एक्स्प्लोर

यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा; बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचं आवाहन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा होणार की नाही, याबाबत सर्वांच्याच मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अशातच मुंबईतील गणेशोत्सवासंदर्भात बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने गणेश मंडळांना आवाहन केलं आहे.

मुंबई : महाराष्ट्र आणि गणेशोत्सव हे एक समीकरणचं, संपूर्ण राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. मुंबई आणि पुणे ही शहरं गणोशोत्सवाचं केंद्र, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. पुण्यातील मानाचे गणपती आणि मंबईतील मोठ्या गणेशमूर्ती आणि आकर्षक देखावे हे गणेशोत्सवाचं आकर्षण असतं. येथे अनेक भाविक गणपती दर्शनासाठी गर्दी करतात. पण सध्या राज्यातील कोरोनाचं सावट पाहता सोशल डिस्टन्सिंग पाळण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करण्याबाबत अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहेत.

सर्व भाविकांना गणेशोत्सवापर्यंत राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन, राज्य कोरोनामुक्त होणार असा विश्वास आहे. तसेट भाविकांप्रमाणेच बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीला विश्वास आहे. त्यामुळे गणेशोत्सव कोणत्याही परिस्थितीत साजरा होईल असा आत्मविश्वास व्यक्त करत आहेत. मात्र दरवर्षी धुमधडाक्यात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा मात्र साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष नरेंद्र दहीबावकर यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना गणेशोत्सव साजरा करण्याची तयार करा असं सांगितलं आहे. पण दरवर्षीप्रमाणे धुमधडाक्यात न करता अत्यंत साधेपणाने करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कारण कोरोनानंतरही आपल्यापैकी प्रत्येकाला काळजी घेणं गरजेचं आहे.

पाहा व्हिडीओ : यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करा; गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन

यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बोलताना नरेंद्र दहीबावकर यांनी सांगितलं की, 'काही वर्षांपूर्वी प्लेगची साथ आली होती. त्यानंतरही लोकांना आपल्या घरी गणपतीची मूर्ती आणून साधेपणाने 11 दिवस गणेशोत्सव साजरा केला होता.' त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. याबाबत पुढे बोलताना ते म्हणाले की, 'गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने लोकांचा तसंच कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालणं योग्य नाही. संकटाच्या काळात गणेशोत्सव मंडळांनी नेहमीच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस तसंच पालिकेवर मोठा ताण आहे. यामुळे यावेळीही गणेश मंडळं आपली मदतीची परंपरा कायम ठेवणार आहेत. लोकांना कमी गर्दी करण्याचं आवाहन करण्यात येणार असून गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.'

दरम्यान, कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसने संपूर्ण जगभरात हातपाय पसरले आहेत. याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. भारतातही कोरोनाचा कहर पाहायला मिळतो. भारतातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्र राज्यात आहेत. अशातही मुंबई आणि पुण्यात कोरोनाचा सर्वाधित प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशात लॉकडाऊन लागू होऊन 40 पेक्षा जास्त दिवस उलटले आहेत, तरिही महाराष्ट्रातील 14 जिल्हे अद्याप रेड झोनमध्ये आहेत.

संबंधित बातम्या :

विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी लागणार? अनेकजण इच्छुक 

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे आरोग्य सेविकांना हवा 50 लाखांचा विमा; हायकोर्टात याचिका

मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग वाढतोय; आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू

महत्त्वाच्या बातम्या

CJP PM Modi and Sandeep Deshpande: झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
झुरळांनी बेगॉनला हरवलं! धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर संदीप देशपांडेची भाजपच्या जखमेवर मीठ चोळणारी पोस्ट
Mumbai Tiranga Morcha: 'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
'जेन झी'ने दिल्ली जिंकली, आता मुंबईत ठाकरे बंधूंचा एल्गार, राज-उद्धव ठाकरेंच्या तिरंगा मोर्चात तरुणाईची ताकद दिसणार
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
मुंबईत अमली पदार्थ तस्करावर कठोर कारवाई, कुख्यात ड्रग्ज तस्कर उस्मान अब्दुल कादर शेखला अटक 
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल
धक्कादायक! अंधेरीतील शॉपिंग मॉलला भीषण आग, मॉलमधील अनेक दुकाने व गाळे जळून खाक, अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Update:बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा सक्रिय; राज्यभरात पुढील 2 दिवस पाऊस झोडपणार, या जिल्ह्यांना हवामान विभागाचे अलर्ट, कुठे काय?
Akola Crime: अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
अकोल्यात शिंदे गटाच्या नेत्याचा संशयास्पद मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखानेच घातपात केल्याचा आरोप, पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
Maharashtra Live blog updates: राज-उद्धव ठाकरेंचा मुंबईत तिरंगा मोर्चा, विद्यार्थी आंदोलनाच्या यशानंतर मोठ्या गर्दीची शक्यता
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
Embed widget