एक्स्प्लोर

Solapur News : '...नाहीतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जनावरं सोडू', पाण्याच्या मागणीसाठी 'स्वाभिमानी' आक्रमक; शेतकऱ्यांचा रास्ता रोको

Solapur Water Issue : उजनी धरणातून शेतीला पाणी सोडा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. पाणी न सोडल्यास 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमामध्ये जनावरांसह सोडण्याचा इशारा 'स्वाभिमानी'ने दिला आहे.

पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाचे तीव्र चटके बसू लागले असताना पावसाने (Monsoon) पूर्णपणे पाठ फिरवली आहे. यामुळे शेतकरी (Farmers) संकटात सापडले आहेत. आज संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पंढरपूर-सातारा रोडवर (Pandharpur-Satara Road) उपरी येथे रास्ता रोको आंदोलन (Farmers Protest) करत संताप व्यक्त केला. उजनी धारण जरी 13 टक्क्यावर असले तरी धरणात अजून 70 टीएमसी पाणी आहे. त्यामुळे तातडीने कालवा आणि नदीमधून पाणी सोडून आमची पिके वाचवा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. रास्ता रोको आंदोलनात मोठ्या संख्येना शेतकरी सामील झाले होते. 

'उजनी धरणातून शेतीला पाणी सोडा'

सध्या उजनी धरणात तीन हजार क्युसेक विसर्गाने पाणी येत असून आता नदीतून सहा टीएमसी आणि कालव्यातून पाच टीएमसी पाणी तातडीने सोडल्यास आमची पिके वाचतील. याशिवाय जनावरांना चार आणि पाण्याची सोय होईल, अन्यथा आम्ही मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बायका पोरे आणि जनावरांसह घुसू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि समाधान फाटे यांनी दिला आहे. 

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात जनावरं सोडण्याचा 'स्वाभिमानी'चा इशारा

आज सकाळी नऊ वाजता रास्ता रोको आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन सुरु केलं. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दोन्ही बाजूला शेकडो वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आता धरणातील पाणी सोडण्याचा तातडीने निर्णय न झाल्यास होणाऱ्या नुकसानीला शासन जबाबदार असेल, असे सांगत याची नुकसान भरपाई शासनाकडून वसूल करण्यासाठी न्यायालयात जाऊ असा इशारा समाधान फाटे यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रयत क्रांती संघटना यासह विरोधी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. 

दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी

सध्या राज्यात पावसानं (Rain) दडी मारली आहे. काही भागात तुरळक ठिकाणा हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी खरीपाच्या पिकांनी माना टाकालया सुरुवात केली. त्यामुळं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. मंगळवेढा (Mangalwedha) तालुक्यातही पावसानं दडी मारल्यानं भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मंगळवेढा तालुक्यात दुष्काळ जाहीर करुन जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा डेपो ताबडतोब सुरु करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत कृषिभूषण अंकुश पडवळे यांच्यासह शिष्टमंडळाने नायब तहसीलदार पी व्ही सगर यांच्याकडे केली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Solapur News : चली चली रे पतंग मेरी चली रे... 21व्या शतकातही निमगावमध्ये जपली जातेय महाराष्ट्राची अनोखी परंपरा; आकाशात झेपावतायत रंगबिरंगी अजस्त्र 'वावड्या'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prayagraj Mahakumbh Delhi : महाकुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांचा चेंगराचेंगरीत मृत्यू Special ReportBhaskar Jadhav on ShivSena | भास्कर जाधव नाराज, कोकणात मशाल विझणार का? Special ReportMumbai Hotel Tanduri Bhatti | मुंबईच्या हॉटेल्समधील तंदूर पदार्थांची चव बदलणार? Special ReportAjit Pawar On Dhananjay Munde | अजितदादांच्या बदलेल्या भूमिकेचा अर्थ काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime : 30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
30 कोटींचा सीएसआर फंड देतो म्हणून संस्थाचालकांची पावणे दोन कोटींची फसवणूक, अध्यक्षा रजनी देशपांडे यांना अटक
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
ट्रकचालकाने 3 वाहनांना उडवले, 1 ठार 3 जखमी, संतप्त जमावाने ट्रकच जाळला; शिर्डीजवळही कारचा चेंदामेंदा
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडेंच्या आईंबाबत आक्षेपार्ह टिपण्णी; चुलत भावाने गाठलं बीड पोलीस ठाणे, पुरावे देत तक्रार दाखल
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
सकाळी पत्रकार परिषद अन् संध्याकाळी बदललं स्टेटस; भास्कर जाधवांच्या मनातील 'म्होरक्या' कोण, शिंदे की ठाकरे?
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
IPL Shedule 2025 : आयपीएल हंगामात कोण, कधी, कोणाशी भिडणार; मुंबईचे 14 सामने देशभरातली 13 मैदानं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 फेब्रुवारी 2025 | रविवार
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.