एक्स्प्लोर
पावसाळ्यात गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा; नाहीतर..
पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे, घसरट रस्ते आणि कमी दृश्यमानता यामुळे अपघातांची शक्यता वाढते.
पावसाळ्यात गाडी चालवताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा; नाहीतर.. |
1/10

पावसाळ्यात काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्यास प्रवास सुरक्षित होऊ शकतो
2/10

गाडीचा स्पीड कमी ठेवा, ओल्या रस्त्यावर ब्रेक लावायला वेळ लागतो, त्यामुळे गती नियंत्रणात ठेवा.
3/10

हेडलाइट्स सुरू ठेवा, कमी प्रकाश किंवा मुसळधार पावसामुळे दिसायला अवघड होतं.
4/10

हेडलाइट्स लावल्याने इतरांना तुमची गाडी दिसते.
5/10

टायरची तपासणी करा ,टायरचा ग्रिप चांगला असल्यास घसरण्याची शक्यता कमी होते.
6/10

वॉईपर चांगल्या स्थितीत ठेवा, पावसाळ्यात स्पष्ट दृश्य मिळण्यासाठी वॉईपर व्यवस्थित काम करणं आवश्यक आहे.
7/10

अचानक ब्रेक टाळा, अचानक ब्रेक लावल्यानं गाडी घसरू शकते. हळूहळू ब्रेक लावण्याची सवय ठेवा.
8/10

पाण्याने भरलेल्या रस्त्यांपासून सावध राहा, खोल पाणी असल्यास इंजिन बंद पडण्याचा धोका असतो.
9/10

पुढच्या गाडीशी नेहमी पुरेसं अंतर ठेवा, कारण पावसात ब्रेक डिस्टन्स वाढतो.
10/10

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 18 Aug 2025 12:17 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























