोव्हेंबरपर्यंत भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत 121 टक्क्यांची वाढ झाली असल्याचं हा अहवाल सांगतोय. म्हणजे कोरोना काळात भारतीय अब्जाधिशांच्या संपत्तीत दररोज 3 हजार 608 कोटी रुपये वाढ झाली.
7/10
भारतातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती एकवटली असल्याचं हा अहवाल सांगतोय. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे.
भारतातील पाच टक्के लोकांकडे 62 टक्के संपत्ती एकवटली असल्याचं हा अहवाल सांगतोय. तर खालच्या 50 टक्के लोकांकडे केवळ तीन टक्के संपत्ती आहे.
8/10
भारतातील अब्जाधिशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2020 साली भारतात अब्जाधिशांची संख्या ही 102 इतकी होती. 2022 साली यामध्ये वाढ होऊन ती संख्या 166 वर पोहोचली.
भारतातील अब्जाधिशांच्या संख्येतही वाढ झाली आहे. 2020 साली भारतात अब्जाधिशांची संख्या ही 102 इतकी होती. 2022 साली यामध्ये वाढ होऊन ती संख्या 166 वर पोहोचली.
9/10
देशातील टॉपच्या शंभर श्रीमंत लोकांकडे 660 अब्ज डॉलर म्हणजे 54 लाख 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीतून संपूर्ण देशाचं 18 महिन्यांचं बजेट चालू शकतं असं या अहवालात म्हटलं आहे.
देशातील टॉपच्या शंभर श्रीमंत लोकांकडे 660 अब्ज डॉलर म्हणजे 54 लाख 12 हजार कोटी रुपयांची संपत्ती आहे. या संपत्तीतून संपूर्ण देशाचं 18 महिन्यांचं बजेट चालू शकतं असं या अहवालात म्हटलं आहे.
10/10
ऑक्सफॅमच्या 2018 सालच्या अहवालात म्हटलं होतं की, देशातील एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. आताच्या ताज्या अहवालात हे प्रमाण 40 टक्क्यांवर घसरलं आहे.
ऑक्सफॅमच्या 2018 सालच्या अहवालात म्हटलं होतं की, देशातील एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती आहे. आताच्या ताज्या अहवालात हे प्रमाण 40 टक्क्यांवर घसरलं आहे.

भारत फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari | माझा विठ्ठल माझी वारी! माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा 07 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024ABP Majha Headlines | एबीपी माझा 06 PM Headlines ABP Majha 08 Jully 2024Manoj Jarange : मराठा - ओबीसींमध्ये Chhagan Bhujbal वाद लावतात, मनोज जरांगेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajinder Khanna : माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
माजी रॉ प्रमुख राजिंदर खन्नांसाठी सरकारनं तयार केलं नवीन पद; अजित डोवालांसाठी संदेश आहे का?
Nashik Crime : महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
महाविद्यालयातील शिपायाचा प्रताप; पालक, व्यवस्थापनाची तब्बल 44 लाखांची फसवणूक
Sharad Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलासा; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय!
Jitendra Awhad on Indrajeet Sawant : खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
खरी वाघनखं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत; इंद्रजीत सावंतांच्या दाव्यानंतर जितेंद्र आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rahul Gandhi In Manipur : राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
राहुल गांधी मणिपूर दौऱ्यावर; महिला, तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत
Pune Crime : प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
प्रियकराचा नवरा आणि मुलांना सोडून माझ्याकडे ये म्हणत तगादा; प्रेयसीने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचले
Vijay Wadettiwar : इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
इंद्रजित सावंतांचा वाघनखांबाबत खळबळजनक दावा, विजय वडेट्टीवारांची सरकारवर आगपाखड; म्हणाले...
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
NEET पेपर फुटला, केंद्र सरकारची पहिल्यांदाच सर्वोच्च न्यायालयात कबुली
Embed widget