एक्स्प्लोर

महाराष्ट्रात सगळ्यात जास्त क्राईम रेट कल्याणचा, सत्ताधारी आमदारच जबाबदार, सुषमा अंधारेंचा आरोप

हाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्राईम रेट (crime rate) हा कल्याणचा (Kalyan) आहे. इथे दहशतीचे वातावरण असल्याचे मत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी व्यक्त केले.

Sushma Andhare : महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त क्राईम रेट (crime rate) हा कल्याणचा (Kalyan) आहे. इथे दहशतीचे वातावरण आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सत्ताधारी आमदारांनी एकच काम केले, ते म्हणजे आपल्या मर्जीतील पोलिस निरिक्षक आणून बसल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. जो कोणी सत्ताधारी आमदारांवर बोट ठेवतो. लगेच त्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यामुळं इथला क्राईम रेट वाढत गेल्याचे अंधारे म्हणाल्या. पोलीस ठाण्यात गोळीबार होतो तर पोलिसांचा धाक काय? अशी टीका देखील सुषमा अंधारे यांनी केली आहे. अंधारे या कल्याण पश्चिमेत ठाकर गटाचे उमेदवार सचिन बासरे यांच्य प्रचारासाठी आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

सोयाबीनचा भाव 3800 ते 3500 पर्यंत खाली घरसला

दरम्यान, सोयाबीन आणि कापसाच्या मुद्यावरुन देखील सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली. देवेंद्र फडणवीस यांनी पाशा पटेल यांच्यासोबत कृषी दिंडी काढली होती. कृषी दिंडी काढत त्यांनी सांगितले होते की, सोयाबीनला 6 हजार भाव देऊ. आत्ता फडणवीसांचे सरकार होते. तेव्हा सोयाबीनचा भाव 3800 ते 3500 पर्यंत खाली घरसला आहे. सरकार असताना तुमचे पंचाग हरवले आहे का? असा सवाल अंधारे यांनी उपस्थित केला. का बरं सोयाबीन आणि कापसाला भाव दिला नाही. उद्धव ठाकरे यांचे सरकार असतांना शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाल्याचे अंधारे म्हणाल्या. सोयाबीनला 6 हजार आणि कापसाला 12 हजार रुपयांपर्यंतचा दर गेला होता असेही सुषमा अंधारे म्हणाल्या.

फडणवीस आत्ता घोषणांचा पाऊस पाडत आहेत

फडणवीस आत्ता घोषणांचा पाऊस पाडत आहेत. त्यांना साधा प्रश्न विचारायचा आहे की एक रुपयाच्या विम्याचे चॉकलेट दाखवले होते. ते काय झाले. विमा कंपन्यांचा फायदा फडणवीसांनी केल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. विमा कंपन्यांचा फायदा करुन देत असताना शेतकऱ्यांच्या पदरात काय पडले. ज्या मुस्लिमांबद्दल काय भूमिका आहे. हे अवघा महाराष्ट जाणतो. मुस्लीमांशी शत्रूभावाने जे लोक वागतात. अशा लोकांना कल्याण पश्चिमेतून मुस्लीमांची मते हवी आहेत. आत्ता त्यांना साबीर भाईंची आठवण येत आहे. हे मुस्लीम समाज ओळखून आहे असा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. 

महत्वाच्या बातम्या:

देवेंद्र फडणवीसांनी जातीत जात ठेवली नाही, राज्यात जातीय द्वेष पसरवला, सरसंघचालकांनी त्यांचे कान उपटावेत: सुषमा अंधारे

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ambernath रेल्वे स्टेशनच्या ब्रीजवर तरुणीची धारदार शस्त्राने हल्ला करुन हत्या, अंबरनाथमधील थरारABP Majha Headlines : 04 PM : 03 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSudhir Mungantiwar : Chandrapur चा Beed होऊ द्यायचा नाही, मुनगंटीवारांचं वक्तव्य मग सारवासारवTop 100 : 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 03 Feb 2025 ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याने उचललं टोकाचं पाऊल; गोव्यात संपवलं जीवन
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
कंभमेळ्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य व्हायरल, बजरंग दल आक्रमक; तरुणाविरुद्ध भिवंडी पोलिसात तक्रार
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदेंनी सामना आणि संजय राऊतांविरोधात कोर्टात गेलं पाहिजे, त्यांना एकाकी पाडायचा प्रयत्न; शिवसेना नेत्याचा गंभीर आरोप
Sanjay Shirsat : राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
राणे बापलेकांनी काल बोलताच आज दोन्ही शिवसेना मनोमिलनावरून मंत्री संजय शिरसाटांची अवघ्या चार दिवसात कोलांटउडी, म्हणाले...
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
'त्या' अधिकाऱ्याला घरी बसवेन, मग पूर्णवेळ सोशल मीडियाच बघा; मंत्री नितेश राणेंचा थेट इशारा
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
नामदेव शास्त्रींच्या वक्तव्याने भावना दुखावल्या; मराठा समाज आक्रमक, पोलीस अधीक्षकांना निवेदन
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
17 साल बाद! विराटने 18 व्या वर्षी जे मैदान मारलं, त्याच मैदानावर भारतीय पोरींनी वर्ल्डकप उंचावला
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
इकडं विरोधकांनी महाकुंभातील मृत्यूचा आकडा विचारताच लोकसभा सभापती म्हणाले, आता चर्चा नको; तिकडं सुप्रीम कोर्टाचा चेंगराचेंगरीवर सुनावणीस नकार; म्हणाले, उच्च न्यायालयात जा
Embed widget