एक्स्प्लोर
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद
वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातल्या रिठत परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रिठत ते ढोरखेडा रस्त्यावर असलेला पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. नागरिक जीव धोक्यात घालून हा रस्ता पार करत आहेत. रिठतच्या जुन्या गावाकडे असलेल्या कमी उंचीच्या पुलामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या पुलाची उंची वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी प्रशासनाने निधी मंजूर करावा, अशीही मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता बंद झाल्याने दैनंदिन व्यवहार आणि वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रशासनाने या मागणीकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
नाशिक
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















