एक्स्प्लोर

जेव्हा भारतीय सैन्याने लाहोरला चारी बाजूंनी घेरलं होतं अन् संपूर्ण पाकिस्तानमध्ये सन्नाटा पसरलेला

India-Pakistan War History : जेव्हा भारतीय सैन्याने लाहोरला चारी बाजूंनी घेरलं होतं अन् संपूर्ण पाकिस्तानमध्ये सन्नाटा पसरलेला

India-Pakistan War History : पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारतात संताप व्यक्त करण्यात येतोय. जनतेच्या मनात पाकिस्तान विरोधात तीव्र भावना आहेत. दरम्यान, भारत-पाकिस्तान युद्ध भूमीवर अनेकदा आमने-सामने आले आहेत. आपण आज 1965 साली झालेल्या युद्धाचा इतिहास समजून घेऊयात.. 

भारतीय सैन्याने 6 सप्टेंबर 1965 रोजी पाकिस्तानच्या लाहोर शहरावर चारी बाजूंनी हल्ला करत मोठा दणका दिला होता. त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 8 सप्टेंबर रोजी पठाणकोट- जम्मू पासून सियालकोट पर्यंत जोरदार हल्ले केलेले पाहायला मिळाले. पाकिस्तान सातत्याने जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करत होता, याचं प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरवर हल्ले केले होते. भारतात्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान चारीमुंड्या चीत झाला होता. 

त्या दिवशी काय काय घडलं होतं?

6 सप्टेंबरच्या सकाळी सैनिक चारी बाजूंनी लाहोरच्या बाजूने पुढे सरकू लागले होते. वाघा-डोगराई, खालरा-बुर्की आणि खेमकरण -कसूर या बाजूंनी भारतीय सैन्याने पाकला घेरलं होतं. त्यामुळे पाकिस्तानच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली होती.

पूर्व ग्रँड ट्रंक म्हणजेच जीटी रोडवर आणि वाघा सीमेवर असलेल्या सीमेवरील चेक पोस्टवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने झटपट कब्जा घेण्यास सुरुवात केली होती. भारताने लाहोरच्या बाजूने कुच केली होती. भारतीय सैन्य बाटापूर, डोगराई आणि बरकीच्या बाजूने पोहोचत होते. सध्या हे गाव लाहोरचाच एक भाग बनलंय. 

लाहोरवर हल्ला करण्यामागे कोणती कारणं होती?

ऑगस्ट 1965 मध्ये पाकिस्तानात ऑपरेशन जिब्राल्टरला सुरुवात झाली होती. जम्मू काश्मीरमध्ये अघोषित युद्ध सुरु झालं होतं. 1 सप्टेंबर रोजी अखनूर सेक्टरमध्ये टँक आणि वायूसेनाच्या मदतीने सैन्यावर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याचा उद्देश अखनूरवर कब्जा घेऊन जम्मूच्या बाजूने पुढे सरकण्याचा होता. 

दरम्यान, यानंतर भारतीय सैन्याने 5 आणि 6 सप्टेंबर रोजी रात्री पंजाबच्या सीमावर्ती भागातील आंतरराष्ट्रीय सीमा पार केली. त्यानंतर लाहोरमध्ये एकच सन्नाटा पसरला होता. पश्चिमी सैन्याचे कमांडर जनरल हरबख्श सिंह यांच्या माहितीनुसार, ही रणनिती पाकिस्तानी सैन्याला मजबूर करण्यासाठी होती. पाकिस्तानी सैन्याने त्यांच्या तुकड्या अखनूरमधून हटवून लाहोरमध्ये हलवाव्यात यासाठी भारतीय सैन्य प्रयत्न करत होते. त्यामुळे त्यांचे हल्ले सौम्य पडणार होते. भारतीय सैन्य लाहोरच्या इछोगिल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. भारताने हा कब्जा घेतला असता तर लाहोरची सुरक्षा व्यवस्था संपुष्टात आली असती. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

India Vs Pakistan War Mock Drill: उठा, सज्ज व्हा! मुंबई, पुणे, नाशिक ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्रात उद्या 16 ठिकाणी युद्धाची मॉकड्रील

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली

व्हिडीओ

Ravindra Chavan on Vilasrao Deshmukh : आधी टीका जहरी , मग दिलगिरी Special Report
Santosh Dhuri Join BJP : संतोष धुरी यांचा राज ठाकरेंना 'जय महाराष्ट्र' Special Report
Ajit pawar Sinchan Scam : अजितदादांना आतापर्यंत कोणत्या आरोपांत क्लिनचीट? Special Report
Shivaji Maharaj Politics :  नाही कुणा एकाचे, शिवराय सर्वांचे, सी.आर, पाटलांच्या वक्तव्याने नवा वाद Special Report
BJP VS NCP : भाजप-राष्ट्रवादीच्या विचारधारेची वादावादी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
चांदीच्या दरात 7725 रुपयांची वाढं, सोनं देखील महागलं, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेटचे दर
Nitesh Rane Podcast : ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
ठाकरेंच्या कचाट्यातून मुंबईला बाहेर काढण्यासाठी आमची लढाई, 'आय लव्ह महादेववाल्या'ला पालिकेत बसवा; नितेश राणेंची स्फोटक मुलाखत
PVC Aadhaar Card : PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
PVC आधार कार्ड बनवणं महागलं, आता किती रुपये द्यावे लागणार? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया 
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
मुंबईच्या रक्षणासाठी म्हणत ठाकरे बंधू वॉर्डात, कॉर्नर सभांतून संवाद; शिवाजी पार्कवरील सभेचीही तारीख ठरली
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही; अजित पवारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांनीही स्पष्टच सांगितलं
T20 World Cup 2026 : बांगलादेशनं तडकाफडकी पत्र पाठवलं, आयसीसीची मध्यस्थी, बीसीबी एक पाऊल मागं, भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार? 
BCCI अन् बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांच्यात आयसीसीची मध्यस्थी, BCB नं वेळ मागितला पण एक अट ठेवली 
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
मंत्र्यांच्या मुलाच्या कारचालकावर चाकू हल्ला; मृणाल हेब्बाळकर थेट रुग्णालयात, पोलीस घटनास्थळी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 जानेवारी 2025 | मंगळवार
Embed widget