एक्स्प्लोर

हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांच्या बंडानंतर राज्यातील राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. यासर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व्हॉट्सअॅप स्टेटसमधून आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मुंबई - अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे. अजित पवारांच्या बंडोखोरीमुळं पवार कुटुंबात उभी फूट पडल्याचे दिसत आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळे बहिण सुप्रिया सुळेही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. ही घटना समजल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटसला एक पोस्ट केलं होतं. यात पक्ष आणि कुटुंबाचं विभाजन असं त्यात लिहलं होतं. त्यानंतर आजही विविध संदेश त्यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवले आहेत. पहिल्या स्टेटसमध्ये त्यांनी शरद पवारांचा साताऱ्यातील पावसात केलेल्या भाषणाचा फोटो टाकला आहे, यात लिहिलं आहे की, हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल. त्याचसोबत यापुढे पुन्हा मजबूत संघटनेची पुनर्बांधणी करून लोकांची सेवा करू, आमच्याकडे सर्वोत्कृष्ट आदर्श नेतृत्व आहे, आम्ही प्रामाणिकपणे आणि सन्मानाने, मेहनतीने पुढे जाऊ असं सुप्रिया सुळेंनी सांगितलं आहे. सुप्रिया सुळे यांचे काही स्टेटस - "तुम्ही जीवनात कोणावर विश्वास ठेवता?, आयुष्यात असं फसवल्याची भावना यापूर्वी कधी वाटली नाही. ज्यांना पाठिंबा दिला. प्रेम दिलं, त्या बदल्यात त्यांनी आपल्याला काय दिलं.?' असे भावनिक स्टेट्सही त्यांनी ठेवलं होते. अजित पवार आणि सुप्रिया सुळे या बहीण-भावाचे खूप जवळचे आहे. आतापर्यंतच्या प्रत्येक प्रसंगात सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवारांची पाठराखण केली आहे. "माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ सुरु असून हा मला अधिक मजबूत करेल. यातून प्रत्येकजण लवकर बाहेर पडेल", असंही त्यांनी लिहलयं. "चांगले विचार नेहमी विजयी होतात, प्रामाणिकपणा आणि मेहनत कधीच वाया जात नाही, हा मार्ग अवघड असतो, मात्र तोच शाश्वत आहे". उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - दरम्यान, सत्तेच्या खेळात कुटुंबात फाटाफूट नको, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे...असं भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळेंनी काल केलं होतं. 'आपल्या पवार कुटुंबाचा आजपर्यंतचा प्रवास राज्यातील जनतेला माहित आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु आणि तोडगा काढू. तू पहिल्यांदा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे आणि परत ये.', अशी भावनिक साद सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना घातली होती. संबंधित बातम्या - अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गोपीचंद पडळकर अचंबित, म्हणाले... बहुमताचा दावा करणारं आणि सरकारस्थापनेचं निमंत्रण पत्र सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचे महाधिवक्त्यांना आदेश एक मेख अशीही... Supriya Sule to Ajit Pawar | "काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
Parth Pawar Kayinaat Dara Marriage : पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
पार्थ पवार- कायनात दारा यांचा पुण्यात साखरपुडा, मोहित कंबोज, निशिकांत दुबेंसह मोजक्या पाहुण्यांना निमंत्रण!
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
Embed widget