एक्स्प्लोर

Navneet Rana : नुपूर ने माफी मागितली आणि भाजपनेही कारवाई केली, मग हिंसा कशासाठी?

भाजपने नुपूर शर्मा हिच्यावर तत्काळ कारवाई केली आहे. तिनेही माफी मागितली आहे. मात्र काहींकडून देशाचे वातावरण गडूळ करण्याच्या प्रयत्न करण्यात येत असल्याची टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

नागपूरः भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा हिने चुक केली. त्यासाठी माफीही मागितली. भाजपनेही तिच्यावर कारवाई केली. तरी काही राजकीय पक्षांकडून लोकांना भडकविण्यात येत आहे. याच्या आडून देशातील वातावरण गडूळ करण्याचा प्रयत्न होत आहे. अशी प्रतिक्रिया अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी दिली.

शुक्रवारच्या नमाज पठनानंतर देशातील काही भागात हिंसा भडकली होती. तर जागेजागी मुस्लिम बांधवांच्यावतीने निषेध मोर्चेही काढण्यात आले, यावर त्या बोलत होत्या. सामान्य नागरिकांना राजकीय पक्षांच्या राजकारणापासून स्वतःला सतर्क करण्याची गरज असल्याचेही त्या म्हणाल्या. भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी माफी मागितल्यावर देशात हिंसेला वाढविण्यात काय अर्थ आहे. राजकारणात प्रत्येक पक्षाने कधी न कधी चुकीची टिप्पणी केली आहे. मात्र चुकी करणाऱ्यावर तत्काळ कारवाई करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे.

पुढे त्या म्हणाल्या, जे काम करतात त्यांच्याकडूनच चुका होतात, नुपूर शर्माना जाणीव झाली आणि त्यांनी माफी मागीतली. नुपूर शर्माच्या वक्तव्याशी पार्टीचा संबंध नसल्याने त्यांच्यावर कारवाई झाली, कायद्यानुसार पण त्यांच्यावर कारवाई होईलच. देशात आणि राज्यात जो काही प्रकार काल घडला तो टाळायला हवा, यात नुकसान फक्त सर्व सामान्य जनतेचं होतं.

काही राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना भडकवतात, त्यांना स्वतःचा फायदा घेऊ देऊ नका. राग व्यक्त करायचा आहे, तर तो मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करा, कोणत्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल झाला? गुन्हे फक्त सर्वसामान्य जनतेवर दाखल होतात, हे सामान्यांनी लक्षात ठेवायला पाहीजे.आपल्या लोकांबद्दल, आपल्या देशाबद्दल आपण काळजी घेतली पाहिजे हा देश आपला आहे, असेही त्या म्हणाल्या.

इतर महत्वाच्या बातम्या

'आधी उद्धव साहेबांना विचारा, मग आरोप करा'; संजयमामा शिंदे यांचं संजय राऊत यांना उत्तर

Kolhapur : "शोले'मधला रुपया माझ्याकडे आहे, कसाही उडवा, महाडिकच जिंकणार", अप्पा महाडिक, नाम तो सुना होगा!

Mahadevrao Mahadik : माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा, धनंजय महाडिकांच्या विजयानंतर आप्पांनी शड्डू ठोकला

Rajya Sabha Election 2022 : 'अनपेक्षित निकाल, असा निकाल लागेल असं डोक्यातही नव्हतं', मंत्री गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
आर्थिक निकषाच्या आधारे विक्रम काकडेंना उमेदवारी, विलास लांडेंचा घणाघात, वळसे पाटलांकडून मनधरणीचे प्रयत्न
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
भाजपाने 12 ट्रॅव्हल्स बुकिंग केल्या; विधानपरिषदेची उमेदवारी भरताच मतदारांना पर्यटनासाठी नेलं, भंडाऱ्यात राजकीय सामना
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त, तब्बल 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Embed widget