एक्स्प्लोर

In Pics : फळे फ्रेश रहावे म्हणून फ्रीजमध्ये ठेवता? 'या' फळांबाबत ही चूक करु नका, शरीराला हानिकारक ठरु शकतं

(Photo Courtesy : pixabay)

1/6
काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक बनतात. विशेषतः रसाळ फळे  फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.
काही लोकांना असं वाटते की भाज्यांप्रमाणे फळे फ्रिजमध्ये ठेवल्यास ते फार काळ ताजे राहतील आणि खराब होणार नाहीत. पण तसं मुळीच नाही. मात्र सर्व फळे फ्रिजमध्ये ठेवणे चुकीचे ठरु शकते. फळे फ्रिजमध्ये ठेवल्यामुळे बहुतेक फळे खराब होतात किंवा आरोग्यास हानिकारक बनतात. विशेषतः रसाळ फळे फ्रिजमध्ये ठेवणे टाळावे. फळ फ्रीजमध्ये ठेवल्यास फायद्याऐवजी हानी होऊ शकते. फ्रिजमध्ये आपण कोणती फळं ठेवू नये हे जाणून घेऊयात.
2/6
केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नका. (Photo Courtesy : pixabay)
केळी हे असे फळ आहे की तुम्ही ते कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये. फ्रिजमध्ये केळी ठेवल्यास त्वरीत काळी पडते. केळी फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यातून इथिलीन गॅस सोडला जातो. ज्यामुळे फ्रिजमध्ये असलेले इतर फळे देखील लवकर पिकतात. म्हणून केळी कधीही फ्रीजमध्ये किंवा इतर फळांसोबत ठेवू नका. (Photo Courtesy : pixabay)
3/6
उन्हाळ्यात लोक खरबूज मोठ्या प्रमाणात खातात. पण हे मोठे फळ असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा लोक टरबूज, खरबूज कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात. जे चुकीचे आहे. टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये. ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. खाण्यापूर्वी काही वेळ ही फळं फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकतात. (Photo Courtesy : pixabay)
उन्हाळ्यात लोक खरबूज मोठ्या प्रमाणात खातात. पण हे मोठे फळ असल्याने एकाच वेळी संपवणे कठीण असते. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा लोक टरबूज, खरबूज कापल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवतात. जे चुकीचे आहे. टरबूज आणि खरबूज कधीही कापून फ्रिजमध्ये ठेवू नये. ही फळं फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट नष्ट होतात. खाण्यापूर्वी काही वेळ ही फळं फ्रीजमध्ये ठेवता येऊ शकतात. (Photo Courtesy : pixabay)
4/6
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतं. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारी अॅक्टिव्ह एन्झाईम्स, ज्यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. जर आपल्याला सफरचंद जास्त काळ टिकवायचे असल्यास ते कागदात लपेटून ठेवा. याशिवाय बिया असणारी फळे चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत. (Photo Courtesy : pixabay)
सफरचंद फ्रीजमध्ये ठेवल्यास ते लवकर पिकतं. यामागील कारण म्हणजे सफरचंदांमध्ये आढळणारी अॅक्टिव्ह एन्झाईम्स, ज्यामुळे सफरचंद वेगाने पिकते. त्यामुळे सफरचंद फ्रीजमध्ये ठेवू नका. जर आपल्याला सफरचंद जास्त काळ टिकवायचे असल्यास ते कागदात लपेटून ठेवा. याशिवाय बिया असणारी फळे चेरी, पीच हे देखील फ्रीजमध्ये ठेवू नयेत. (Photo Courtesy : pixabay)
5/6
आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ लागतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. आंबे कार्बाईडने पिकवले जातात आणि कार्बाईड पाण्यात मिसळल्यास आंबे लवकर खराब होतात. (Photo Courtesy : pixabay)
आंबे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नका. आंबे फ्रिजमध्ये ठेवल्याने त्यांच्यातील अँटीऑक्सिडंट कमी होऊ लागतात. यामुळे आंब्यातील पोषक तत्वे नष्ट होतात. आंबे कार्बाईडने पिकवले जातात आणि कार्बाईड पाण्यात मिसळल्यास आंबे लवकर खराब होतात. (Photo Courtesy : pixabay)
6/6
उन्हाळ्यात स्वादिष्ट वाटणारं लिची फळ चुकूनही  फ्रिजमध्ये ठेवून नका. फ्रिजमध्ये लीची ठेवल्यास त्याचा वरचा भाग सारखाच राहतो, परंतु आतला भाग (पल्प) खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही.  (Photo Courtesy : pixabay)
उन्हाळ्यात स्वादिष्ट वाटणारं लिची फळ चुकूनही फ्रिजमध्ये ठेवून नका. फ्रिजमध्ये लीची ठेवल्यास त्याचा वरचा भाग सारखाच राहतो, परंतु आतला भाग (पल्प) खराब होऊ लागतो. त्यामुळे फळ खाण्यायोग्यही राहत नाही. (Photo Courtesy : pixabay)

