एक्स्प्लोर

धक्कादायक! विरारमध्ये अज्ञात व्यक्तीने केळीची बाग तोडून टाकली, शेतकऱ्याचं मोठं नुकसान, नुकसान भरपाई देण्याची मागणी

विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहे.

Palghar Virar News : विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शेतकऱ्याची केळीची बाग अज्ञात व्यक्तीने तोडून टाकली आहे. विरार पश्चिमेच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यालगत क्षितिज रिसॉर्टच्या बाजूला शेतकऱ्यांची केळीची बाग होती. सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी असं शेतकऱ्याचे नाव आहे. 

अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

जुना सर्वे नंबर 196 आणि नवीन सर्वे नंबर 87 प्रमाणे 50.2 गुंठे ही जागा मूळ मालक सुभाष किणी आणि त्यांचा भाऊ प्रकाश किणी यांची वडिलोपरजी मालकीची जमीन आहे. वर्षानुवर्ष किणी कुटुंब हे शेतीच्या उत्पनातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत आहे. मात्रं त्यांच्या शेतातील केळीच्या झाडांची ज्ञात व्यक्तीने मोडतोड केल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस प्रशासनाकडून याची गांभीर्याने दखल घ्यावी व नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली, यावरच आमची उपजीविका होती

आमच्या बागेतील 100 ते 125 झाडे रात्रीत कापून टाकली आहेत. केळीचे घड देखील तोडून टाकले आहेत. आमची उपजीवीका याच केळीच्या बागेवर होती. मात्र, एका रात्रीत कोणीतरी आमची केळीची झाडे कापली असल्याची माहिती शेतकऱ्याने दिली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार दिली आहे. मात्र, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. आताआम्ही काय करावं? असा सवाल शेतकऱ्याने केला आहे. पोलिसांनी आम्हाला सहकार्य करावं अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे. आमची जमीन आहे ती व्यवस्थित राहावी, आम्हाला त्रास होऊ नये अशी मागणी देखील शेतकऱ्याने केली आहे. 

गेल्या काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातही द्राक्ष बागेवर किटकनाशाची फवारणी करण्यात आली होती

 
गेल्या काही दिवसापूर्वीच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात देखील अशीच धक्कादायक घटना घडली होती. बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील शेतकरी किरण बरडे यांच्या एक एकर द्राक्ष बागेवर अज्ञात माथेफिरुने तणनाशकाची फवारणी केली होती. यामुळं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याचे बारा लाख रुपयाचे नुकसान झाले होते. कृषी विभाग,तालुका पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन द्राक्ष कांड्यांचे नमुने घेतले असून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले आहेत.
कोरफळे शिवारात किरण लिंबा बरडे यांची गट नंबर 183 मध्ये 1 एकर द्राक्ष बाग केली आहे. अज्ञात इसमाने तणनाशक औषध फवारले होते. त्याचा प्रभाव हळूहळू दिसू लागताच हा प्रकार शेतकऱ्याचे लक्षात आला. आजपर्यंत सलग चार वर्षापासून आज्ञात ईसम अशा पद्धतीने द्राक्ष बाग फवारणी करून बरडे या शेतकऱ्यास त्रास देत आहे.

महत्वाच्या बातम्या:

Nashik News: पावसाने टोमॅटो पिक वाया गेलं, द्राक्षानेही पदरी निराशाच; विषारी औषध पिऊन शेतकऱ्याने संपवला जीव, 'द्राक्ष पंढरी' हादरली!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
Malaika Arora Taunt On Arbaaz Khan: 'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोरानं Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता साधला निशाणा
'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोराचा Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता निशाणा
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Flood Help : अतिवृष्टी अहवाल...खरं कोण, खोटं कोण? Special Report
Amruta Fadnavis On Devendra Fadnavis : युतीचा घटस्फोट, नवा गोप्यस्फोट Special Report
Sangli Ashta EVM Scam : वाढला टक्का, सांगलीत खटका; मतदानामध्ये तफावत, राजकीय आफत Special Report
Amruta Fadnavis : Uddhav Thackeray सोडून जातील अमृतांनी फडणवीसांजवळ व्यक्त केली होती शंका
Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
आता निवडणूक आयोगानेच आम्हाला बारामती अन् इंदापुरात घर घेऊन द्यावं; ऐनवेळी पत्ता बदललेल्या शरद पवार गटातील नेत्याची उपरोधिक मागणी
Datta Jayanti 2025: आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
आज दत्त जयंती! शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, पूजा फळ, कोण होते भगवान दत्तगुरू? A टू Z माहिती जाणून घ्या..
Malaika Arora Taunt On Arbaaz Khan: 'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोरानं Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता साधला निशाणा
'वयानं लहान असलेल्या तरुणीशी लग्न करतात...'; मलायका अरोराचा Ex हसबँड अरबाज खानचं नाव न घेता निशाणा
SSC GD Constable Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये 25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांमध्ये  25487 जागांवर भरती, 69 हजार रुपयांपर्यंत पगार मिळणार
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
2 वर्षांपासून पत्नीसोबत अनैतिक संबंध; संतप्त पतीने प्रियकराला एकांतात बोलवले, वादानंतर संपवले
Dombivli Reel Star Shailesh Ramugade Case: आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
आधी मैत्री, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा, अन्...; डोंबिवलीच्या सुप्रसिद्ध 'रिलस्टार'नं एकीला 92 लाखांना, तर दुसरीला 22 लाखांना लुबाडलं
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
मोठी बातमी! कोब्रा सुरक्षा दलाकडून 12 नक्षलवाद्यांचा खात्मा; छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन जवान शहीद
Tatkal Ticket Booking New Rule : तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
तात्काळ तिकीट बुकिंसाठी नवा नियम, ओटीपी वेरिफिकेशन अनिवार्य,भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
Embed widget