एक्स्प्लोर

Solapur Rain Updates : सोलापुरातील हिप्परगा तलावाचं पाणी शिरलं घरात, 40 कुटुंबांवर घरं सोडून जाण्याची वेळ

सोलापुरातील हिप्परगा तलाव (Hipparga Lake) ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाचे पाणी शेजारच्या घरांमध्ये शिरलं आहे.

Solapur Rain Updates : सोलापुरातील हिप्परगा तलाव (Hipparga Lake) ओव्हरफ्लो झाला आहे. या तलावाचे पाणी शेजारच्या घरांमध्ये शिरलं आहे. पाणी घरात शिरल्यामुळं लोकांवर घरं सोडून जाण्याची वेळ आली आहे. मागील महिन्यात झालेल्या पावसामुळं राज्यात अनेक ठिकाणचे तलाव, नदी नाले पूर्णपणे भरले आहेत. सोलापुरात देखील हीच परिस्थिती आहे. सोलापूर शहरापासून अवघ्या पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हिप्परगा तलावात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साठा झाला आहे. याचा फटका शेजारी राहणाऱ्या लोकांना बसलाय. तलावाशेजारी राहणाऱ्या लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानं लोकांना बेघर होण्याची वेळ आली आहे.


Solapur Rain Updates : सोलापुरातील हिप्परगा तलावाचं पाणी शिरलं घरात, 40 कुटुंबांवर घरं सोडून जाण्याची वेळ

दरवर्षी पावसाळ्यामध्ये लोकांना आपली घर सोडून दुसरीकडं जावं लागतं

मागील अनेक वर्षांपासून हे लोक त्यांच्या पुनर्वसनासाठी प्रशासनाकडे, स्थानिक आमदारांकडे मागणी करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे कोणाही लक्ष देत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये या लोकांना आपली घर सोडून दुसरीकडं स्थलांतरित व्हावं लागतं. जवळपास 40 घरांमध्ये सध्या पाणी शिरल्यामुळं या सर्व कुटुंबांना आपली घरे सोडावी लागली आहेत. अजून एक दोन दिवस पाऊस पडल्यास उरलेल्या दहा ते पंधरा कुटुंबांना देखील आपली घरे सोडावी लागणार आहेत. 


Solapur Rain Updates : सोलापुरातील हिप्परगा तलावाचं पाणी शिरलं घरात, 40 कुटुंबांवर घरं सोडून जाण्याची वेळ

आजपर्यंत आमचा कोणी विचार केला नाही

आम्ही गेल्या 10 वर्षापासून इथे राहत आहोत. आजपर्यंत आमचा कोणी विचार केला नाही. पाणी आलं की आम्ही घरं सोडून जात आहोत. मतदान आले की नेते आमच्याकडे येतात, मतदान झालं की परत ते येत नाहीत अशी माहिती नागरिकांनी दिली. त्यामुळं राहायला आम्हाला घरकूल मिळावं, जागा मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. या पाण्यात साप, विंचू आहेत. त्यामुळं भिती वाटत असल्याची माहिती नागरिकांना दिली. आत्तापर्यंत आम्हाला एवढा त्रास झाला नाही, पण मागच्या दोन तीन वर्षात आम्हाला जास्त त्रास होत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. महापालिकेने आणि सरकारनं याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे, कारण दिवसेंदिवस धोका वाढत आहे. त्यामुळं आमच्यासाठी पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. जवळपास 40 कुटुंबाचे स्थलांतर झाले असल्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरवर्षी हीच स्थिती आहे. जीव मुठीत धरुन आम्हाला या ठिकाणी राहावं लागत असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget