एक्स्प्लोर

Raigad : नद्यांनी इशारा पातळी ओलांडली, वाहतूक ठप्प; दोन दिवस रेड अलर्ट

Raigad Rain Update : कुंडलिका, अंबा, पाताळगंगा, उल्हास नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. दहीवली येथील उल्हास नदीवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. 

Raigad Rain Update : आठवडाभरापासून राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि पुण्यात पावसाने हाहा:कार माजवलाय. हवामान विभागाने रायगड जिल्ह्याला पुढील दोन दिवसांचा रेड-अलर्ट दिला आहे. मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने इशारा पातळी ओलांडली आहे. यामुळे अनेक भागातील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

मंगळवार आणि बुधवार दरम्यान रायगड जिल्ह्याला 'रेड- अलर्ट' देण्यात आला होता. यादरम्यान, माथेरान, कर्जत, खालापूर, सुधागड, रोहा, पेण, उरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यातच, बुधवारी सकाळपासून झालेल्या पावसामुळे नेरळ परिसरातील दहीवली येथील उल्हास नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने पुलावर पाणी साचले होते. यामुळे, नेरळ ते कळंब दरम्यानची वाहतूक बंद करण्यात आल्याने बदलापूर, अंबरनाथकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले होते. तर, उल्हास नदीवरील पुलावरील वाहतूक बंद केल्याने सुमारे ३० गावांतील संपर्क तुटला होता.

तर, खालापूर येथील अंबा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने तुकसई गावाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यातच, सायंकाळच्या सुमारास खालापूर येथील सावरोली गावाजवळील पाताळगंगा नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. तर बुधवारी झालेल्या पावसामुळे रोहा येथील कुंडलिका नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने नदीचे पाणी दुथडी भरून वाहत होती. त्यातच, नेरळ कळंब मार्गावरील उल्हास नदीच्या पुलावरून पाणी जात असल्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असुन पुलाची उंची वाढविण्याची मागणी करण्यात येत आहे.

रायगडमध्ये शाळा बंद -
रायगड जिल्ह्यातही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय उद्याची पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल, माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. खालापूर तहसिलदार श्री.आयुब तांबोळी यांनी अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर रायगडमधील शाळा बंद ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ज्याठिकाणी मुसळधार पाऊस असेल, तिथे शाळा बंद ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी

व्हिडीओ

Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू
Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Maharashtra Budget 2026: देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा, शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर, कोणाला लाभ मिळणार?
Maharashtra Budget 2026 : मेट्रो मार्गांचं जाळं वाढवणार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते शेतकरी कर्जमाफी आणि स्टार्टअप हब, देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
विकसित महाराष्ट्राच्या दिशेनं पाऊल, मेट्रोचा विस्तार, द्रूतगती मार्गांची उभारणी ते कर्जमाफी, अर्थसंकल्पातील मोठ्या घोषणा
Maharashtra Budget 2026: गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
गावांना कॉंक्रिट रस्त्याने जोडणार ते पशूधन ते शेतपाणंद; शेतकरी, ग्रामीण महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पातील 5 मोठ्या घोषणा
Aaditya Thackeray: राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
राज्यसभेसाठी दावा, जागा शरद पवारांना सुटली, फॉर्म भरायला दांडी का? आदित्य ठाकरेंनी सगळंच सांगितलं
Embed widget