एक्स्प्लोर

Nandurbar News: नंदुरबार जिल्ह्यात कापसावर मर आणि लाल्या रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव, शेतकरी संकटात

बीड आणि इतर जिल्ह्यांना कृषिमंत्र्यांनी पीक विम्यातून 25 टक्के अग्रीम रक्कम सरसकट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. 

नंदुरबार: नंदुरबार (Nandurbar News) जिल्ह्यात या खरीप हंगामात जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची (Cotton) लागवड करण्यात आली आहे. महिनाभर पावसाने दिलेली उघडीप आणि त्यातच कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. हे कमी की काय गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे कापसाचे येणारे उत्पन्नही हातातून गेले आहे. बीड आणि इतर जिल्ह्यांना कृषिमंत्र्यांनी पीक विम्यातून 25 टक्के अग्रीम रक्कम सरसकट द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. 

शेतकऱ्यांचे अश्रू अनावर

जिल्ह्यात 50 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र लाल्या आणि मर रोगाच्या प्रादुर्भावाखाली आले आहे.  त्यामुळे शेतकऱ्यांनी टाकलेला उत्पादन खर्चही निघणार असल्याची स्थिती आहे. दुष्काळात तेरावा महिना म्हणावा त्याप्रमाणे थोडाफार जो कापूस येणार होता तो आठ दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे खराब झाला आहे.  लाल्या आणि मर रोगामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत असून कापसाच्या शेतीकडे पाहून शेतकऱ्यांचे अश्रू अनावर होतात.

सरसकट पंचवीस टक्के अॅडव्हान्स रक्कम पिक विम्यातून द्यावी

 नंदुरबार जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती त्यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून कापूस आणि इतर पिकांची वाढ खुंटली आहे. उत्पादन क्षमता कमी झाली आहे सरकारने एक रुपया पिक विमा दिला होता आता त्याच माध्यमातून सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट पंचवीस टक्के अॅडव्हान्स रक्कम पिक विम्यातून द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र सरकार पिक विम्याचा संदर्भातही काही जिल्ह्यांना झुकत माप देत असल्याचा शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्या जिल्ह्यातही लाल्या आणि मग रोगामुळे आणि पाऊस नसल्याने मोठं नुकसान असलं तरी सरकार नंदुरबार जिल्ह्याकडे दुर्लक्ष का करत आहे कृषिमंत्री फक्त एका जिल्ह्याचे नसून राज्याच्या असल्याचा खडे बोलही एका तरुण शेतकऱ्यांनी सुनावला आहे.

कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत

पावसाचा पडलेला मोठा खंड त्यानंतर कापसावर आलेल्या लाल्या आणि मर रोगाचा प्रादुर्भाव यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघणार नसल्याने सरकारने नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी करण्यात येत आहे. 

हे ही वाचा:

तुरीच्या शेतात एक एकर गांजाची लागवड, कोट्यवधींचा गांजा जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje chhatrapatil on Vishalgad : विशाळगड अतिक्रमण मुक्त करा, संभाजीराजेंची मागणीManoj Jarange Parbhani : Shahapur Rain Updates : शहापूरमध्ये पावसाचं रौद्ररुप, जनजीवन पूर्णपणे विस्कळीतAiit Pawar Supporters Join Sharad Pawar:अजितदादांचे 100कार्यकर्ते शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
Embed widget