एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO : वर्षभर जोपासलेली केळीची बाग अवघ्या तीस मिनिटात जमीनदोस्त
![](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/0a7cff3e02025365a433d5e7a8597a90_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Banana Trees Destroyed
1/6
![जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या केळीला राज्यासह देशभरात मागणी असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/b46420fb740e57864434e37a0e29cf58c9833.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जळगावनंतर हिंगोली जिल्ह्यातील गिरगाव कुरुंदा भागात उत्पादन घेतल्या जाणाऱ्या केळीला राज्यासह देशभरात मागणी असते.
2/6
![परंतु काल (8 जून) झालेल्या वादळी वारा मध्ये या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/027df37b2aefc3915a57497d8808a3b56ffa7.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परंतु काल (8 जून) झालेल्या वादळी वारा मध्ये या भागातील शेकडो एकर शेत जमिनीवरील केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत
3/6
![वादळी वाऱ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव शिवारातील प्रमुख पीक असलेल्या केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/721c3695b409a1c9ac3df830dffadcf7ba738.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
वादळी वाऱ्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गिरगाव शिवारातील प्रमुख पीक असलेल्या केळीच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
4/6
![हजारो रुपये खर्च करुन लहानाचे मोठे केलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाल्या आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/ff13853b58649cbaf43cda81e44be82027ccc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हजारो रुपये खर्च करुन लहानाचे मोठे केलेल्या केळीच्या बागा वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाल्या आहेत.
5/6
![या बागांसोबत शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/7692533c594575339a645af7223e8a8032f6a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या बागांसोबत शेतकऱ्यांचे स्वप्न सुद्धा नष्ट झाली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे.
6/6
![मागील दोन वर्षाचे नुकसान यावर्षी भरुन निघेल अशी अपेक्षा होती परंतु तसे न होता वादळीवाऱ्यात सर्व बागा जमीनदोस्त झाल्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/09/86960de820a6b763ee808cb410a875edd4ef8.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मागील दोन वर्षाचे नुकसान यावर्षी भरुन निघेल अशी अपेक्षा होती परंतु तसे न होता वादळीवाऱ्यात सर्व बागा जमीनदोस्त झाल्या
Published at : 09 Jun 2022 01:21 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
भारत
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion