एक्स्प्लोर

राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान, रावसाहेब दानवे पाटील यांची टीका

केंद्राकडून 18 ऑगस्ट पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही व त्यासंबंधात 5 स्मरणपत्रे देऊनही राज्य सरकारने कोणतीही माहिती पुरवली नाही. त्यामुळे राज्य सरकार ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.

मुंबई : केंद्र सरकारकडून मका आणि ज्वारीच्या आणखी खरेदीच्या परवानगीसाठी राज्य सरकार आवश्यक ती माहिती केंद्र सरकारला पुरवत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे मोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करायचा आणि दुसरीकडे मका, ज्वारीच्या खरेदीबाबत हलगर्जीपणा दाखवणाऱ्या महाआघाडी सरकारचा दुटप्पी चेहराच यातून उघड झाला आहे, अशी टीका केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली आहे.

एका प्रसिद्धीपत्रकात दानवे यांनी म्हटलं आहे की, केंद्र सरकारकडून राज्यांना प्रत्येक हंगामात धान्य खरेदीसाठी तसेच वितरणासाठी निधी दिला जातो. या वर्षीही राज्यातील शेतकऱ्यांकडून मका व ज्वारीचे अधिक उत्पादन झाल्यावर राज्य सरकारने केंद्राकडे 7 ऑगस्टला 2020 –21 च्या हंगामात 7145.135 मेट्रिक टन ज्वारी आणि 1,15,096.539 मेट्रिक टन मका अशी एकूण 1,22,241.675 मेट्रिक टन धान्य खरेदी केली असल्याचे कळवण्यात आले होते.

तसेच गव्हाऐवजी धानाच्या खरेदीची मागणी केली होती. त्यानुसार केंद्र सरकारने तयारीही दर्शवली आहे. मात्र नियमांनुसार राज्य सरकारला खरेदी केलेल्या धानाची वितरण व्यवस्था कशी असणार आहे याची माहिती केंद्राला द्यावी लागते. या बाबत केंद्राकडून 18 ऑगस्ट पासून वारंवार पत्रव्यवहार करूनही व त्यासंबंधात 5 स्मरणपत्रे देऊनही राज्य सरकारने कोणतीही माहिती पुरवली नाही. त्यामुळे राज्य सरकार ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे.

राज्य सरकारने यावर्षभरात धान्याचे किती उत्पादन होणार आहे याचा आढावा घेऊन राज्याला किती मका खरेदीची आवश्यकता आहे हे केंद्राला स्पष्टपणे सांगणे आवश्यक आहे. या पद्धतीने काम केल्यास खरेदी प्रक्रियेत होणारी दिरंगाई टळेल. अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा फायदा घेता येईल. आघाडी सरकारच्या नेत्यांनी आपल्या कृतीतून शेतकरी प्रेम दाखवावे असं रावसाहेब दानवे यांनी पत्रकात नमूद केले आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM किसान योजनेचा 21 वा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही? कोणत्या कारणामुळं अडकू शकतो हप्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
PM किसान योजनेचा 21 वा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही? कोणत्या कारणामुळं अडकू शकतो हप्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या कार्याची केंद्रात दखल, दिल्लीतील ध्वजारोहणासाठी मस्साजोगच्या सरपंचांना पंतप्रधानांचे निमंत्रण
संतोष देशमुखांच्या कार्याची केंद्रात दखल, दिल्लीतील ध्वजारोहणासाठी मस्साजोगच्या सरपंचांना पंतप्रधानांचे निमंत्रण
स्वातंत्र्य दिनानिमित्त SBI चा मोठा निर्णय! अग्निवीरांसाठी सुरु केली खास योजना , जाणून घ्या सविस्तर माहिती
स्वातंत्र्य दिनानिमित्त SBI चा मोठा निर्णय! अग्निवीरांसाठी सुरु केली खास योजना , जाणून घ्या सविस्तर माहिती
Hitendra Thakur : निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले
निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM किसान योजनेचा 21 वा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही? कोणत्या कारणामुळं अडकू शकतो हप्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
PM किसान योजनेचा 21 वा हफ्ता तुम्हाला मिळणार की नाही? कोणत्या कारणामुळं अडकू शकतो हप्ता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Santosh Deshmukh : संतोष देशमुखांच्या कार्याची केंद्रात दखल, दिल्लीतील ध्वजारोहणासाठी मस्साजोगच्या सरपंचांना पंतप्रधानांचे निमंत्रण
संतोष देशमुखांच्या कार्याची केंद्रात दखल, दिल्लीतील ध्वजारोहणासाठी मस्साजोगच्या सरपंचांना पंतप्रधानांचे निमंत्रण
स्वातंत्र्य दिनानिमित्त SBI चा मोठा निर्णय! अग्निवीरांसाठी सुरु केली खास योजना , जाणून घ्या सविस्तर माहिती
स्वातंत्र्य दिनानिमित्त SBI चा मोठा निर्णय! अग्निवीरांसाठी सुरु केली खास योजना , जाणून घ्या सविस्तर माहिती
Hitendra Thakur : निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले
निवडणुका घेताच कशाला? ग्रामपंचायतीपासून खासदारापर्यंत तुम्हीच उमेदवार ठरवा; मतदारयादीतील घोळावर हितेंद्र ठाकूर भडकले
पुण्यात वर्दीच्या दादागिरीचं भूत कोण उतरवणार? पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी
पुण्यात वर्दीच्या दादागिरीचं भूत कोण उतरवणार? पोलीस उपनिरीक्षकाकडून मेडिकल चालकाला शिवीगाळ अन् जीवे मारण्याची धमकी
मोठी बातमी! वगळलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगाने वेबसाईटवर जाहीर करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मोठी बातमी! वगळलेल्या मतदारांची यादी निवडणूक आयोगाने वेबसाईटवर जाहीर करावी, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणाऱ्या जवानांचा सन्मान होणार, पाकिस्तानला धूळ चारणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार, संपूर्ण यादी
ऑपरेशन सिंदूरमध्ये पराक्रम करणाऱ्या जवानांचा सन्मान, पाकला धूळ चारणाऱ्या वीरांना शौर्य पुरस्कार
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अजून 14 दिवसांचा वेळ, चर्चेतून मार्ग निघू शकतो, मंत्री प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगेंची भेट 
Embed widget