एक्स्प्लोर

Amol Mitkari and Naresh Arora: अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढणाऱ्या नरेश अरोरांनी दु:खाच्या काळात राष्ट्रवादीसोबत राहायला पाहिजे होतं: अमोल मिटकरी

Ajit Pawar and Naresh Arora: डिझाईन बॉक्स या कंपनीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची रणनीती ठरवली जायची. नरेश अरोरा या कंपनीचे प्रमुख होते. त्यांनी अजितदादांना गुलाबी जॅकेट घालण्याचा सल्ला दिला

Ajit Pawar and Naresh Arora: अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर नरेश अरोरा हे कुठे गेले आहेत? ते व्हीएसआर कंपनीबाबत काहीच का बोलत नाहीत? अजितदादांच्या निधनानंतर फक्त एक-दोन दिवस नरेश अरोरा (Naresh Arora) दिसले. त्यानंतर ते गायब झाले, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केले. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर नरेश अरोरा अजितदादांच्या अभिनंदनासाठी आले होते, तेव्हा त्यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेऊन फोटो काढला होता. मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं की, तुम्ही सोल्जर नाही तर तुम्ही सॅलरी सोल्जर (पगारी सैनिक) आहात, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. (Ajit Pawar Plane crash)

नरेश अरोरा हे अजित पवार यांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळत होते.अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर व्हीएसआर कंपनीबाबत नरेश अरोरा काहीच बोलत नाहीत. डीजीसीएच्या अहवालानंतर त्यावर काही कंटेट देण्याची जबाबदारी नरेश अरोरा यांची होती. पण ते आता कुठे आहेत? 'बहेती हवा सा था वो, कहा गया उसे ढुंढो', असे त्यांच्याबाबत बोलण्याची वेळ आली आहे.  नरेश अरोरा हे अजितदादांच्या प्रचाराची जबाबदारी सांभाळायचे. त्यांनीच अजितदादांना गुलाबी जॅकेट दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सगळ्या स्ट्रॅटेजी तेच ठरवत होते. विधानसभा  निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी अजितदादांना पुष्पगुच्छ देताना खांद्यावर हात टाकला होता. पण आता अरोरा कुठे गेले आहेत, असा प्रश्न मला पडला. त्यामुळे मी ट्विट केल्याचे अमोल मिटकरी यांनी स्पष्ट केले. 

नरेश अरोरा देशात आहेत की देशाबाहेर आहेत, हे माहिती नाही. सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीनंतर ते कुठेच दिसले नाहीत? खरंतर या दु:खाच्या काळात त्यांनी आमच्यासोबत राहायला हवे होते. त्यांनी अजितदादांच्या अपघातप्रकरणावर काहीतरी बोलायला हवे होते. आतादेखील त्यांचं कॉन्ट्रॅक्ट सुरुच असेल ना? मी असं बोलल्यावर आपल्या पक्षाचा आमदार असं कसं बोलतोय, असा प्रश्न ते इतर नेत्यांना विचारतील. ते थोडेसे नाराज होतील. पण त्यांचा मला कधी फोन येत नाही, मी त्यांना कधी फोन करत नाही. सभागृहात अजून अजितदादांच्या विमान अपघाताच्या मुद्द्यावर चर्चा झालेली नाही. या आठवड्यात दोन दिवस झाल्यानंतर पुढील आठवड्यात अधिवेशनात सुट्ट्या आहेत. त्यानंतर अधिवेशन संपेल. रोहित पवार त्यांच्या पद्धतीने या मुद्द्यावर चर्चा घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले.

आणखी वाचा

अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणााले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Sanjay Raut and Devendra Fadnavis: 'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी
'तुम्ही केंद्रात या', मोदी आणि फडणवीसांच्या दिल्लीतील भेटीत काय घडलं? संजय राऊतांनी सांगितली इनसाईड स्टोरी

व्हिडीओ

Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली; शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
ज्यांनी आपलं मूल गमावलं अशा एका तरी शोकाकुल कुटुंबाला मोदी भेटले का? भारताच्या विद्यार्थ्यांना पंतप्रधानांच्या माफीची गरज नाही, मोदींनीच त्यांची माफी मागावी; राहुल गांधींचा प्रहार
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Embed widget