एक्स्प्लोर

या सरकारमध्ये आणि आधीच्या नालायक सरकारमध्ये फरक नाही : आदित्य ठाकरे

मुंबई : 2014 मध्ये सत्ताबदल झाल्यानंतर 'आपलं सरकार' आल्यासारखं वाटलं होतं. मात्र, गेल्या दोन वर्षात हवा तसा बदल न झाल्यानेच आजचा मोर्चा काढला आहे. आधीचं नालायक सरकार आणि या सरकारमध्ये काही फरक वाटत नाही, असा घणाघात शिवसेना-भाजपच्या सरकारवर युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध मुद्द्यांसंदर्भात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. त्यानंतर जाहीर सभेत आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. "राज्याच्या शिक्षणमंत्र्यांना भेटलो होतो, तेव्हा आश्वासन मिळाले होते की प्रश्न सोडवतो. पण गेल्या दीड वर्षांतला प्रवास हा सुशासन नसून आश्वासन असल्याचे वाटतं आहे. मागण्यांना एटीकेटी लागते की काय असं वाटतंय.", अशी टीका आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवर केली. शिक्षणक्षेत्रातील समस्या मांडत आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला सवाल केले आहेत. आदित्य ठाकरेंनी आपल्या सभेत मांडलेले मुद्दे : - केजीसाठी प्रवेश कायदा कधी येणार, याचे उत्तर हवे आहे. - पालक आणि विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू घेतला जातो, याची गरज नाही. - नववीत दीड लाख मुलं नापास झाली, ही आताची शिक्षणपद्धती. - अजून 2 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. - MKCL का बंद होत नाही, या मागे कोण आहे? - या वर्षी ऑनलाईन अॅडमिशनमधून 2 लाख विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळालं नाही. ऑनलाईन अॅडमिशनचं घोडं आणलं कोणी? - दप्तरांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. डिजिटल इंडिया फक्त बोलण्यासाठी आहे. पण शिक्षणात त्याचा वापर का केला जात नाही? - सरकारला वेळोवेळी प्रश्न विचारला पण उत्तर मिळाले नाही - आपण डिजिटल इंडिया म्हणतोय, तर शिक्षण खात्याची हेल्पलाईन आणि व्हाट्सअॅप नंबर हवा, वेबसाईटही हवी. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाच्या समस्या मांडत राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला खरा, मात्र, प्रश्न उपस्थित होतोय की, या सरकारमध्ये शिवसेनेचाही सहभाग आहे. त्यामुळे आपल्याच पक्षाला या समस्या सांगून त्यावर उपाय काढण्याऐवजी अशा प्रकारे मोर्चे योग्य आहेत का, हा मुख्य प्रश्न आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bacchu Kadu on Vidhan Parisahd Election 2026: एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
Bacchu Kadu On Vidhan Parishad Election 2026: फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण..., बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या
फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर शिंदेंचा पाईक म्हणून काम करु, पण..., बच्चू कडूंनी अटी शर्ती सांगितल्या
Watermelon Death Case Mumbai: कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; पुढे काय घडलं?, कलिंगड विक्रेताने सगळं सांगितलं!
कलिंगड खाऊन एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू; पुढे काय घडलं?, कलिंगड विक्रेताने सगळं सांगितलं!
Watermelon Death Case Mumbai : कलिंगड खाऊन कुटुंबातील 'त्या' मृत्यूंचे गूढ गडद! अन्नातून विषबाधा की आणखी काही? डॉक्टरांच्या विधानाने मोठी खळबळ
कलिंगड खाऊन कुटुंबातील 'त्या' मृत्यूंचे गूढ गडद! अन्नातून विषबाधा की आणखी काही? डॉक्टरांच्या विधानाने मोठी खळबळ

व्हिडीओ

Vivek Kolhe Mumbai : विधान परिषदेसाठी उमेदवारी,विवेक कोल्हे म्हणतात त्यागाचे फळ मिळाले!
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सचा घरच्या मैदानावर पराभव करत विजयीरथ रोखला
Vidhan Parishad Election 2026 BJP: भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर
Rohit Pawar Special Report : अजितदादांच्या तिन्ही घरांच्या बाहेर काळीजादू, रोहित पवारांचा गंभीर आरोप
Salim Dola Special Report : सलीम डोला भारतात, दाऊदच्या कंपनीला मोठा धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Diveagar Gram Panchayat: रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का; दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता, सुनिल तटकरेंच्या बालेकिल्याचा बुरुज ढासळला, दिवेआगर विकास आघाडीची सत्ता
Bacchu Kadu on Vidhan Parisahd Election 2026: एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
Sanjay Raut: संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
संजय राऊत पुणे दौऱ्यावर; बैठकीआधी घेतली मंत्री मुरलीधर मोहोळांची भेट; कारणंही आलं समोर
IPL 2026: दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
दोनशे करूनही पंजाबची हाराकिरी! आरसीबीच्या नावावर असलेला नकोसा पराक्रम आता पंजाबच्या खात्यात
Rohit Sharma: आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
आयपीएलमध्ये मुंबईची झाली दैना, आज तरी 'मुंबईचा राजा' घरच्या मैदानात तरी संघात परतणार की नाही? सर्वात मोठी अपडेट अखेर समोर
Ludhiana Mayor Husband: 'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
'तुझ्या फिगरचे फोटो का पाठवत नाहीस, बघून लगेच डिलीट करतो..', महिला महापौरच्या नवऱ्याकडून लेडी प्राध्यापककडे 9 वेळा भलत्याच मागण्या; ऑडिओ काॅल अन् चॅट स्क्रीनशाॅट सुद्धा व्हायरल
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
राजीव गांधींच्या हत्येतील आरोपी आता वकिली करणार; स्फोटक उपकरणासाठी 9-व्होल्टची बॅटरी पुरवल्याचा आरोप, वयाच्या 19व्या वर्षी अटकेत अन् 30 वर्ष तुरुंगात गेली
Vidhan Parishad Election 2026 NCP: राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
राष्ट्रवादीकडे विधानपरिषदेची फक्त एक जागा, बड्या नेत्यांची जोरदार लॉबिंग, पण पार्थ पवारांच्या बालपणीच्या मित्राला उमेदवारी मिळणार?
Embed widget