एक्स्प्लोर

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक कधी येणार? जातीनिहाय जनगणनेवरही बोलले अमित शाह

Amit Shah : वन नेशन वन इलेक्शनबाबतचे विधेयक सभागृहात कधी मांडले जाणार ? याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाष्य केलं.

Amit Shah, दिल्ली : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाला 100 दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गृहमंत्री अमित शहा यांनी पत्रकार परिषदेला घेतली. यादरम्यान अमित शहा यांना वन नेशन-वन इलेक्शनवर प्रश्न विचारण्यात आला. या सरकारच्या कार्यकाळातच वन नेशन-वन इलेक्शन विधेयक आणले जाईल, असे  अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले , भारतीय जनता पक्षाच्या  नेतृत्वाखालील एनडीए सरकार सध्याच्या कार्यकाळात वन नेशन-वन इलेक्शन लागू करेन. 'या सरकारच्या कार्यकाळातच 'एक राष्ट्र, एक निवडणूक' ही प्रणाली लागू करण्याची आमची योजना आहे. 

गेल्या महिन्यात, स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी 'एक राष्ट्र, एक निवडणूक'चा जोरदार पुरस्कार केला होता.  वारंवार होणाऱ्या निवडणुका देशाच्या प्रगतीला अडथळा ठरत असल्याचे म्हटले होते. लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, 'एक देश, एक निवडणूक'साठी देशाला पुढे यावे लागेल. 'एक राष्ट्र, एक निवडणूक' हे भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनाम्यात दिलेल्या प्रमुख आश्वासनांपैकी एक आहे.

जात जनगणनेवर काय म्हटले होते?

जात जनगणनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अमित शहा म्हणाले की, जनगणनेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. पुढील 15 दिवस पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जाईल. सेवा पंधरवाडा म्हणजे गरजू लोकांची सेवा करणे. ते म्हणाले की, ही पत्रकार परिषद तिसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांवर आहे. आम्हाला तिसऱ्यांदा जनादेश मिळाला आहे. 10 वर्षे विकासाची दारं कायम ठेवल्यानंतर 11व्या वर्षात पोहोचली आहे. देशाची व्यवस्था प्रत्येक प्रकारे मजबूत झाली आहे. शिक्षण क्षेत्रात मूलभूत बदल झाला आहे. अनेक देशांना नवीन शैक्षणिक धोरण, मेड इन इंडिया, डिजिटल इंडिया या योजना स्वीकारायच्या आहेत.

अमित शहा म्हणाले, 'अंतराळातील भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. परराष्ट्र धोरणात पाठीचा कणा दिसून आला आहे. मोदी सरकारने 10 वर्षात वीज, पाणी, अन्नधान्य, घरे दिली. अमृतकाळाची वेळ आली आहे, लोक भारताच्या विकासाच्या प्रवासात भागीदार झाले आहेत. तिसऱ्या आदेशाचे 100 दिवस संपत आहेत, देशात 15 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मोदी 3.0 मध्ये 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. वाराणसी, बागडोगरा, बिहार आणि दोन विमानतळांवर नवीन हवाई पट्टी बांधण्यात आली आहे.  बंगळुरूमधील मेट्रो, किसान सन्मान निधीचा 21 वा हप्ता, खरेदी केलेल्या पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ करण्यात आली आहे. यूपीए सरकारकडून अनेक पटींनी जास्त एमएसपी खरेदी करण्यात आली आहे.

वक्फ दुरुस्ती विधेयकाचाही उल्लेख 

वक्फ दुरुस्ती विधेयकाबाबत अमित शाह म्हणाले, येत्या काही दिवसांत ते संसदेत मंजूर केले जाईल. 1 जुलैपासून अमलात आलेले तीन नवीन कायदे फौजदारी न्याय व्यवस्थेला मोठ्या प्रमाणात बळकटी देणार आहेत. दोन वर्षांत संपूर्ण देशात याची अंमलबजावणी केली जाईल. संविधान हत्या दिनानिमित्त देशातील जनतेला जाणीव होईल. पंतप्रधानांच्या रशिया-युक्रेन दौऱ्यावर संपूर्ण जगाचे लक्ष मोदींवर लागून आहे. रेल्वे अपघात हे षडयंत्र असेल तर ते फार काळ टिकणार नाही, असे सांगून अमित शहा रेल्वे अपघातांवर म्हणाले, सीबीआय एनआयए रेल्वे पोलीस रेल्वे ट्रॅकच्या सुरक्षेसाठी संयुक्तपणे रणनीती बनवत आहेत, असंही अमित शाहांनी स्पष्ट केलं. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Supriya Sule and Rashmi Thackeray '...तर सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे मुख्यमंत्रि‍पदाच्या दावेदार असू शकतात', काँग्रेस खासदाराचं रोखठोक वक्तव्य

 

महत्त्वाच्या बातम्या

Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Eknath Shinde : मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
मनोज जरांगे म्हणाले, गद्दारीचा शिक्का पुसणार होतो; एकनाथ शिंदेंचे जरांगेंना एका वाक्यात उत्तर, म्हणाले....
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mohan Bhagwat : खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
खुल्या वर्गातील मुलांचं कटऑफ लिस्टमध्ये नाव खाली, आरक्षण कधीपर्यंत ठेवणार? Gen Z चे थेट प्रश्न, मोहन भागवतांचं रोखठोक उत्तर
Mohan Bhagwat: मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
मुलांना देवाचं रूप मानलं जाते, तरीही आंदोलनात लाठीचार्ज, पेलेट गन फायर करण्यात आल्या, Gen Z चर्चेत थेट प्रश्न विचारताच सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? पहिल्यांदाच जाहीर भाष्य
Eknath Shinde :
एकनाथ शिंदे अचानक दरे गावातून मुंबईकडे रवाना, अमित शाहांच्या भेटीसाठी दौरा आटोपल्याची सूत्रांची माहिती
Arvind Kejriwal: इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
इथेनॉल, पेपरफुटीविरोधात बोलणाऱ्यांची खाती बंद करण्यासाठी सरकारचा मेटावर दबाव, मेटाने असली बदमाशी करत मोदींसमोर गुडघे टेकवू नयेत; केजरीवालांचा गंभीर आरोप
Rahul Gandhi: राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
राहुल गांधींचा Gen Z सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न; इन्स्टावर 'आस्क मी एनीथिंग' सेशन सुरू, म्हणाले, तुम्ही मला काहीही विचारू शकता
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
तेव्हा उद्धव ठाकरेंकडे 160 लोक, शिंदे शून्य होते, मग आयोगाला ते कुठून मिळाले? असं कसं करू शकतो? कोणत्या कायद्यानुसार केलं? कपिल सिब्बलांचे निवडणूको आयोगाच्या कारभाराची चिरफाड करणारे 7 तगडे मुद्दे
Shiv Sena Symbol Case: निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, आमदारांची अगोदर अपात्रता झाली असती तर... अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगानं केलेली चूक उजेडात आणली, अनिल देसाई यांनी सुनावणीत काय घडलं ते सांगितलं
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
निवडणूक आयोगाने शिंदे गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले त्यामुळे विधिमंडळ पक्षाचा एक गट आता मूळ पक्ष झाला; कपिल सिब्बलांनी कळीचा मुद्दा मांडला
Embed widget