एक्स्प्लोर

श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी बोलतात, पण त्यांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे  पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिंदे यांनी केली. 

Eknath Shinde on Thackeray Brothers: मुंबईत महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. मुंबई बाहेर गेलेला मूळ मुंबईकर आम्हाला पुन्हा सन्मानाने मुंबईत आणायचं आहे. हा मुंबईकर इकडे वसई-विरार, बदलापूर-वांगणीपर्यंत गेला त्याला जबाबदार कोण? जे मुंबई महापालिकेत सत्तेत होते. त्यांना खऱ्या अर्थाने हा जाब लोक विचारतील, असे शिंदे म्हणाले. त्यांनी खिचडीमध्ये भ्रष्टाचार करून दाखवला, मिठी नदीत पैसे खाऊन दाखवले, बॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले आणि अगदी कफन घोटाळाही केला. रस्त्याच्या डामरामध्ये पैसे खाणारे आता कामाचे श्रेय घेऊ पाहत आहेत. मराठीच्या बाबतीमध्ये ते नेहमी बोलतात, पण त्यांच्या वचननाम्यात मराठीचा उल्लेख नाही. त्यांचं मराठीवरचं प्रेम हे  पुतना मावशीचं प्रेम असल्याची टीका शिंदे यांनी केली. 

श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे

शिंदे म्हणाले की, झोपडपट्टी मुक्त मुंबई हे शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न होतं. मागच्या अनेक वर्षांमध्ये त्यावर काहीच झालं नाही. जे मुंबई महापालिकेत बसले होते त्यांची जबाबदारी होती वारसा सांगणाऱ्यांची, आम्ही महायुतीने हे रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला. आम्ही इतरांचं श्रेय वगैरे काही चोरणारे लोक नाही, ती श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झालेली आहे. आम्ही केलेल्या कामाचं आता श्रेय घेऊ लागलेत. खरं म्हणजे कामचोर टोळी कोण आहे ते बघा. ते म्हणाले की, प्रधानमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावर सातत्याने टीका करतात की मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल. पण मराठी माणूस मुंबईतून बाहेर गेला तो तुमच्यामुळेच गेलाय. उलट प्रधानमंत्र्यांनी मुंबईला फिनटेक सिटी करण्याचा निर्धार केला आहे.

वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा'

गेली 25 वर्ष फक्त अंडरस्टँडिंगसाठी रखडलेले एसटीपी (STP) चे प्रकल्प त्यांनी केले नाहीत. जी कामे 25 वर्षात झाली नाहीत ती आम्ही केली. मिठी नदीमध्ये गाळ काढण्याच्या नावाखाली काही लोकांनी फक्त 'गाळ' (पैसा) खाल्ला. त्यांच्या वचननाम्यामध्ये साधा हिंदुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखही नाही. त्यांना हिंदुत्वाचा आणि बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा विसर पडलेला आहे. त्यांचा वचननामा म्हणजे फक्त 'टोमणेनामा', 'घोटाळेनामा' आहे, आमचा मात्र 'विकासनामा' असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती

व्हिडीओ

Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
लोकशाहीसाठी खूप घातक दिवस, आपण कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आयुष्य संपवलं, सरकार जबाबदार नाही? सोनम वांगचुकना उचलताच अमित ठाकरेंचा जंतर मंतरवर संताप
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
सोनम वांगचुकांना पाठिंबा देण्यासाठी 'लॉ' कॉलेजची 64 वर्षीय विद्यार्थीनी मुंबईत; आजी म्हणाल्या, व्यवस्थेची मी व्हिक्टीम
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
'एनडीए'मध्ये येण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीपुढे भाजपची अट; दिल्लीतून स्पष्टच सांगितलं, सूत्रांची माहिती
Mumbai Local News: लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
लोकलमधून प्लॅटफॉर्मच्या विरूध्द दिशेला गेला; लोखंडी रॉडवर पाय ठेवला, भरधाव वेगात रेल्वे आली अन्...शॉर्टकटच्या नादात तरुणानं नको तेच केलं; अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
देशाच्या इतिहासात मोदींसारखा हुकुमशहा वाईट पंतप्रधान कधीच झाला नाही, आज घरातून बाहेर पडला नाही, तर या देशाचं काहीच होणार नाही; अभिजित दीपकेंचा सडकून प्रहार, सोनम वांगचुकना फरफटत नेताच अश्रु अनावर
Sonam Wangchuk Wife : दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
दिल्ली पोलिसांनी बळजबरीने सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं; आता पत्नीने मौन सोडलं, म्हणाल्या, 'माझ्या संमतीशिवाय....
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
देशात संतापाचा उद्रेक, मागण्यांवर चर्चा नाही, बळाच्या जोरावर जंतर मंतरवरून आंदोलन मोडीत काढलं; सोनम वांगचूकना सकाळीच उचलल्यानंतर विरोध करणाऱ्या आंदोलकांना सुद्धा हाकललं
Embed widget