एक्स्प्लोर

ज्या राज्यपालांना अपमानित केलं जातं, त्यांचा अभिनंदन प्रस्ताव येतो तेव्हा... : देवेंद्र फडणवीस

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देखील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी खासकरुन राज्यपाल आणि सरकारमधील वादावर भाष्य केलं.

मुंबई : आज अधिवेशनात वीजबिल माफीसह इतर मुद्द्यांवरुन भाजपचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.  अधिवेशनाच्या सुरुवातीला विधिमंडळाच्या पायर्‍यांवर बसून आंदोलन केलं. यावेळी सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना देखील सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी खासकरुन राज्यपाल आणि सरकारमधील वादावर भाष्य केलं.

'वीज तोडणी तात्काळ थांबवा', विधानसभेत वीजबिलाबाबत अजित पवारांची महत्वाची घोषणा

राज्यपाल आणि सरकार हा वाद महाराष्ट्राला नवीन नाही. अंतुले, विलासराव देशमुख यांच्या काळातही वाद झाला. पण अशी अवस्था आली नाही, की राज्यपाल विमानात जाऊन बसले आणि त्यांना सांगितलं तुम्हाला परवानगी नाही. राज्यपाल व्यक्ती नाही पद मोठं आहे. रोज ज्या राज्यपालांना अपमानित करतो त्यांचा अभिनंदन प्रस्ताव येतो तेव्हा समाधान वाटतं, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

'...तर सरकारच्या डोक्यात पंप घालू', वीजतोडणी विरोधात अधिवेशनात भाजपचा आक्रमक पवित्रा

ते म्हणाले की, मुख्यमंत्री की राज्यपाल यापैकी कुणाला विमान द्यायचं तर राज्यपालांना विमान देतात. मला कळत नाही. राज्यपाल गेले, विमानात इंधन होतं. परवानगी नसताना बोर्डिंग पास कसा मिळाला. राज्यपाल आणि आपल्यात मतभेद असतील पण मनाचा कोतेपन इतका चांगला नाही. राज्यपाल व्यक्ती नाही पद मोठं आहे. मी राज्यपाल यांचे भाषण ऐकलं. वाचलं. त्यांचे भाषण कोणत्या श्रेणीत पडतं? यात यशोगाथा नव्हती वेदना आणि व्यथा दिसतात. आपली बाजू मांडताना त्यात आकडे सत्य सांगितले पाहिजे. पण ते दिसत नाही. चौकात भाषण करतो तस भाषण राज्यपालांना पाठवलं, असं ते म्हणाले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी वर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता माझी जबाबदारी म्हणजे सरकारची जबाबदारी नाही. सरकारने हात झटकले अशी अवस्था पाहायला मिळते. राज्यपाल अभिभाषण पुढच्या एक वर्षात काय करणार दिशा दाखवतो पण त्यात काहीच पहायला मिळत नाही. यमक जुळणारी भाषा यशाचे गमक होऊ शकत नाही, असंही फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की, देशातील चाळीस टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. 35% मृत्यू महाराष्ट्रात आहेत. तरीही हे कशाची पाठ थोपटून घेतात. आता रुग्णसंख्या खरी आहे की वाढवली. आज ज्याच्या मनात येत मंत्री जातो, अधिकारी जातो आणि लॉकडाऊन करून टाकतो. लॉकडाऊन करण्यासाठी सगळे तयार बसले आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Rohit Arya Death: मृत्यूचं गूढ वाढलं! तीन डॉक्टरांकडून दोन तास शवविच्छेदन, संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग
Fake Audition Racket : 'तुमचा मुलगा किडनॅप झालाय असं वागा', Rohit Arya च्या ऑडिशनमधील धक्कादायक प्रकार उघड
Phaltan Suicide Case: 'तिन्ही Mobileमधील Triangle भयानक', तो लोकांसमोर आणण्यासारखा नाही- जयकुमार गोरे
Digital India: 'आहेर इथे स्कॅन करा', Kerala तील वधूपित्याने शर्टला लावला QR Code, Video व्हायरल!
Tiger Attack: चंद्रपुरात 'K-mark' वाघिणीचा रस्त्यावर थरार, दुचाकी-चारचाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
मुंबई महापालिकेचा कबुतरांबाबत मोठा निर्णय, चार ठिकाणी नियंत्रित खाद्य टाकता येणार
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
DRI ची मोठी कारवाई, मुंबई विमानतळावर 47 कोटी रुपयांचे कोकेन जप्त; महिलेसह 5 जणांना अटक
Rohit Arya : मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा एन्काऊंटर फेक की रियल? पोस्टमॉर्टम झालं, आता रिपोर्ट येणार
Rohit Arya : मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
मन वळवण्यासाठी पोलिसांनी शपथ घेतली, पायाही पडले, बाथरुमच्या खिडकीतून स्टुडिओत गेले; रोहित आर्यच्या एन्काऊंटरची इनसाईट स्टोरी
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
अकोल्यात शिंदेंना दे धक्का; शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, हर्षवर्धन सपकाळांकडून स्वागत
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ड्रायव्हरच निघाला सूत्रधार; व्यापाऱ्याच्या 25 लाख रुपयांच्या लुटीचा 48 तासात उलगडा, पोलिसांनी अशी फत्ते केली मोहिम
ICC Women's World Cup Final: 'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
'जर टीम इंडियाने वर्ल्डकप जिंकला तर आम्ही...', मेगा फायनलला काही तास बाकी असतानाच बीसीसीआयची मोठी घोषणा! चाहते सुद्धा नक्की खूश होतील
Embed widget