एक्स्प्लोर

वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गयी जेल : भुजबळ

दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती.

रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या अटकेबाबत सांगताना सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले. "वाह रे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो गयी जेल," असे शालजोडे त्यांनी दिले. "तसंच अडीच वर्ष ठेवलं मला आतमध्ये. मला का पकडलं ते मलाही माहित नाही, ज्यांनी पकडलं त्यांनाही माहीत नाही," असं म्हणत भुजबळ यांनी सरकारची खिल्ली उडवली. राष्ट्रवादीच्या 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रेनिमित्त गुहागर इथे भुजबळ बोलत होते. दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी मनी लाँडरिंग कायद्याखाली छगन भुजबळ यांना अटक करण्यात आली होती. भुजबळ दोनपेक्षा जास्त वर्ष तुरुंगात होते. 14 मार्च 2016 रोजी त्यांना अटक केली होती. तर 4 मे 2018 रोजी भुजबळांना अखेर जामीन देण्यात आला. याविषयी छगन भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनामध्ये 25 हजार कोटी खाल्ले असं बोलतात. 25 हजार कोटी? मग म्हणाले 10 हजार कोटी खाल्ले, आता फक्त 850 कोटी, अरे 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट होतं. विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ठरवलं की या माणसाकडून हे काम करुन घ्या 100 कोटींचं. सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून माझं काम होतं की, ते चांगलं बनवून घ्यायंच आणि दिल्लीत नाव गाजवायचं. "पण मलाच कळलं नाही, ज्या 850 कोटींचा माझ्यावर ठपका लावला, तसंच ज्याने ते बनवलं तो बिचारा कोकणात जाऊन बसलाय, त्याला एक रुपया दिला नाही. ज्याने एवढी सुंदर इमारत बांधली, त्याला एक रुपया सुद्धा दिला नाही, तो माणूस मला 850 कोटी रुपये कसा देईल? पाच फुटांची गाय गाभण राहिली आणि बाळंत झाली तर तिला 15 फुटांचं रेडकू होईल का? 100 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट देता आणि 850 कोटी खर्च होतात?", असं छगन भुजबळ म्हणाले. दिवसा भूलभुलय्या चालू आहे, आमच्या नरेंद्र मोदी साहेबांचा, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला. तसंच मोदींवर टीका करताना एक कविताही त्यांनी म्हटली. ती अशी की.... तुझे फकीर कहूं या गंगा लखपतियां कहूं या नंगा तुझे भाषणवीर कहूं या दंगा तेरे रुप अनेक हैं भाया तू बहुरुपियां हैं रंगबिरंगा ढलते डिसेंबर के साथ हमारी सारी गलतियां माफ कर देना और 2019 में बीजेपी को साफ कर देना

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Narendra Modi on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
काँकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, NEET पेपरफुटी प्रकरणावर महत्वाचे आदेश
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Divija Fadnavis on CJP Protest Delhi Jantar Mantar: काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?
काँकरोच जनता पार्टीच्या जंतर मंतरवरील आंदोलनावर दिविजा फडणवीस यांनी रोखठोक मत मांडलं; काय काय म्हणाल्या?

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP : 'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' CJPचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, म्हणाले, सरकारकडे एकच पर्याय...
'जेपी नड्डा यांना लाज वाटली पाहिजे', लोकांची डोकी फोडली, हिच का तुमची चाणक्य नीती?' कॉक्रोच जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास संतापले, सरकारला इशारा
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
Embed widget