एक्स्प्लोर

Pahalgam Terrorist Attack : 'असे हल्ले पैशाशिवाय आणि....' पहलगाम दहशवादी हल्ल्यावरुन FATF नं पाकला फटकारलं, भारताच्या दाव्याला समर्थन 

FATF on Pahalgam Terror Attack:  संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी संस्थेनं पहलगाम सारखे दहशतवादी हल्ले फक्त बंदूका आणि दारुगोळ्यामुळं होत नाहीत, असं म्हटलं. 

FATF on Pahalgam Terror Attack नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्राची दहशतवाद विरोधी संस्था द फायनान्शिअल अ‍ॅक्शन टास्क फोर्सनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. FATF नं म्हटलं की असे हल्ले पैसे आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांमधील देवाण घेवाणीच्या साधनांशिवाय होऊ शकत नाहीत. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात पहलगाममध्ये काश्मीरच्या बैसरण घाटीत 22 एप्रिलला पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामध्ये 26 पर्यटकांनी जीव गमावला होता. भारतानं या हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवत घेतला होता. भारतानं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले होते.  

भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानकडून हल्ल्याचे प्रयत्न करण्यात आले होते. भारताच्या संरक्षण दलांनी ते हल्ले परतवून लावले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये 10 मे रोजी शस्त्रसंधी करण्यात आली होती.  

'फक्त बंदूक आणि दारुगोळ्याच्या मदतीनं असे हल्ले होत नाहीत तर...'

FATF नं म्हटलं की असे दहशतवादी हल्ले फक्त बंदुका आणि दारुगोळ्याच्या मदतीनं होत नाहीत. याच्या पाठीमागं खोलवर रुजलेलं संघटित आर्थिक नेटवर्क असतं. त्या पैशांच्या आधारे दहशतवादाला जीवंत ठेवलं जातं. FATF नं टेरर फंडिंग रोखण्यासाठी रुपरेषा तयार करुन विविध देशांकडून त्याचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं आहे. जोपर्यंत दहशतवादाकडे हा पैसा जात राहील तोपर्यंत दहशतवादाचा चेहरा बदलत राहील. 

गेल्या अनेक वर्षांपासून FATF जगभरातील  200 देशांना दहशतवादाचा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी  मार्गदर्शक सूचना देत आहे. ज्यामध्ये बँकिंग सिस्टीमवर नियंत्रण, सोशल मीडिया, क्राऊड फंडिंग किंवा क्रिप्टो करन्सी सारख्या नव्या मार्गांच्या दुरुपयोगासंदर्भातील इशाऱ्यांचा समावेश आहे.  

ब्रिक्स संसदीय फोरमकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

गेल्या काही दिवसांपूर्वी ब्रिक्सच्या संसदीय फोरममध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. याशिवाय दहशतवादाविरोधातील लढाईत झिरो टॉलरन्स धोरण आणि जागतिक एकतेच्या आवश्यकतेवर सहमती दर्शवली गेली.  

ब्रासीलियामध्ये आयोजित केलेल्या 11 व्या ब्रिक्स संसदीय फोरममध्ये भारतासह 10 देशांच्या खासदारांची भागिदारी असणं भारतासाठी फायदेशीर होतं. भारत, ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इराण, संयुक्त अरब अमिरात, मिस्त्र, इथियोपिया आणि इंडोनेशियाच्या शिष्टमंडळाचा समावेश होता. या खासदारांनी चर्चेत सहभाग घेतला आणि संयुक्त स्वरुपात घोषणापत्र तयार केलं गेलं. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!

व्हिडीओ

Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Raigad Bharat Gogavale : अलिबागच्या खारभूमी योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार , गोगावले म्हणतात...
Ravindra Waikar Delhi : मुंबईत जलमेट्रो सुरू व्हायला हवी, राज्य सरकारकडून प्रस्ताव पाठवला जाईल
Majha Mahakatta : भारतीय संस्कारांचा अभिमान, शिक्षण क्षेत्रात काम, Yash Birla 'माझा महाकट्ट्यावर'

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Ahilyanagar Leopard Attack : गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
गिन्नी गवतात दबा धरुन बसला; संधी साधून सिद्धेशवर घातली झडप; चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागेवरच मृत्यू, नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी
Devendra Fadnavis: आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
आपल्या तिजोरीत खूप पैसे नाहीत पण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था भक्कम, 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठणार: देवेंद्र फडणवीस
Dattaprasad Jadhav: 'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
'राणी, शक्य झाल्यास परतून ये… मी वाट पाहतोय, हार्दिकला तुझ्याशी फोनवर बोलायचंय', भाजप पदाधिकाऱ्याची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
पृथ्वीबाबा म्हणतात, पुढच्या पाच दिवसात मराठी माणूस पंतप्रधान होणार, पण ज्या कारणाने सर्वात मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा त्या प्रकरणात भारताचं नाव आलं तरी कसं? ते पाच जण कोण?
Embed widget