एक्स्प्लोर

Girish Mahajan : राष्ट्रवादीमुळे काँग्रेस-शिवसेना परेशान, शरद पवारांनी एकदाचा निर्णय घ्यावा, गिरीश महाजन यांचा सल्ला 

Girish Mahajan : सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, भाषणात वेगळंच बोलतात, दुसरीकडे म्हणतात, त्यांचा-आमचा प्रश्न मिटला आहे, अशी टीका गिरीश महाजन यांनी शरद पवारांवर केली.

नाशिक : शरद पवार (Sharad Pawar) यांनी कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकू नये, त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन एकदाचा निर्णय घ्यावा. सकाळी काय बोलतात, दुपारी काय बोलतात, भाषणात वेगळच बोलतात, दुसरीकडे म्हणतात, त्यांचा-आमचा प्रश्न मिटला आहे, त्यामुळे लोक, कार्यकर्ते संभ्रमात असून काँग्रेस-शिवसेना राष्ट्रवादीमुळे (NCP) तर परेशानच झाली आहे. त्यामुळे दोघांमध्ये एकवाक्यता ठेवावी, स्वतःमध्ये एकवाक्यता ठेवावी, असा सल्लाही गिरीश महाजन  (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे. 

आज ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या (Nashik) लासलगाव (Lasalgaon) बाजार समितीत जाऊन शेतकरी व्यापाऱ्यांची भेट घेत चर्चा केली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते महाजन म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याच्या संदर्भात (Onion Issue) चोवीस ते दहा रुपये इतका विक्रमी भाव दिला आहे त्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांकडून आंदोलन, रास्ता रोको केला जात आहे. लासलगाव येथे शेतकऱ्यांसोबत कांदा प्रश्नावर चर्चा केली. 2410 रुपये भाव दिल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष दिसून येत आहे. त्यामुळे नाफेडची (NAFED) कांदा खरेदी केंद्र वाढवावी लागणार आहे, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा लागेल, नाफेडच्या माध्यमातून खरेदी होत असताना व्यापाऱ्यांचा भलं होत असल्याचा आरोप लोकांकडून केला जात असल्याचं महाजन म्हणाले. प्रत्यक्षात फायदा शेतकऱ्यांना होत नाही. त्यामुळे याबाबत सखोल चौकशी करू, असे आश्वासन देखील यावेळी महाजन यांनी दिले.

कांदा शेतकऱ्यांचा (Onion farmers) प्रत्यक्ष कथा घेतला जाईल त्याला भाव कसा मिळेल याबाबत सर्वतोपरी प्रयत्न शासनामार्फत केले जातील कांदा खरेदी ही शेतकऱ्यांसमोर झाली पाहिजे मागण्या शेतकऱ्यांचा असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी देखील चर्चा झाली आहे. शेतकऱ्यांसह सर्व लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदा प्रश्नावर तोडगा काढला जाईल असेही महाजन यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर कायमस्वरूपी या शेतकऱ्याचा दिलासा कसा देता येईल तर कांदा चाळी वाढल्या पाहिजेत, त्याच्यावर अनुदान वाटलं पाहिजे, शेतकऱ्यांची साठवण क्षमता वाढली पाहिजे, भाव वाढले असताना हाच कांदा शेतकऱ्यांना बाजारात आणता येईल, असेही महाजन म्हणाले. 

निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होणार नाही.... 

निर्यात शुल्क पूर्णपणे रद्द होणार नाही, सरकार तसा निर्णय करणार नाही, असं जर केलं तर निर्यात शुल्क कमी झालं आणि सगळ्या कांदा बाहेर गेला तर येणार वर्ष अवघड जाईल, पाऊस नाही, कांदा लागवड झालेली नाही. वर्षभरात कांद्याचं शॉर्टेज होण्याची शक्यता आहे. मग राज्याच्या लोकांना आपण काय देणार असा प्रश्न महाजन यांनी उपस्थित केला. मग शंभर रुपये झालेला कांदा चालेल का? सव्वाशे रुपये झालेला कांदा चालेल का? असा सवाल उपस्थित करत शेतकऱ्यांसह ग्राहकाचे हित साधलं गेलं पाहिजे. या दोघांमध्ये समन्वय राखून हा निर्णय घेतला आहे. विजय वडेट्टीवार शरद पवार यांनी जी मागणी केली, की कांद्याला चार हजार रुपये भाव द्या, मग तुमचं सरकार असताना शेतकऱ्यांना शंभर रुपयांच्यावर अनुदान दिलं नाही, या सरकारने साडेतीनशे रुपये अनुदान दिले, आज ना उद्या हे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर पडणार आहेत. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असे आवाहन गिरीश महाजन यांनी दिले. 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या

व्हिडीओ

Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Mahapalikecha Mahasangram Bhiwandi : पाणी, रस्ते,आरोग्य... मूलभूत सुविधांची वानवा ; भिवंडीकर आक्रमक
Mahapalikecha Mahasangram Amravati : भावी नगरसेवकांकडून अमरावतीकरांच्या अपेक्षा काय?
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Umar Khalid : उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
उमर खालिद याला अंतरिम जामीन मंजूर, दिल्ली कोर्टाचा मोठा निर्णय, कारण समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 डिसेंबर 2025 | गुरुवार
Eknath Shinde: मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मुंबई ज्यांनी लुटून खाल्ली त्यांनी अमित शाहांवर काय बोलावं? उद्धव ठाकरेंनी सडकून प्रहार करताच एकनाथ शिंदे मदतीला धावले
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
मोठी बातमी!केंद्रीय कृषिमंत्र्यांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव; ओमराजेंसह महाराष्ट्रातील 25 खासदारांच्या सह्या
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
महापालिकेचा लिपिक दिव्यांगाकडून लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात दोन दिवसांत दुसरी मोठी कारवाई
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
मोठी बातमी! केवळ 500 रुपयांत स्टेडियम दिलं, 29 वर्षांचा करार; कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा धक्कादायक प्रकार
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
सोने चांदीचे गुंतवणूकदार मालामाल, सोनं 52795 रुपयांनी महागलं तर चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ
Patanjali : समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
समर्पणासह देश सेवा, पतंजली व्यवसाय नव्हे तर पारदर्शक अन् स्वदेशी मिशन, जाणून घ्या
Embed widget