एक्स्प्लोर

Bihar : बिहारमधील नितीश-लालू पर्व अखेर संपृष्ठात, नितीश कुमारांच्या राजीनाम्यानंतर नवीन नेतृत्व उदयास

Nitish Kumar Resignation : बिहारच्या राजकारणात मोठा बदल घडत नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला असून आता भाजपचे नेते सम्राट चौधरी मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.

पटना : नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि बिहारच्या राजकारणातल एका नव्या पर्वाची सुरुवात झाली. लालूप्रसाद यादव आणि नितीश कुमार या दोन नेत्यांभोवती बिहारचं राजकारण गेली चार दशकं फिरत होतं. आता लालू-नितीश पर्वाचा अस्त होत असून इतिहासात पहिल्यांदाच भाजपकडे मुख्यमंत्रीपद येणार आहे. त्यामुळे बिहारचे राजकारण आता नव्या वळणावर आल्याचं चित्र आहे.

BJP CM Bihar : भाजपचा पहिला मुख्यमंत्री

इतिहासात पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असून विद्यमान उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली आहे. भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी त्यांच्या निवडीची घोषणा शिवराज सिंह चौहान यांनी केली.

Nitish Kumar Exit : दोन दशकांची इनिंग संपली

2000 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री बनलेल्या नितीश कुमारांची बिहारमधील राजकीय इनिंग आता संपुष्टात आली आहे. त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणे निश्चित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी हा राजीनामा देत औपचारिकता पूर्ण करण्यात आली.

Samrat Chaudhary Profile : राजकीय प्रवास

सम्राट चौधरी यांची राजकीय कारकीर्द लक्षवेधी आहे. ते बिहारचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री राहिले आहेत. तारापूर मतदारसंघातून ते आमदार असून परबत्ता मतदारसंघातूनही दोन वेळा निवडून आले आहेत. ते दोन वेळा विधान परिषद सदस्य राहिले असून माजी मंत्री शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. त्यांनी राबडी देवी यांच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून काम केले आहे. 2018 मध्ये त्यांनी राष्ट्रीय जनता दल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.

Political Shift Bihar : सत्तेतील मोठा बदल

गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले होते. आता त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला मुख्यमंत्रीपद मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते विनोद तावडे यांनी पक्षाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचं सांगितलं. दरम्यान, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी या घडामोडींवर टीका केली आहे.

End of Lau Nitish Era : लालू-नितीश युगाचा अस्त

गेल्या 40 वर्षांपासून बिहारचे राजकारण लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्या भोवती फिरत होते. दोघेही जयप्रकाश नारायण यांच्या विचारसरणीतून पुढे आले होते. आता या दोन्ही नेत्यांचे वर्चस्व संपत असून बिहारमध्ये नव्या नेतृत्वाचा उदय होत आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath News :मोठी बातमी! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
राज्य सरकारचा मोठा निर्णय! अंबरनाथमधील शासनाच्या जमिनीवरील अनधिकृत घरं आता अधिकृत होणार; आमदार बालाजी किणीकर यांची माहिती
Gunaratna Sadavarte on Mumbai Tiranga Rally: ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
ठाकरे दोन लेकरांचे प्रमोशन करण्यासाठी आले, घोषणा देण्यास रोजाने माणसं लावली; तिरंगा रॅलीवर गुणरत्न सदावर्तेंची घणाघाती टीका
Harshvardhan Sapkal: देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
देवेंद्र फडणवीसांकडे केसाने गळा कापण्याचं कौशल्य, ते केंद्रात गेल्यास धर्मेंद्र प्रधानांपेक्षा चांगला कंट्रोल ठेवतील; हर्षवर्धन सपकाळांची खोचक टीका
Sanjay Shirsat: अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...
अभिजीत दिपकेंच्या घरी का गेले? संजय शिरसाटांनी सांगितलं 'त्या' भेटीमागचं नेमकं कारण, म्हणाले...

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
‘धन्यवाद मोदीजी’ या कार्यक्रमातून विद्यार्थी, युवकांसाठी मोदीजींनी घेतलेला प्रत्येक ऐतिहासिक निर्णय जनतेपर्यंत पोहोचविणार : मंगलप्रभात लोढा
Paper Leak: पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
पेपर लीकविरोधात नवीन विधेयक उद्या येणार? चौकशीसाठी 2 महिने, 10 वर्षांचा तुरुंगवास अन् 50 लाख दंड
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
गेल्या 12 वर्षांत 116 पेपरफुटी, 7.5 कोटी मुलांच्या भविष्याच्या अन् स्वप्नाच्या चिंधड्या; तब्बल 19 राज्यात पेपर माफियांचा हैदोस, नीटमुळे अनेक वर्षांपासून दबलेल्या संतापाचा उद्रेक
Devendra Fadnavis: तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
तुम्ही दिल्लीला जाणार का, शिक्षणमंत्री होणार का? देवेंद्र फडणवीसांनी अवघ्या दोन ओळीत विषय संपवला; म्हणाले, मी...
Thackeray Brothers Rally : हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
हातात तिरंगा अन् मनात समाधानाची भावना...मुंबईत ठाकरे बंधूंची अभिनंदन सभा; शिवाजी पार्क परिसरात तरुणाईचा जल्लोष, पाहा PHOTOS
Uddhav Thackeray and Nitin Gadkari: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता पुढचा नंबर नितीन गडकरींचा? उद्धव ठाकरेंनी भाषणातून हिंट दिली, म्हणाले...
Rahul Gandhi Letter to Amit Shah: 'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
'विद्यार्थ्यांना मारण्याचा आदेश कोणी दिला?' राहुल गांधींचं अमित शाहांना खरमरीत पत्र; विचारले दोन तिखट सवाल
Shweta Tiwari on Cockroach Janta Party: प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
प्रसिद्ध अभिनेत्रीचा CJP च्या अभिजीत दिपकेंना थेट सवाल; म्हणाली, ''या' मंत्र्याचा राजीनामा कधी घेणार?'
Embed widget