एक्स्प्लोर

Ajit Pawar : देवेंद्र फडणवीस म्हणाले 'धर्मवीर', तर अजित पवार 'स्वराज्य रक्षक'वर कायम, भाजपसोबत गेल्यानंतरही अजितदादा भूमिकेवर ठाम

महाविकास आघाडीमध्ये असताना अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्य रक्षक असाच केला होता. त्यांचा भाजपच्या भूमिकेला विरोध होता. 

मुंबई: भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या संबंधित अनेक भूमिकामध्ये बदल केला, एक भूमिका मात्र त्यांनी कायम ठेवल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख हा 'स्वराज्य रक्षक' असाच केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख 'धर्मवीर' असाच केला. 

मविआमध्ये घेतलेल्या भूमिकेवर महायुतीमध्येही ठाम

उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे राज्यात वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षक होते अशा पद्धतीची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. 

ही भूमिका घेतल्यानंतर अजित पवार आता वर्षभरानं सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आजही त्यांनी आपल्या या भूमिकेशी फारकत घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या सोशल मीडिया टीमच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सोशल मीडियात अभिवादन करणारा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख करण्यात आला.

 

काय म्हणाले अजित पवार? 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्ताने त्यांच्या त्यागाला वंदन करतो. मुंबईतील कोस्टल रोडमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन रस्ते कॉन्क्रिटीकरण करुन रस्त्याचे स्वच्छतेचं काम सुरु आहे. हवेचे प्रदूषण कमी होत आहे. नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्रीनरी निर्माण होणार असून मुंबईकरांना एक रुपयाही टोल द्यावा लागणार नाही. 

बरेच दिवस मुंबईकरानी हा रस्ता कधी सुरू होणार याची प्रतिक्षा केली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्याचा विचार महायुतीचा आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. आज देशातील प्रदूषित शहरामध्ये दिल्ली मुंबईचा समावेश आहे. यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेऊन रस्ते धूत आहेत. 

आताच्या काळात जास्तीत जास्त ग्रीनरी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पावणे दोनशे एकर ग्रीन बेल्ट करत आहोत. 300 एकर ग्रीनरी आपल्याला पाहिला मिळेल. अनेक प्रकल्प हातात घेतले आहेत. मंत्रालय, विधानभवन, छोटे छोटे बंगल्यांऐवजी साडे सात हजार एकरचा प्रकल्प हातात घेतला आहे. 

ही बातमी वाचा:

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला

व्हिडीओ

Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?
Special Report TET Exam : गुणवत्तेची परीक्षा का नकारताय सर? चांदा ते बांदा सर आणि मॅडम रस्त्यावर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Kandivali : साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
साईबाबांच्या भंडाऱ्यामध्ये तुफान राडा, पाण्याच्या पाईपवरुन कांदिवलीमध्ये दोन गटात हाणामारी
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
..म्हणूनच मी तिच्यासोबत अनेक वर्षे ' उर्मिलासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर राम गोपाल वर्मांनी मौन सोडल, स्पष्टच म्हणाले ..
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कोल्हापूर जिल्ह्यात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ; पाणी पुरवठा करणाऱ्या सहकारी संस्था कर्जाच्या खाईत लोटल्या, शेतकऱ्यांचे सुद्धा कंबरडे मोडायची वेळ
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
कला केंद्रातील दिपाली विवाहित, दोन मुलांची आई; नर्तिका मृत्यूप्रकरणी A टू Z माहिती, आरोपीचे राष्ट्रवादी कनेक्शनही समोर
Embed widget