एक्स्प्लोर

जगन्नाथ पुरीच्या मंदिराची 'ही' आहेत रहस्य

ओडिसामधील जगन्नाथ पुरीचे मंदिर हे फक्त भारतात नाही तर जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याच जगन्नाथ पुरीच्या मंदिराची काही रहस्य आहेत. जाणून घेऊया सविस्तर..

ओडिसामधील जगन्नाथ पुरीचे मंदिर हे फक्त भारतात नाही तर जगभरातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याच जगन्नाथ पुरीच्या मंदिराची काही रहस्य आहेत. जाणून घेऊया सविस्तर..

जगन्नाथ पुरी(Source - Wikipedia)

1/9
मंदिरावरील सुदर्शन चक्र - जगन्नाथ पुरीच्या मंदिराची उंची 214 फूट आहे. या मंदिरावरील सुदर्शन चक्राबाबत बरेच कुतूहल आहे.हे सुदर्शन चक्र कुुठूनही पाहिले तरी ते समोरच असल्याचे दिसते.
मंदिरावरील सुदर्शन चक्र - जगन्नाथ पुरीच्या मंदिराची उंची 214 फूट आहे. या मंदिरावरील सुदर्शन चक्राबाबत बरेच कुतूहल आहे.हे सुदर्शन चक्र कुुठूनही पाहिले तरी ते समोरच असल्याचे दिसते.
2/9
या मंदिराच्या घुमटाची सावली देखील कधीच दिसत नाही.
या मंदिराच्या घुमटाची सावली देखील कधीच दिसत नाही.
3/9
समुद्राच्या लाटांचा आवाज - या मंदिराबाबतची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराजवळच समुद्र आहे. पण त्या समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आतमध्ये एकू येत नाही.
समुद्राच्या लाटांचा आवाज - या मंदिराबाबतची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या मंदिराजवळच समुद्र आहे. पण त्या समुद्राच्या लाटांचा आवाज मंदिराच्या आतमध्ये एकू येत नाही.
4/9
पण जसे तुम्ही मंदिराच्या बाहेर जाल तुम्हाला मंदिराच्या लाटांचा आवाज पुन्हा येऊ लागेल.
पण जसे तुम्ही मंदिराच्या बाहेर जाल तुम्हाला मंदिराच्या लाटांचा आवाज पुन्हा येऊ लागेल.
5/9
इतकेच नव्हे तर सामान्यपणे दिवसाच्या वेळी वारा हा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो तर संध्याकाळी वारा हा जमिनीपासून समुद्राकडे वाहतो. पण पुरीमध्ये ही परिस्थिती कायम उलटी असते.
इतकेच नव्हे तर सामान्यपणे दिवसाच्या वेळी वारा हा समुद्रापासून जमिनीकडे वाहतो तर संध्याकाळी वारा हा जमिनीपासून समुद्राकडे वाहतो. पण पुरीमध्ये ही परिस्थिती कायम उलटी असते.
6/9
मंदिरातील प्रसाद कधीही वाया जात नाही - दरोरज लक्षावधी भाविक जगन्नाथाच्या मंदिराला भेट देत असतात. लाखो भाविकांसाठी तेवढ्याच प्रमाणात इथे प्रसाद बनवला जाते. पण त्यातलं थोडही अन्न कधीही वाया जात नाही.
मंदिरातील प्रसाद कधीही वाया जात नाही - दरोरज लक्षावधी भाविक जगन्नाथाच्या मंदिराला भेट देत असतात. लाखो भाविकांसाठी तेवढ्याच प्रमाणात इथे प्रसाद बनवला जाते. पण त्यातलं थोडही अन्न कधीही वाया जात नाही.
7/9
प्रसाद सात भांड्यात केला जातो. ही सात भांडी एकावर एक अशी चुलीवर ठेवली जातात. पण त्याच्यातील सर्वात वरच्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो आणि सगळ्यात शेवटी खाली ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद शिजतो.
प्रसाद सात भांड्यात केला जातो. ही सात भांडी एकावर एक अशी चुलीवर ठेवली जातात. पण त्याच्यातील सर्वात वरच्या भांड्यातील प्रसाद आधी शिजतो आणि सगळ्यात शेवटी खाली ठेवलेल्या भांड्यातील प्रसाद शिजतो.
8/9
दर बारा वर्षांनी नवलेपन - जगन्नाथ पुरीच्या मुर्तींना दर बारा वर्षांनी नवलेपन केले जाते. नवलेपनाचा प्राथमिक विधी झाल्यानंतर मंदिरातील पुजारी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाचा उत्तर विधी जर कोणी पाहिला तर त्याचा मृत्यू होतो अशी इथली मान्यता आहे.
दर बारा वर्षांनी नवलेपन - जगन्नाथ पुरीच्या मुर्तींना दर बारा वर्षांनी नवलेपन केले जाते. नवलेपनाचा प्राथमिक विधी झाल्यानंतर मंदिरातील पुजारी आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधून घेतात. नवलेपनाचा उत्तर विधी जर कोणी पाहिला तर त्याचा मृत्यू होतो अशी इथली मान्यता आहे.
9/9
तसेच नवलेपनाच्या विधीदरम्यान देवाच्या हृदयाची धडधड ऐकू येते असे देखील म्हटले जाते.
तसेच नवलेपनाच्या विधीदरम्यान देवाच्या हृदयाची धडधड ऐकू येते असे देखील म्हटले जाते.

भविष्य फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Embed widget