एक्स्प्लोर

Pune : मुळशी तालुक्यातील 40 गावांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार, ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

Pune Mulshi News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील (Mulashi Taluka) चाळीस गावांच्या वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे.

Pune Mulshi News : पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील (Mulashi Taluka) चाळीस गावांच्या वाहतुकीचा प्रश्न आता सुटणार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख (Rajesh Deshmukh) यांनी एबीपी माझाच्या बातमीची दखल घेऊन नांदीवली ते लोणावळा (Lonavala Road) दरम्यानचा वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. 

जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण्यात येणार आहे.  


Pune : मुळशी तालुक्यातील 40 गावांच्या वाहतुकीचा प्रश्न सुटणार, ABP माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट

पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील नांदीवली गावापासून लोणावळ्याला जाणाऱ्या रस्त्यावरील पुल मागील वर्षी झालेल्या पावसात वाहून गेला होता. मात्र त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील चाळीस गावातील एस टी वाहतूक एक वर्षांपासून बंद राहिली. स्थानिक लोक त्यांच्या खाजगी वाहनांनी जीव मुठीत धरून इथून प्रवास करत होते. मात्र एस टी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत होता. मात्र आता जिल्हा नियोजनामधून या पुलाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता आणि अधिक्षक अभियंता यांच्याशी संपर्क करून पुढील दोन दिवसात या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्याचा आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यानुसार वाहून गेलेला पुल पुन्हा बांधण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला संरक्षक भिंत देखील बांधण्यात येणार आहे. यामुळं आता परिसरातील 40 गावांमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Politics : शिवसेना खासदार विनायक राऊतांच्या आरोपावर राहुल शेवाळे स्पष्ट बोलले, म्हणाले...

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे ही राज्याच्या दौऱ्यावर, नियोजन सुरू

Maharashtra Politics : शिंदे आणि ठाकरे गटाच्या याचिकांवरची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
पुण्यात 18 वर्षीय तरुणीने उचललं टोकाचं पाऊल; राहत्या घरीच जीवन संपवलं, आई-वडिलांवर दु:खाचा डोंगर
Ketan Agrawal Case: 'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!
'मी घरासाठी सून आणायला गेलो होतो, पण मुलगाच गमावला'; केतन अग्रवालच्या वडिलांचा अश्रूंचा बांध फुटला!

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget