एक्स्प्लोर

Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही, राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले... 

Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाचं विधान केलं आहे.

Nashik Vikhe Patil : सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा द्यायचा की नाही, याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांच्या बाबत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.

दिवसेंदिवस नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची चुरस वाढत असून यातून अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. यावर विखे पाटील म्हणाले कि, त्यात सत्यजित तांबे आणि भाजपचे समीकरण काय याबद्दल अजूनही अधिकृत अशी स्पष्टता प्राप्त झाली नाही. त्यात आता भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा द्यायचा की नाही याबद्दल लवकरच पक्ष भूमिका जाहीर करणार आहे. पक्षाच्या भूमिकेप्रमाणे कार्यकर्ते काम करतील असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मात्र सत्यजित तांबे यांच्याबाबत बाळासाहेब थोरात यांनी भूमिका स्पष्ट करावी असे थेट आव्हान त्यांनी केले आहे.

विखे पाटील हे आज नाशिकमध्ये होते. नाशिकमध्ये आज पासून कृषी महोत्सवाला सुरुवात झाली असून या कृषी महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Rahdakrushana Vikhe Patil) यांनी हजेरी लावली. यावेळी बोलत होते ते म्हणाले, की शेतीमाल विकावा लागतो, बाजार समिती साठवणूककडे लक्ष दिले पाहिजे, असे सल्ला त्यांनी यावेळी दिला. पण व्यवस्था सक्षम झाली नाही, हे दुर्दैव आहे. कृषी पणन यांची सांगड घातली पाहिजे. दोन्ही खाते दोन वेगवेगळ्या लोकांकडे असतात असे त्यांनी म्हटले. तर दुसरीकडे राज्यामध्ये साखर कारखानाचे कर्ज होते. त्यांना कालच्या केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि राज्य सरकारच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाच्या भेटीने दिलासा मिळेल. धोरणात बदल होतील. तसेच खुल्या बाजार पेठेत साखर विकता येईल. साखर कारखाना बरोबर प्राथमिक सोसायटीचे काम होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या गौण खनिजाबाबत ते म्हणाले कि, गौण खनिज बाबत पुढील आठवड्यात धोरण घेतले जाईल, असे ते म्हणाले. 

पटोलेंनी नाकाला हात लावून बघावं... 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काल नाशिकमध्ये भाजपवर जोरदार हल्ला चढवला होता. देशातल्या सर्वात मोठ्या पक्षाकडे पदवीधरला उमेदवार नाही मिळाला भाजपचे नाक कापल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यावर आता विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले नाना पटोले यांनी आपल्या नाकाला हात लावून बघायला पाहिजे, राज्यात काँग्रेसची काय अवस्था आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांवर विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांनी वेगवेगळ्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न झाला. ते सरकार जनतेच्या मनातील नव्हते. आताचे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election 2026: शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार
शिवसेनेसह भाजपच्या बड्या नेत्यांचे अतोनात प्रयत्न, पण गोकुळ गीतेंनी शेवटपर्यंत माघार घेतलीच नाही; नाशिकमध्ये नरेंद्र दराडे विरुद्ध गोकुळ गीते लढत होणार
Nashik Vidhan Parishad Election 2026: 'आमचा बाप काढला, कुणाल दराडेंकडून शिवीगाळ'; गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा!
'आमचा बाप काढला, कुणाल दराडेंकडून शिवीगाळ'; गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावर ठाम; नाशिकमध्ये अखेरच्या क्षणी हायव्होल्टेज ड्रामा!
Nashik Vidhan Parishad Election 2026: गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते अडून बसले, गिरीश महाजनांचं नाशिकच्या 'सस्पेन्स'वर मोठं सुतोवाच; म्हणाले...
गणेश गीतेंची माघार, पण गोकुळ गीते अडून बसले, गिरीश महाजनांचं नाशिकच्या 'सस्पेन्स'वर मोठं सुतोवाच; म्हणाले...
Who is Gokul Gite: कोण आहे गोकुळ गीते, त्यांच्या मागे कुणाची ताकद, विधानपरिषद निवडणुकीवरुन नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय?
कोण आहे गोकुळ गीते, त्यांच्या मागे कुणाची ताकद, विधानपरिषद निवडणुकीवरुन नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय?

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
MLC Election Withdrawal Drama : विरोधकांचे 8 उमेदवार माघारी; महायुतीचा मार्ग आणखी सुकर? | ABP Majha
Maharashtra Rain Update : केरळात मान्सून दाखल, महाराष्ट्रात कधी? हवामान तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
Nitesh Rane on Vidhan Parishad : ठाकरेंचा उमेदवार फोडला की फुटला?नितेश राणे म्हणाले...
Bal Mane Konkan Vidhan Parishad Election 2026: ठाकरेंनी विश्वास दाखवला, राणेंनी उमेदवार फोडला

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
देशी सोडून विदेशीवर 'जोर' देणाऱ्या क्रिकेटपटूंवर आता बीसीसीआयची करडी नजर! आतापर्यंत पाच जणांनी तोच कित्ता गिरवल्याने कानाला खडा लावला
Ulhasnagar : उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
उल्हासनगरात आरोग्य व्यवस्थेचा बळी? NICU आणि व्हेंटिलेटरअभावी नवजात चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Bala Mane : ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
ऐनवेळी अर्ज मागे घेतलेले बाळा माने भाजपमध्ये परतणार की शिंदे गटात जाणार?
Congress Rajya Sabha List: भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
भाजपनंतर काँग्रेसची सुद्धा राज्यसभेच्या उमेदवारांची यादी जाहीर; मल्लिकार्जुन खरगे रिंगणात, राहुल गांधींच्या टीममधील दोन खंद्या समर्थकांना अखेर फळ मिळालं!
Virat Kohli: 'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
'विराटसारख्या खेळाडू संघात नसणं..', संघ व्यवस्थापनाने किंग कोहलीच्या दुखापतीवर मौन सोडलं, पण तिकडं रोहित आणि पांड्याने सुद्धा सस्पेन्स वाढवला
KS Bharat: वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच टीम इंडियाच्या क्रिकेटरची निवृत्ती; विराट कोहली आणि रोहित शर्माचे मानले आभार
Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
कोल्हापुरात भीषण अपघाातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच अंत; मुंबईत राबून गावाकडं घर बांधलं, सुट्टीत पहिल्यांदाच आठ दिवस राहण्यासाठी येताच काळाचा घाला
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
खान सर कोचिंग सेंटर हल्ला प्रकरणाला भलतंच वळण, पोलिसांनी शस्त्रेही जप्त केली; नेमकं घडलं तरी काय? स्वत: खान सरही अडचणीत येणार??
Embed widget