एक्स्प्लोर

Trupti Desai : राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?; सर्वपक्षीयांच्या वाडेश्वर कट्ट्यावरुन तृप्ती देसाई कडाडल्या

पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी  फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे.

Trupti Desai :  पुण्यातील वाडेश्वर कट्ट्यावर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींसाठी  फराळाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमावर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी संताप व्यक्त केला आहे. राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात?, अशी सडकून टीका त्यांनी केली आहे. कालच  पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत तरीही या सर्वपक्षीय नेत्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. त्यावरुन त्यांनी टीका केली आहे. फेसबुकवर पोस्टवर त्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दरवर्षी पुण्यातील सर्वपक्षीय नेते दिवाळी निमित्त वाडेश्वर कट्ट्यावर एकत्र येतात. वर्षभर सगळे नेते, आमदार एकमेकांवर टीका आणि राजकीय फटकेबाजी करत असतात, आरोप करत असतात. या सगळ्या मनभेद आणि मतभेदांना दूर ठेवून दिवाळीच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. गप्पा करतात एकमेकांना फराळ भरवतात. 

यंदा दोन वर्षांनी दिवाळी निर्बंधमुक्त साजरी झाली. त्यामुळे सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. राजकीय नेत्यांच्या घरात देखील उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. शहराच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी एकमेकांवर फटकेबाजी करणाऱ्या पुण्यातील नेते आणि आमदारांनी वाडेश्वर कट्ट्यावर फराळाचा आस्वाद घेतला. आवडीच्या विषयांवर गप्पा देखील मारल्या. मात्र या सगळ्याचा तृप्ती देसाईंनी निषेध केला आहे. दरवर्षीच हा कट्टा घेण्यात येतो. मात्र माजी आमदारांना जाऊन 24 तास व्हायच्या आधीच तुम्ही एकत्र फराळासाठी भेटता. आमदार निम्हणांवर आलेली वेळ सगळ्यांवरच येणार आहे, असंही त्यांनी नमूद केलं आहे. 

फेसबुक पोस्टमध्ये काय लिहिलंय?
'आज वाडेश्वर कट्ट्यावर  सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधींसाठी सकाळी फराळ आयोजित करण्यात आला होता, खरंतर हा कार्यक्रम पुढे ढकलता आला असता. कालच पुण्यात पंधरा वर्षे आमदार असलेले विनायक आबा निम्हण यांचे अचानक निधन झाले, त्यांना जाऊन 24 तास पण झालेले नाहीत. आज फराळ करताना, पदार्थांवर ताव मारताना वाडेश्वर कट्ट्यावर दिसलेले आबांचे हे सर्वच सहकारी आणि जवळचे मित्र परंतु एन्जॉय करताना दिसले. कदाचित कट्ट्यावर श्रद्धांजली ही यांनी वाहिली असेल परंतु त्यांना दिलेला अग्नी अजूनही शांत झालेला नसताना हे जे सर्व झाले त्याचा निषेधच आहे. आबांवर जी वेळ आली ती सर्वांवरच एक दिवस येणार आहे परंतु राजकारणी इतके निर्लज्ज कसे काय असू शकतात हाच मोठा प्रश्न माझ्यासारख्या  कार्यकर्तीला पडलेला आहे', असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
NEET पेपर लीक प्रकरणी महत्वाची बातमी समोर, CBI कडून आणखी एका मास्टरमाइंडला दिल्लीतून अटक 
Rohit Pawar : पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
पार्थ पवार, सुनेत्राकाकींशी 'त्या' विषयावर चर्चा करायची इच्छा नाही, रोहित पवार नेमकं काय म्हणाले? 
NEET Exam Paper Leak: रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!
रसायनशास्त्राचा प्राध्यापक ते NEET पेपरफुटीचा मास्टरमाईंड, सीबीआयच्या जाळ्यात अडकलेल्या पी. व्ही. कुलकर्णीची संपूर्ण कुंडली!
NEET Scam: NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा
NEET घोटाळ्याचा मास्टरमाईंड प्राध्यापक कुलकर्णी केमिस्ट्रीचा पेपर, नाशिकचा शुभम खैरनार बायोलॉजीचा पेपर फोडायचा; 28 वर्ष प्राध्यापक राहिल्यानंतर पेपर फोडीचा गोरखधंदा

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Sharad Pawar NCP : तटकरेंसोबत प्रफुल पटेलांनीही घेतली होती शरद पवारांची भेट
Manoj Jarange : 29 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर 30 मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे
Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
बाप रेकी करायचा, मुलं घर फोडायची; कल्याणमध्ये बाप-लेकांची घरफोडी टोळी जेरबंद, 21 लाखांचे दागिने जप्त
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
CJI सूर्यकांत म्हणाले, माझ्या 'झुरळ' टिप्पणीचा विपर्यास केला, ती टीका बोगस डिग्रीवाल्यांवर होती, बेरोजगार तरुणांवर नव्हे
Rahul Gandhi : 22 लाख विद्यार्थ्यांची मेहनत वाया, परीक्षेपूर्वी दोन दिवस NEET चा पेपर व्हाटसअपवर वाटला गेला, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी
धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, त्यांना पदावरुन काढावं, अन्यथा पंतप्रधानांनी जबाबदारी घ्यावी : राहुल गांधी 
Andhra Pradesh : आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार,चंद्राबाबू  नायडूंची मोठी घोषणा 
आंध्र प्रदेशात तिसऱ्या मुलासाठी 30 हजार तर चौथ्या मुलासाठी 40 हजार रुपयांचा भत्ता मिळणार:चंद्राबाबू  नायडू
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
भारताला दुष्काळ अन् भीषण उष्णतेचा सामना करावा लागणार; सुपर एल निनो मे-जुलैमध्ये सक्रिय होण्याची शक्यता, हिवाळ्यापर्यंत प्रभाव, मान्सून कमकुवत होण्याची भीती
Devendra Fadnavis :
भारताचा आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनानेच प्रशस्त : देवेंद्र फडणवीस
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
'डार्लिंग, मी तुझ्यासाठी दोन पेपर फोडल्यात, तुला घरी यावंच लागेल, तू येणार की नाही सांग' प्राध्यापकाचा विद्यार्थिनीला फोनाफोनी करत दबाव, संतापलेल्या विद्यार्थिनीनं केला करेक्ट कार्यक्रम
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
कोल्हापुरात ज्या ठिकाणी भीषण अपघातात डोळ्यादेखत पत्नी अन् दोन लेकरांना गमावलं त्याच ठिकाणी वडिलांकडून 'माझं जग तेव्हाच संपलं' म्हणत आयुष्याचा शेवट
Embed widget