एक्स्प्लोर

अंधेरीतील दुर्घटनाग्रस्त पुलाचं दोनदा ऑडिट, तरीही त्रुटी दिसल्या नाहीत?

अंधेरीतील पुलाचा पादचारी भाग कोसळल्यानंतर महानगरपालिका आणि रेल्वे आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहेत. पण या दोन्ही व्यवस्थांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबई : अंधेरीतील दुर्घटना झालेल्या पुलाचं नोव्हेंबर आणि एप्रिलमध्येच ऑडिट करण्यात आलं होतं, अशी माहिती समोर आली आहे. ‘ऑडिटवेळी दुरुस्तीच्या काही गोष्टी होत्या पण त्यामुळे पूल पडेल असं वाटत नव्हतं’, असं अजब वक्तव्य पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे. अंधेरीतील पुलाचा पादचारी भाग कोसळल्यानंतर महानगरपालिका आणि रेल्वे आपल्या जबाबदाऱ्या झटकत आहेत. पण या दोन्ही व्यवस्थांच्या हलगर्जीपणामुळेच ही दुर्घटना झाल्याचं समोर आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर आणि एप्रिलमध्ये या पुलाचं ऑडिट झालं होतं. नोव्हेंबरमध्ये बीएमसी आणि रेल्वे या दोघांनी एकत्र तर, एप्रिलमध्ये पश्चिम रेल्वेने मान्सूनपूर्व ऑडिट केलं होते. ‘आम्हाला ऑडिटवेळी मोठी धोकादायक गोष्ट दिसली नाही. दुरुस्तीच्या लहान गोष्टी होत्या, गंजदेखील होता पण त्यामुळे पूल पडेल असं वाटलं नाही,’ असं धक्कादायक विधान पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी केलं आहे. अंधेरीतील या गोखले पुलाला मोठ्या प्रमाणात गंज चढला होता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणं गरजेचं होतं. “गंज लागला की लवकरात लवकर तो पूल पाडायला हवा. त्यासाठी गरज असेल तर विशेष ब्लॉक घेतला जावा. कारण प्रवाशांची सुरक्षा सर्वात महत्वाची आहे”, असं मत रेल्वे बोर्डाचे माजी अधिकारी सुबोध जैन यांनी व्यक्त केलं आहे. रेल्वे आणि महानगरपालिका प्रशासनामध्ये समन्वयचा अभाव असल्यानेच प्रवासी सुरक्षेकडे केलेले दुर्लक्ष केलं जात आहे, असं मुंबईकरांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Train : पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा केवळ वसईपर्यंतच; नालासोपारा, विरार, पालघरकडे जाणारे हजारो प्रवासी अडकले!
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
लोणावळा-कर्जत घाट विभागात भूस्खलन, काही रेल्वे गाड्या रद्द तर काही गाड्य  पर्यायी मार्गाने वळवल्या
Mumbai Rajbhavan : खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
खळबळजनक बातमी! हाय सिक्युरिटी असलेल्या राजभवनात गोळी झाडली, ड्युटीवरील SRPF जवानाने संपवलं जीवन
Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर
राज्यात पावसाचं तांडव! मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसह सहा जिल्ह्यांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

व्हिडीओ

Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?
Raigad Flood | चार नद्या धोक्याच्या पातळीवर; बचावकार्याचं आव्हान, रायगडला पाण्याने वेढलं | ABP Majha Special Report
Vasai-Virar Flood | पावसाने वसई-विरार, नालासोपारा जलमय; जनजीवन पूर्ण विस्कळीत - ABP Majha
Missing Link Landslide | उद्घाटनानंतरच दरड; मिसिंगलिंकवरुन राजकारण | ABP Majha Special Report
Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ELSS Mutual Funds : करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
करबचतीसोबतच बंपर परतावा! 'हा' फंड ठरला नंबर वन; एका वर्षात दिला सर्वाधिक परतावा, पाहा टॉप 5 यादी
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेडने मधील AXISCADES टेक्नॉलॉजीजमधील 10 लाख शेअर्स विकले, DII चा हिस्सा वाढला
ENG vs IND : टी 20 मालिकेत आघाडीवर असलेल्या इंग्लंडचं पुढचं पाऊल, तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
इंग्लंडकडून तिसऱ्या सामन्यासाठी संघ जाहीर, भारताला टी 20 वर्ल्ड कपनंतर पहिल्या विजयाची आशा
Team India : फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
फक्त संजू सॅमसन नव्हे आणखी तीन बड्या खेळाडूंना टी 20  संघातून डच्चू, निवड समितीकडून मोठा दणका
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
महाडच्या कुर्ले घाटात दरड कोसळली, झाडासह मातीचा मोठा ढिगारा रस्त्यावर, महाड - विन्हेरे मार्गावरील वाहतूक बंद  
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबई 'लोकल'चा खोळंबा, वसईत अडकले हजारो चाकरमानी; अतिवृष्टीमुळे अकडलेल्या 15 जणांची थरारक सुटका
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
मुंबईत 3 दिवसांत 300 मिमि पाऊस, वाऱ्याचा वेग 70 किमी; महापालिकेत विशेष महासभा बोलावली, वादळी 'चर्चा' होणार
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
Embed widget