लाईफस्टाईल फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray :मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी,शिवसैनिकांनी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभं राहावं : उद्धव ठाकरे
मराठा बांधवांचा न्याय्य मागण्यासाठी संघर्ष, सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं : उद्धव ठाकरे
Rohit Sharma : रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस - शिंदेंचं शाहांकडे वजन; मराठा आरक्षणासाठी संविधानात बदल का करत नाहीत?
Maratha Protest Traffic Jam | Sion-Panvel Highway वर वाहतूक कोंडी, Maratha Andolan चा फटका
Maratha Protest: सीएसएमटीतील परिस्थिती निवळण्यास सुरुवात, थेट आढावा
Amit Shah : अमित शाहांकडून राज्यातील संघटनात्मक घडामोडींचा आढावा
Manoj Jarange Patil PC Day 2 : आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी थेट मोदी-शाहांना इशारा, UNCUT PC

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray :मराठा बांधवांना सुविधा पुरवण्यात सरकार अपयशी,शिवसैनिकांनी सुविधा पुरवण्यासाठी कंबर कसून उभं राहावं : उद्धव ठाकरे
मराठा बांधवांचा न्याय्य मागण्यासाठी संघर्ष, सरकार त्यांना सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलं : उद्धव ठाकरे
Rohit Sharma : रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
रोहित शर्मानं 'या' मल्टीबॅगर स्टॉकमधील भागीदारी कमी केली, 53200 शेअरची विक्री, किती पैसे मिळाले?
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
मुंबईत आंदोलनदरम्यान आणखी एका मराठा बांधवाचा मृत्यू; सर्वत्र हळहळ, मनोज जरांगे पाटीलही संतापले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 ऑगस्ट 2025 | शनिवार
PM Modi in China: ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी पीएम मोदी चीन दौऱ्यावर; शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार
ट्रम्प टॅरिफची दहशत, तब्बल सात वर्षांनी पीएम मोदी चीन दौऱ्यावर; शी जिनपिंग यांच्याशी द्विपक्षीय चर्चा होणार
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, दीड ते 2 मिनिट चर्चा; आझाद मैदानावर काय झालं बोलणं?
Shambhuraj Desai : आम्हाला दुसऱ्या कुणाच्या ताटातलं काढून इतर कोणाच्या ताटामध्ये  द्यायचं नाही, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य
शिंदे समितीला वेळ का लागला, शंभूराज देसाई यांनी थेट कारण सांगितलं, गॅझेटियर संदर्भातील अडचण मांडली
Manoj Jarange Patil: आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार
आझाद मैदानात सरकारनं आलं पाहिजे, शिंदे समितीला विनाकारण पुढे करत आहे; हैदराबाद, सातारा गॅझेटिअरला एक मिनिट वेळ देणार नाही; मनोज जरांगेंचा ठाम निर्धार
Embed widget