एक्स्प्लोर

Atishi Marlena Delhi CM : सध्याच्या घडीला देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण? आतिशी मारलेना यांचं वय किती? जाणून घ्या देशातील तरुण आणि ज्येष्ठ मुख्यमंत्री कोण?

Atishi Marlena Delhi CM : आतिशी मारलेना या सध्याच्या घडीच्या देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनणार आहेत.

Atishi Marlena Delhi CM : आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज आपच्या आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा ठरवण्यात आलाय. आतिशी मारलेना या दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. यापूर्वी काँग्रेसकडून शिला दिक्षीत दिल्लीच्या 3 वेळेस मुख्यमंत्री झाल्या होत्या. आतिशी मारलेना दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री असणार आहेत. 

दिल्लीचे सरकारमधील मंत्री गोपाल राय यांनी आमदारांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रि‍पदासाठी आतिशी मारलेना यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप आदमी पक्ष संपवण्याचा कट रचला होता, असा आरोपही यावेळी गोपाल राय यांनी केला आहे. आम आदमी पक्ष अजूनही एकजूट आहे, तो अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात ताकदीने काम करेल, असंही गोपाल राय म्हणाले. 

आतिशी मारलेना वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनणार आहेत

आतिशी मारलेना सध्याच्या घडीला भारतातील सर्वात तरुण मुख्यमंत्री असणार आहेत. आतिशी वयाच्या 43 व्या वर्षी मुख्यमंत्री बनणार आहेत. देशातील चर्चेत असणाऱ्या मुख्यमंत्र्यांविषयी बोलायचे झाले तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या यादीत 9 व्या क्रमांकावर आहेत. योगी आदित्यनाथ यांचं वय 52 आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांचं वय 49 आहे, ते 5 व्या क्रमांकावर आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वय 49 आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे वय 73 आहे. सध्याच्या घडीला भारतातील सर्वात वयस्कर मुख्यमंत्री पिनराई विजयन आहेत, त्यांचं वय 79 आहे. 

अरविंद केजरीवाल नायब राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करणार 

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशिवाय दिल्लीच्या म्हणून आतिशी मारलेना सध्या भारतातील दुसऱ्या महिला मुख्यमंत्री असतील. ममता बॅनर्जी यांच्या वयाबद्दल बोलायचे झाले तर त्यांचं वय 69  आहे. याशिवाय दिल्लीतील महिला मुख्यमंत्र्यांबद्दल बोलायचे झाले तर आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री बनणार आहेत. याआधी शीला दीक्षित आणि सुषमा स्वराज या दिल्लीच्या मुख्यमंत्री होत्या, मात्र या दोन्ही नेत्यांचे यापूर्वी निधन झाले आहे. आम आदमी पक्षाच्या मतानुसार, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज दुपारी 4 वाजता नायब राज्यपालांकडे आपला राजीनामा सुपूर्द करतील. यानंतर आतिशी नायब राज्यपालांना भेटून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगणार आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

Ashok Chavan: आमच्यासोबत राहिले तर सुरक्षित राहतील; साथ सोडणाऱ्या मेव्हुण्यांना अशोक चव्हाणांचा इशारा

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram : काय आहेत Mira Bhayandar च्या समस्या?; ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या काय?
Mahapalikecha Mahasangram Kalyan-Dombivliआश्वासन नको,कामं करणारे नेते हवे,नागरिक संतप्त;कोणाची बाजी?
Mahapalikecha Mahasangram Navi Mumbaiमध्ये पालिकेत 5 वर्षांपासून प्रशासक,मात्र काम होत नसल्याचा आरोप
Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवडमधील मतदारांना 50 टक्क्यात वस्तूंचं आमिष, जावळेंकडून मतदारांना आमिष
Indurikar Maharaj Viral Video : मुलीच्या साखरपुड्यापेक्षा लग्न जोरदार करणार, इंदोरीकरांचा नवीन व्हिडीओ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
लालू यादवांच्या कुटुंबातील वाद चिघळला; आता घरातून हकालपट्टी झालेल्या तेज प्रतापांचा रुद्रावतार, म्हणाले, 'पिताजी फक्त तुम्ही एक आदेश दिल्यास यांना..'
IND vs SA Test:शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार का? प्रशिक्षक गौतम गंभीरनं दिली कॅप्टनच्या दुखापतीवर अपडेट, काय म्हणाला?
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव, शुभमन गिल दुसरी कसोटी खेळणार, गौतम गंभीर म्हणाला... 
Inder Singh Parmar : चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
चुकून बोलून गेलो, राजाराम मोहन रॉय यांना इंग्रजांचा दलाल म्हणणाऱ्या भाजप मंत्र्याचा माफीनामा
Bihar Election : बिहारमध्ये विजयाची पाटी कोरी आता जनसुराजचा मोठा दावा, जागतिक बँकेच्या प्रकल्पाचे 14000 कोटी निवडणुकीसाठी वळवले, चिराग पासावानांनी आरोप फेटाळले
वर्ल्ड बँकेचे 14000 कोटी बिहार निवडणुकीसाठी वापरले, जनसुराजच्या आरोपावर चिराग पासवान म्हणाले..
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Video: 'मी बिहारला गेलो नाही, पण..' जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत भांडत बसलेल्या काँग्रेसला ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबांनी आरसा दाखवला!
Home Loan : घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
घर खरेदीचा विचार करताय सर्वात कमी व्याज दरावर कोणती बँक गृह कर्ज देते? 7.35 टक्क्यांपासून व्याज दर सुरु
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
मी लेकरांची, नवऱ्याची पर्वा केली नाही आणि मला म्हणतात, पैसा, तिकीट घेऊन घाणेरडी किडनी बापाला दिली; मला मारण्यासाठी चप्पल उगारली, अनाथ केलं म्हणत लालूंच्या लेकींचा गंभीर आरोप
Share Market:भारती एअरटेल आणि रिलायन्सचे गुंतवणूकदार मालामाल,बजाज फायनान्स अन् एलआयसीचं नुकसान, 5 दिवसात काय घडलं?
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 8 कंपन्यांचे गुंतवणूकदार मालामाल, बजाज फायनान्स अन् एलआयसीला जोरदार फटका
Embed widget