एक्स्प्लोर

Brain Health : सावधान! मेंदूच्या आरोग्यासाठी घातक आहेत 'या' सवयी गंभीर आजाराचा धोका; वाचा सविस्तर

Worst Habits for Your Brain : सध्या वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. आपल्या वाईट सवयींचा मेंदूसह शरीराच्या इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो.

Worst Habits for Your Brain : सध्या वाईट जीवनशैलीमुळे लोक अनेक गंभीर आजारांना बळी पडतात. आपल्या वाईट सवयींचा मेंदूसह शरीराच्या इतर अवयवांवरही वाईट परिणाम होतो.

Bad Habits for Your Brain

1/9
मेंदूचे हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मेंदूचे आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
मेंदूचे हा शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. मेंदूचे आपल्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मेंदूच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.
2/9
पण, आपल्या काही सवयी मेंदूचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अनेकांना उतरत्या वयात स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
पण, आपल्या काही सवयी मेंदूचे आरोग्य बिघडवण्यास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अनेकांना उतरत्या वयात स्मृतीभ्रंश यासारख्या आजारांना सामोरं जावं लागतं.
3/9
मेंदूवर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी  कोणत्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
मेंदूवर वाईट परिणाम करणाऱ्या सवयी कोणत्या आहेत, याबाबत सविस्तर जाणून घ्या.
4/9
1.जास्त वेळ मोबाईल, कंप्यूटर किंवा टीव्ही पाहणे - फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणे हानिकारक ठरू शकते. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
1.जास्त वेळ मोबाईल, कंप्यूटर किंवा टीव्ही पाहणे - फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरवर जास्त वेळ घालवणे हानिकारक ठरू शकते. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो.
5/9
स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
स्क्रीनवर जास्त वेळ घालवल्याने डोळ्यांवर ताण, डोकेदुखी इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
6/9
2. झोपेचा अभाव - निद्रानाश किंवा अपुरी झोप आरोग्यासाठी हानिकारक आहे. मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि उत्साही वाटत नाही. मेंदूचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
2. झोपेचा अभाव - निद्रानाश किंवा अपुरी झोप आरोग्यासाठी हानिकारक आहे. मेंदूच्या योग्य कार्यासाठी झोप खूप महत्त्वाची आहे. अपुऱ्या झोपेमुळे लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि उत्साही वाटत नाही. मेंदूचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किमान सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
7/9
3. ताणतणाव - तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे चिंता, नैराश्य आणि स्मृती संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करणे महत्वाचं आहे.
3. ताणतणाव - तणावामुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो आणि त्यामुळे चिंता, नैराश्य आणि स्मृती संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ताणतणावाचं व्यवस्थापन करणे महत्वाचं आहे.
8/9
4. चुकीचा आहार - मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनहेल्दी फूडपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आहार सकस असावा. जास्त साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होतो.
4. चुकीचा आहार - मेंदूला निरोगी ठेवण्यासाठी अनहेल्दी फूडपासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. आहार सकस असावा. जास्त साखर, सॅच्युरेटेड फॅट आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने मेंदूवर विपरीत परिणाम होतो.
9/9
5. व्यायामाचा अभाव - मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामानेही शरीर आणि मन मजबूत होते.
5. व्यायामाचा अभाव - मेंदूचे कार्य निरोगी ठेवण्यासाठी नियमित व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. नियमित व्यायामानेही शरीर आणि मन मजबूत होते.

आरोग्य फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget