एक्स्प्लोर

Honor ने भारतातून गुंडाळला गाशा! जाणून घ्या काय आहे कारण

Honor Smartphone: चिनी कंपनी Honor ने भारतातून काढता पाय घेतला आहे. Honor भारतीय बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या.

Honor Smartphone: चिनी कंपनी Honor ने भारतातून काढता पाय घेतला आहे. Honor भारतीय बाजारातून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. अखेर या बातमीला कंपनीचे सीईओ झाओ मिंग (Zhao Ming) यांनी दुजोरा दिला आहे. झाओ मिंग यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कंपनीने अधिकृतपणे भारतीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले, "भारतात अनेक वर्षे काम केल्यानंतर, Honor टीमने भारतीय बाजारात व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.''

Honor India चा शेवटचा ट्वीट

Honor India च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून मार्च 2021 मध्ये होळीच्या सणावर शेवटचे ट्वीट करण्यात आले होते. त्यानंतर एकही ट्वीट करण्यात आलेले नाही. मिंगने कथितरित्या ग्राहकांना आश्वासन दिले आहे की, बाजारात घसरण होत असतानाही Honor ने आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्याचे ध्येय ठेवले आहे. कंपनीने गेल्या काही महिन्यांत देशात स्मार्टफोनसह स्मार्टवॉच, नोटबुक आणि बरेच काही लॉन्च केले आहे.

Honor ने आपले शेवटचे उत्पादन जून 2022 मध्ये भारतात लॉन्च केले होते. यामध्ये कंपनीने Honor Watch GS 3 लॉन्च केली. या स्मार्टवॉचमध्ये 1.43 इंचाची AMOLED स्क्रीन आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एका चार्जवर 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते. त्याच्या मिडनाईट ब्लॅक मॉडेलची किंमत 12,990 रुपये आहे. तर ब्लू आणि क्लासिक गोल्ड शेड्स मॉडेलची किंमत 14,990 रुपये आहे.

Honor X8 5G 

Huawei च्या सब-ब्रँड Honor ने Honor X8 5G ला जागतिक स्तरावर लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 480+ प्रोसेसर दिला जाईल. यात 6 GB RAM आणि 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले असेल. या फोनमध्ये 48 एमपी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याशिवाय 8 MP सेल्फी कॅमेरा देखील उपलब्ध असेल. आता कंपनीने आपला व्यवसाय भारतात बंद केला आहे. त्यामुळे हा फोन भारतात लॉन्च होणार नाही.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Silver News:  सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
सोन्यावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर सरकारचं चांदी आयातीबाबत कठोर धोरण, नवा नियम लागू
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Embed widget