एक्स्प्लोर
'या' कारणामुळे मलायका अरोरा आणि अरबाज खान यांचं नातं तुटलं
संग्रहित छायाचित्र
1/6

मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी लव्ह मॅरेज केले होते. लग्नाआधी दोघांनीही जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते. मात्र, असे असूनही लग्नाच्या 18 वर्षानंतर त्यांचे हे नातं तुटले. या दोघांचा घटस्फोट झाला आहे.
2/6

पण, हे नातं तुटण्यामागे कारण काय होते? आजही लोक हे प्रश्न विचारत आहेत. यामागे बरीच कारणेही सांगितली जातात. मात्र, खरं कारण मलायकाने एका मुलाखतीच्या वेळी सांगितलं होतं.
Published at : 11 Apr 2021 06:22 PM (IST)
आणखी पाहा























