एक्स्प्लोर

Sonia Gandhi Retirement: 'भारत जोडोसह माझाही राजकीय प्रवास संपला', सोनिया गांधींकडून राजकारणातून निवृत्तीचे संकेत?

Sonia Gandhi Retirement: गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत.

Sonia Gandhi Retirement: गेल्या दोन दशकांपासून भारतीय राजकारणावर प्रभाव असलेल्या काँग्रेसच्या (Congress) माजी अध्यक्षा आणि खासदार सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी राजकरणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले आहेत. छत्तीसगड येथील रायपूर येथे आयोजित पक्षाच्या अधिवेशनात बोलताना सोनिया गांधी यांनी संकेत दिले. आपला राजकीय प्रवास भारत जोडो यात्रेसोबत थांबू शकतो, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर त्या राजकरणातून निवृत्ती घेणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

Sonia Gandhi On Retirement : 'भारत जोडो यात्रेसोबत माझा प्रवास ही थांबू शकतो'

रायपूर येथील अधिवेशनात पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांना संबोधित करताना सोनिया गांधी (Sonia Gandhi Retirement) म्हणाल्या आहेत की,  "2004 आणि 2009 मधील आपला विजय तसेच डॉ. मनमोहन सिंह यांच्या सक्षम नेतृत्वामुळे मला वैयक्तिक समाधान मिळाले. मात्र सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे भारत जोडो यात्रेसोबत माझा प्रवास ही थांबू शकतो. काँग्रेससाठी ही यात्रा महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. भारतातील जनतेला शांती, सहिष्णुता आणि समानता हवी आहे, हे सिद्ध झालं आहे.''

Sonia Gandhi On Manmohan Singh: डॉ. मनमोहन सिंह यांच केलं कौतुक 

देशात 2004 ते 2014 या काळातील काँग्रेसच्या सत्तेचा संदर्भ देत सोनिया गांधी (Sonia Gandhi Retirement) म्हणाल्या की, डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने खूप चांगले सरकार दिले. काँग्रेसने देशात लोकशाही मजबूत केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा प्रवास यशस्वी झाल्याचेही सोनिया गांधी म्हणाल्या. खंबीर कार्यकर्ते हीच पक्षाची ताकद आहे. काँग्रेस हा केवळ राजकीय पक्ष नसून ती लोकशाही असल्याचे त्या म्हणाल्या.

Sonia Gandhi On BJP : भाजपवर केला हल्लाबोल 

केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल करताना सोनिया गांधी (Sonia Gandhi Retirement) म्हणाल्या की, "काँग्रेस आणि संपूर्ण देशासाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजप आणि आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था काबीज करून उद्ध्वस्त केली आहे. यांनी काही व्यावसायिकांना फायदा पोहोचवून देशाला आर्थिक संकटात ढकललं असल्याचे त्यांनी म्हटले. भाजप द्वेष पसरवत आहे आणि अल्पसंख्याक, महिला, दलित आणि आदिवासींना लक्ष्य करत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला.  भाजपच्या सत्तेला आपण खंबीरपणे सामोरे जावे. लोकांपर्यंत जाऊन आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवा, असं आवाहन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केलं.

इतर महत्वाची बातमी: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
Maharashtra Live blog updates: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Live: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

INS Tabar :भारताची पॉवर - आयएनएस तबर;अभिमान वाटावी अशी नौदलाची शक्तिशाली युद्धनौका Independence Day
Sanjay Raut Announcement : मुंबईसह अनेक महापालिका लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
Narendra Modi Big Announcement : 12 वर्ष 12 घोषणा, नरेंद्र मोदींच्या घोषणेचा आढावा
Maharashtra LIVE News : 05.00 AM : Superfast News Update : 15 AUG 2025 : ABP Majha
Operation Sindoor | Wagah Border वर Independence Day चा उत्साह, 1971 च्या विजयाची आठवण!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
कोणाचा बापही आडवा येऊ दे, मराठ्यांना ओबीसीतून टिकणारं आरक्षण आणणारच, मनोज जरांगेंचा एल्गार
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
ठाकरे बंधू एकत्र आलेल्या बेस्ट कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत EOW ची एन्ट्री, मुंबई पोलिसांकडून संचालकांची चौकशी सुरू
Ajit Pawar : असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
असल्यांना सोडू नका, कायमचा बंदोबस्त करा; बारामतीतील 8 वर्षांच्या मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर अजितदादांचा भडकले
Maharashtra Live blog updates: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
Live: मुंबईसह राज्यभरात दहीहंडीचा उत्साह, मुंबईत लाखोंच्या दहीहंड्या, यंदा किती थर लागणार?
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा, तावरजा, तेरणा, मांजरा नदीला पूर; गावांना सतर्कतेचा इशारा
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
'नो रिझन, ऑन दि स्पॉट डिसीजन' लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, आळंदीत नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे
Shaktipeeth Expressway : राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
राज्यात अराजकता निर्माण करण्यासाठी काही शक्तींचे काम सुरू; शक्तिपीठ आंदोलनावर चंद्रकात पाटील काय म्हणाले?
Independence Day: स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
स्वातंत्र्यदिनाला राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे लाल किल्ल्यावर गेले नाहीत; काँग्रेस मुख्यालयात भर पावसात ध्वजारोहण
Embed widget