एक्स्प्लोर

Sanjay Raut : बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? संजय राऊतांचा सवाल, म्हणाले घटनापीठाला निर्णय घ्यावा लागेल...

Sanjay Raut : सत्तासंघर्षाबाबत न्यायालयाला जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल असे वक्तव्य वसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी केलं.

Sanjay Raut : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Politics Crisis) बाबतीत आज निर्णय लागेल अशी आम्हाला अपेक्षा होती. मात्र तसे झाली नाही. स्वत: न्यायालयानं याबाबत निर्णय घेणं सोप नसल्याचं सांगितल्याचे शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) म्हणाले. न्यायालयाला दोन्ही बाजूंची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जे सत्य आहे, जे घटनेनुसार आहे, त्यानुसार निर्णय घ्यावा लागेल असेही राऊत म्हणाले. घटनाबाह्य बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे? असा सवालही राऊतांनी केला. याबाबतचा निर्णय घटनापीठाला घ्यावा लागले असे ते म्हणाले. राऊत आज रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. तिथे त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

 हे प्रकरण सात न्यामूर्तीच्या खंडपीठाकडे जावं कारण...

नबाम रेबीया प्रकरणाचा (Nabam Rebia Case) निर्णय डोळ्यासमोर ठेऊन निर्णय घेता येईलच असे नाही हे न्यायालयानं सांगितलं आहे. आम्ही याबाबत स्पष्ट सांगतिलं आहे की, हे प्रकरण सात न्यामूर्तीच्या खंडपीठाकडे जावं असे मत संजय राऊतांनी व्यक्त केलं. वेळ लागला तरी चालेल पण हे प्रकरण सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाकडं जावं. कारण तावून सुलाखून हे प्रकरण बाहेर पडेल आणि संपूर्ण देशापुढं एक पारदर्श निकाल येईल. भविष्यात कोणीही कोणतही सरकार पैसा, विकत घेतलंलं बहुमत यावर सरकार पाडू शकणार नाहीत असे संजय राऊत यावेळी म्हणाले. 

Sanjay Raut : आमच्या दृष्टीनं सगळे आमदार अपात्र  

आमदारांच्या अपात्रेतेचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आमच्या दृष्टीनं सगळे आमदार अपात्र आहेत. फक्त त्याच्यावर निवडणूक आयोग आणि न्यायालयानं शिक्कामोर्तब करायचा आहे. हे घटनाबाह्य सरकार, बेकायदेशीर सरकार किती काळ चालवायचे हे घटनापीठाला ठरवावं लागले असे राऊत यावेळी म्हणाले.   

सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा होता. सात न्यायमूर्तींकडे हे प्रकरण देण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने नाकारली आहे. आता पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीपासून होणार आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून  या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची मागणी नाकरत सुप्रीम कोर्टानं मोठा झटका दिला आहे. सत्तासंघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे राहणार आहे. आज सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एक पानी निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळं हे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडे राहणार, पुढील सुनावणी 21 आणि 22 फेब्रुवारीला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आंब्याचा राजा हापूस बाजारात दाखल, एक डझनचा दर किती? 
Ratnagiri Bauxite Mining Project: बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
बागायतींपासून पाण्यापर्यंत सर्वकाही धोक्यात, गंभीर आजारांचंही सावट, रत्नागिरीतील बॉक्साईट प्रकल्पाला ठाकरे गटाचा तीव्र विरोध, कोकणात पुन्हा 'रिफायनरी'सारखा लढा?
कोकणातील आंबा उत्पादकांना भरीव मदत करा, तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या, रामदास कदमांचा सरकारला घरचा आहेर
कोकणातील आंबा उत्पादकांना भरीव मदत करा, तुटपुंज्या मदतीचा निर्णय मागे घ्या, रामदास कदमांचा सरकारला घरचा आहेर
Ratnagiri Crime News: अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली युवकाला पळवून नेलं, नंतर मारहाण करत मागितली खंडणी; मुंबई-गोवा महामार्गावरील धक्कादायक घटना
अपघातातील नुकसान भरपाईच्या नावाखाली युवकाला पळवून नेलं, नंतर मारहाण करत मागितली खंडणी; मुंबई-गोवा महामार्गावरील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
Embed widget